Skip to main content

Full text of "Bigabaalii"

See other formats


120 2२९७०8[..5५ 
४४-४१ 1-८ 
30006 01४..४ 


(॥५॥४/८॥२७/१|_ 
(3२,७२२ 


0) 192799 


२०) 7१०० ही 
॥४७0/॥५) 


(311 -891--5-8-74--15,000 


(09111४1. [पा ०71२७1१ 1.1२] 


(:31) 1५० क 2 0५ /१८०€८०५101] २९) | 1५64870 


नलनीधत. 
ऐ०॥॥-री - (१४३ 


शी 
1॥1५ 1) ५॥७फ त 13 लप) 0७1) (001 1) ( (| ]व-| 1111100 1)10%९ 


॥॥(॥0 


']1॥[]८ 


बिगबाळी 


अ $ % ऐतिहासिक कादंबरी  * & 


मनमोहन 


प्रसावना 
म. म, दत्तो वामन पोतदार 


-<2<4-> :<&... 2 >> :-&... -&. -&.. 
बे 
मॅजेस्टिक बुक स्टाल 


ऱक््य्श्च्क्क्क््च्स््व्ड ऱ्क््ज्क 


«> -<>>->-&>-5>-4&..-&& -&>-&5 
गेरगांव, मुंबई ४. 


स! > क पक आल क्क्््व्क्ट 


किंमत तीन रुपये 


"पे काश क---- 


केशव कोठावळे 
मेजेस्टिक बुक स्टॉक 
गिरगांव नाका मुंबई ४. 


जेट 


नॅ€ 


पप्रथमा व ति- 
१९५२ 

स वो धि का र 

सु र क्षि त 


जह 


णाम द्रे का 


बसत काणे 
रोहिणी मद्रणालय 
लक्ष्मी रोड, पणे २. 


आशीवाद 


दू. वा. पोतदार---या तुम्ही € मनमाहन  । आज इकडे कुणीकडे -- 
मनमोहन---आलोां असाच ! जुन्या गुरुजीच्या भेटीला ! 
दू. वा. पोतदार---काय म्हणता १ ऊनर्दी रिकामे ? 
मनमोहन---नार्टी ! तर्सेच काही नाही ! * रिक्तहस्तं न पक््येत ह 
आपणचना शिकविलेत या आपल्या अबखळ मनमोहनला १ 
दू. वा. पोतदार--पण आता “ मनमोहन ' तुम्ही “ कवि ? म्हणून गाजता 
आहात ! गजेत आहात ! तो जुना काळ गेला ! काळाने 
पचवीस पाने त्यानन्तर उलटली ! 
मनमोहन---असेन. पण बारा वर्षा पूर्वी-- 
दू. वा. पोतदार----का, बरे? आहे कीं व्यानात ! जरा समोर भिर्तीकडे पहा बेर! 
मनमोहन---“ माझ्या पाठीवर तुझी शाबासकी । 
उरू दे ना बाकी कष्टाची ती॥ (४-४-२३९) 
द. बा. पोतदार--आंहे ना ठीक ? बरं, आता प्रस्तुत बोला ! 
मनमोहन--एक नवा उद्योग केलाय ! म्घ एकदा भारत इतिहास 
सक्षोधक मंडळात भेटली तेव्हा बोललोच होता. जरा-- 
दू. वा. पोतदार--इतिहासाची साधने आम्ही छापतो ! ती वाचण्याचा 
उद्योगच ता ? कारही लिहिण्यासाठी -- 


[४ | 


मनमोहन---आज बरेच दिवस झाले ! तुमच्या मंडळांत बसून खप 
वाचलंय मी ! आणि नाना फडनिसांबर ही “भिकबाळी” 
लिहून 'रोहिणींत' प्रसिद्ध केली--- 

द. बा. पोतपार--काय म्हणतां £ बरे बुवा जमतं तुम्हांला हँ ! 

मनमाहन--आणखी पुष्कळ असंच लिहावं असं वाटतंय ! आशीर्वाद 
मागायला आलोय --- 

दू. वा. पातदार-- मागा ! तो पूर्वीच दिलाय १ हक्काचाच आहे तुमच्या! पण? 

मनमाहन--पण कसळा ? चुकांची भीति वाटते ना मनांत ! तरी पण 
चुकण्याचाहि आमचा हकच आहे ! आपल्या आशीरवोदानें 
सारें नीट होऊन जाईल ! 

दू. वा. पोतदार--अहो ! हीं आमची इतिहासाची साधने फार रूक्ष ! आणि 
तुमचा पिंड पडला कवीचा ! मग गोत्र कसं जुळावं £ 
चिंता वाटते ! 

मनमाहन--कां ? कवींना इकडे बंदी तर नाहीं ना! 

द. वा. पोतदार --बंदी काय म्हणून असेल £ आमचे परमानेद आणि जयराम 
हे कबीच होते कीं ! तुम्हा कर्वांच्या भराऱ्या इतिहासाला 
सोसत नाहीत ! कवी आभाळांत तर आम्ही भुईवर; इतकं 
थोरलं अंतर राहते ना कर्वीत नि इतिहासकारांत ! 

मनमोहन -- आम्ही अंतराळांत उड्डाण करीत असलो तरी तेथून पृथ्वी 
दिसतेच की आम्हाला ! आजकाल विमानांतून पृथ्वीवरील 
हृश्यांच्या प्रतिमा काढीत असतात कीं ! तुम्हां पृथ्वावरील 
मंडळींना पर्वत, अरण्ये आड आलीं म्हणजे पलीकडचे काही 
दिसत नाहीं. तसं आमचं नाहीं. आम्ही पर्वतांच्या पेलाडचं 
पाहू दकती, 

दू. वा. पोतदार---पण तुम्ही कर्धी कधी इतर्के उंच जाता कीं तुम्हांला तेथून 
पृथ्वी बारीक मोहरी एवढी दिसत असावी ! सारी पृथ्वी 
म्हणजे एक ठिपका जसा कांहीं ! 


[५] 


मनमोहन---खर आहे. कबूलच करतो आम्हीं कीं आम्हांला गगनभरारी 
उड्मणांची फार होस ! पण गगनांतच कांही सवकाळ आम्ही 
राहूं शकत नार्ही ! 'पेील' पद्रीं असेल तोवर आमचं 
"सेर भ्रमण ! अखेर भूमीला पाय टेंकावेच लागतात 
आम्हाला ! 

द. वा. पोतदार--पण मला वाटते, भुईवर तुम्ही येत असाल, निदान 
तुमच्यातले काही जण तरी, ते केवळ शोपण्याकरिता ! येथ 
भुईवर येतां नि खुशाळ घोरतां ! 

मनमोहन --आम्हाला आमची विमानेंसुद्धा येथे भुईवरच ठेवावी 
लागतात कीं । जमीन कक्षा सुटेल १ 


दू. वा. पोतदार--तुम्ही पुष्कळ सोडाल पण सुटली पाहिजे ना? तुमचे ते 
"पेट्रील' कुठून येते १ जमीनीतूनच ना? अहो, आम्ही जेव्हा 
जमीन खणतो, सखोदतो, तेव्हा या पाताळगंगा हाती लागतात 
बेर ! आम्हाला इतिहाःससशोधकाना तरी काय! जमीन 
खणावी, खोदावी तेव्हा पुराणीं खापरखुपरं हातीं लागतात, 
मणी-नारणी मिळतात, नि त्याची जुळणो-मोडणी-तपासणी 
असा फार खटाटोप करावा लागतो. तेव्हा मग ती खापरं 
अनू ते मणी, नि ती नाणीं आपल्या कथा भडाभड सांगू 

लागतात ! अनू तो इतिहास आम्ही जगाला सांगतो ! 
मनमोहन--<कूण काय, जमोनीवरून विमानात जावें, नि विमानातून 
जमिनीकडे दृष्टि टाकोवा; मिळून दोहींकडून दोही डोळा 
अभ्यास करावा तेव्हा खरं ज्ञान पदरी पडणार, असेच ना? 
दू. वा. पोतदार - बरोबर बोललात ! नाहीतर एकागीपणा पदरी येतो !, 
मनुष्य एक तर वाऱ्याबरोबर उडत, वाहवत जातो, नाहीं- 

तर भरंगळतो तरी ! 

मनमोहन -- तसं होऊं नये म्हणून मी खूप- प्रयत्न केलाय नि त्याचं फळ 
म्हणून ही ' भिकबाळी ” आणली आहे आपल्या नजेरे- 


प मा 
खालीं घालायला. एकदां आपला आकीरबाद पदरी पडला 
म्हणजे हायसे वाटेल मनाला ! 

द. वा. पोतदार --अवश्य पाहीन. म्हणाल तर आतांच वाचून काढूं 
तुमच्या समक्षच. 

मनमोहन--ठीक आहे, ' ठुभस्य शीष्रम्‌ ! ' मला तरी तेंच पाहिजे 
होतें. [ वाचून झाल्यावर ] 

द. वा. पोतदार--बाः ' तुमच्या कल्पनेचा वारू येथेंहि चौऱर उघळला आहे 
कीं ! खरोखर, तुमची कत्पनाह्यक्ते अचाट आहे. कांही 
वेळा मन थक्क होऊन जात ! तेंच तुमचं खरं सामधथ्ये 
आहि ! तुमच्या कविता, गोष्टी मधून मधून वाचावयाला 
मिळतात, त्याताहे हाच अनुभव येतो ! पण इतिहासात 
फार सबुरीनं लेखणी चालवावी लागते ! तोळून, आवरून 
लगाम खेचून, समजलात, मनमोहन ! सुरवातीलाच तुरम्ही- 

मनमाहष्-- ओळखलंत का आमचं गुपीत ! 

दू. बा. पोतदार --- तुम्ही मंडलिकाना मदच घातलेत म्हणून काय तुमचं 
गुपीत दडून राहील होय £ बरोबर छेरढं कीं नाही ! पण & 
पहा. हा दापोडीच्या मेदानातून कोरेगांवचा विजयस्तंभ 
तुम्ही पाहिला, तो कल्पनेने पाहिला का प्रत्यक्ष ? पंधरावीस 
मेलावरचा तो चिमुकला स्तभ इतक्या लाबून प्रत्यक्ष डोळ्यानी 
दिसेल का कर्धी ! मग म्हणतो काय मी ! कळल का? 

मनमोहन--अंगावर आली म्हणायची बाजू ! 


> 


द. वा. पोतदार---बरं, तुमच्या पुस्तकाचं नाव “भिकबाळी? ! तुम्हांला नाना 
फडणीसांच्या तसबिरीत्त दिसला, होय ना १ पहा बरं, सीट 
पुन्हां एकदा ते चित्र ! हे पहा, मी दाखवितो, मजजवळ 
त्याच चित्राची प्रतिमा आहे. पाहिलीत ? कुठं आहे 
“भिकबाळी/ ह्यांत ? अहो ! बिगबाळी म्हणतात ना, ती 
उजव्या कानाच्या वरच्या पुडाला भोक पाडून त्यांत बस- 


[७] 


विळेली असते ! खालच्या पुडात नव्हे ! खालच्या पुडात 
तुम्हांला जो वाटोळा अलंकार नानांच्या कानांत- दोन्ही 
कानन, बरं का एका नव्हे, भिकबाळी एकाच म्हणजे 
उजव्या कानांतच असावयाची-दिसतो तो भिकबाळी नव्हे! 
अहो ! मोत्यार्ची कुंडलं आहेत म्हटलं, कुंडल तीं, मनमोहन 
महाराज ! अगदीच घसरलांत की ! 

मनमोाहन---ई ! शसरलीो खरे ! आजूबाजूला थोड्या का दिसतात 
भिकबाळ्या मला ? पण गेला लिहून भरात नि काय १ 


द. वा. पोतदार--इथंच तर नडतंना सार ! मग म्हणतो काय मी! आता पुढं 
पाहु. हा तुमच्या नानाचा “ चोवीस खर्णी दिवापखाना ! 
आज एकच शिलक राहा आहे, तो चोबीस खणी नाहीं, 
पण असेल एखादा पूर्व! ! त्यात अवघड कार्ही नाही. पण 
हे नानासाहेब्-तुम्ही नान! कडाणिसाना नानासाहेब म्हणतां 
आहांत, ही-याचे मुख्य कारभारी ' चंद्रचूड' कुठले ! गंगोबा 
तात्या चद्रचूड होळकरांचे दिवाण; पुढे माधवराव पेशवे 
त्याच्यावर उखडले नि त्यानी एवढ्या मातबर वृद्धाला 
छडीने चोपले ! नानाचा आणि चद्रचूडाचा आंतरिक एक 
पृह्ठा कुठला सभवणार £ चंद्रचूडाच्या जोडीला तुम्ह 
चक्रदेवांनादहि आणलेत ! त्यांत तुमचा बारकावा दिसत नाही ! 
आणि हे हो काय ? राक्षसभुवनच्या लढाईत 'हेद्रमली' १ 
भलतंच ! बर हे ' हरगीज ' काय? जुन्या कागदपत्रातले 
शब्द नीट बरोबर अथीनें वापरळे तर ठीक ! आपल्याकडले 
कारही नाटककार, कथाकार उगाच न समजता जने शब्द 
बाटेल तसे दडपून देतात ! 
मनमोहन---वाटेल तसे दडपतात ! 


द. वा. घोतदार--नाहीतर काय ! पहा ना, ते * बेबंदशाही ' नाटकाचे कर्ते 
औधकर ! एकदा त्याच्या समक्ष असल्या बावीस चुकांची 


[८] 


यादी सभेला मला सादर करावी लागली ! एवढा लोकप्रिय 
नाटककार ! पण ही सावधानी कांही ठेवली नाही ! म्हणून 
म्हणतो ना, सावध! हरगीज म्हणजे ' कदापि, नि तुम्हांस 
वाटलं कीं त्याचा अर्थ ' हरकत आहे. “ हृरगीज हरकत 
नव्हती ' असं म्हटले असतंत तर 'हरगीज' हरकत नव्हती ! 
चालले असते. 


मनमोहन--फार बारीकपणे पाहिलं आहे तुम्ही. आमच्या फायद्याचंच 
आहि. * 
दू. वा. पोतदार--आणखी पुष्कळ निघेल. सती जाताना पिवळी वस्र परिधान 
करतात राजस्थानात. तुम्ही ' केशरी, म्हटलं आहेत. धकून 
जाईल. पण हे काय? चूक कीं खिळा १ 
मनमोहन--आऑ! 
द. वा. पोतदार---' अवघ्या तेविसाव्या वर्षी राज्यसूत्रे हाती घेऊन हे काय ! 
माधवराव थोरळे याचा जन्म शके १६६६ चा, माघातला 
त्याना वखे मिळाली शके १६८३ च्या आषाढात, काय १ 
म्हणजे पेशवे झाले तेव्हा याचें वय काय ठरते £ सोळा, 
सुमारे. मग तेवीस कुठले काढलेत तुम्ही £ माधवरावाचा 
स्वगवास झाला शके १६९४ त कार्तिक व. ८ ला. अवघ्या 
सत्तावीसअठ्वाविसाव्या वर्षी ! असे घसरलांत नि काय 
मनमोहन--' तेविसाव्या तला “ ते? काढून टाकूं मग तर झाले! 


द. वा. पोतदार--ही काय मारवाडी हिदोबांतली तडजोड आहे कीं काय १ 
बारीक गोष्टींत कुठे आम्ही छळतो तुम्हाला ! तुम्ही माघव- 
रावांचे प्राण : निष्कजे ' अवस्थेत शात करण्याचें कणाचे 
दातृत्व दरेकरांच्या पदरी घातलंत ! तसं म्हटल तर दुरेकर 
एवढे मातबर सावकार नव्हते, तोलदार सरलष्कर होते ते- 
नाव गाजतं या प्रकरणी ते रामचंद्र नाईकाचं ! पण तौ 
घासाधीस आम्ही कुठ करतो तुमच्याशी ? पण जेव्हां 


[९] 


तुम्ही गोपिकाबाईला खुन्या मुरलीघराजवळील द्रविडाला 
आमंत्रण देण्याला तयार करता तेव्हा बोलणं प्रात्तच होते ! 
करणार काय ? आता तुम्हीच पहा, तुमच्या घराजवळ 
अगर्दी तुमच्या आळीत आहे हा खुन्या मुरलीधर, होय ना! 
गगावूं नका, नाहीतरी तुम्ही एकदा विद्यार्थी होतांच, तेव्हां 
माझं बोलण थोडे त्या नमुन्यावर गेळ तर ! बरं का, या 
देवळात एक शिलालेखाहि ' आहे. हा मुरलीघर गद्रार्नी 
स्थापला, ते साल म्हणजे शके <७१९ किंबा इ. स. त 
बोलायचं तर इ. स, १७९७. या वेळीं गोपिकाबाईला 
मरून देखील दहा वर्षे होत आजी हातीं. असं हे त्रागडं 
केलत तुर्म्ही ! बाकी, तुमव्या ध्यानात नसेल आल त्यावेळी. 
अहो, असा कालविपर्यांस कसा करून चालेल £ मग उद्या 
कोणी शिवाजीमहाराज एकदा 'लक्री' मध्ये चहा पीत 
बरसले होते असं बोळून जाईल ! किंबा त्यांनी दरबारात 
प्रवेश केला नि स्विचू-कळ-ओढली की सर्वत्र विद्युद्दीपाचा 
लखलखाट झाला, असं झोकून देईल; तर दुसरा कोणी 
तानाजी माळुसेर आणि बाजीराव ऑकारेःथरी गुत खलबत 
करीत बसले होते असं सागेल ! कसं चालिल हँ £ चुका- 
चुकांतहि अतर असतं. तुम्ही गारद़्ांना मस्तानी दुराज्यांतून 
आत सोडल आहित. खरं म्हटलं तर ते उतरले वाड्यात 
ते गणेश दुखाज्यापळीकडीळ नवीन दरवाज्याचं काम 
चाललं होतं तेथून, मस्तानी दरवाज्यातून नव्हे. ही झाली 
चूक, जाईल खपून. पण मोठाले खिळे, त्याचं काय १ 


मनमोहन-- आम्हांला तरी तसठे खिळे कसे चालतील १ 


चू. वा. पोतदार--आता हेंच पहा, तुम्ही लिहिता को नारायणरावाच्या खुना- 
नंतर गंगाबाईने संती जावे असा आनेदीबाईेने आम्रह् 
घारिला, पण ठाऊक असलेला प्रकार याच्या उलट आहे. 


. १० ] 


सती जाण्याचा आग्रह गंगाबाईचाच होता. नुकतीच 
मोराबादादा फडणीस यांची मातोश्री सती निघाली होतौ 
ते उदाहरण ताजंच होते. आतां कोणी म्हणतात, गंगाबाईला 
पार्वतीबादने, कोणी म्हणतात आनेदीबाइईने राहविली ! ! 
आनंदीबाईवर काहीहि शेकविलें तर आज खपून जाईल, 
कथेला उठाव येईल. पण जे शाबीत नाहीं किंवा जे उलटच 
शाबीत ठरेल तेंहि तिच्या अंगावर लोटले तर सत्याला 
जागल्यासारखे कर्से होईल ? एकदा 'कानफाट्या' नांव पडले 
कीं मग कोणीहि अंगावर कोसळांवे, अश्यातलाच प्रकार होतो. 


मनमोहन--पण येवढी बंधन कडकपणें पाळळी तर कथा सारी निरंग 
होऊन जाईल ना ! आनंदीबाईचा स्वभाव जो एकूणातींत 
दिसून येतो तो कायम ठेवून काही फिरवाफिख करून 
कथेला रंग भरता आल्यास तै मला वाटतं चालळं पाहिजे, 


द्‌. वा. पोतदार---रंग भरा हो! तुम्ही कथाच लिहावयाला बसलात तेव्हा निरंग 
कथा वाचील कोण ?£ पण खराखुरा इतिहास आणि त्यातील 
खऱ्याखुऱ्या घटनांचे बारीक सारीक तपशील, मोडकातुटका 
सारा घागान्‌ धागा जर तुम्ही लक्ष्यात ठेवाल तर तुमच्या 
कल्पनेची भूक कितीहि कडक असो, तिची वखवख पुरविणे 
अवघड नाहीं. पण कल्पनेला सारंच रान मोकळ सोडून करी 
निभेल ! तुम्ही गोपाळ शाहीर निर्मिलात, त्याला आपल्या 
मनाजोगता साज चढविलांत. अगदी डोक्यावर घेतलात. 
आम्ही सोसून घेतलं. म्हटल जाऊद्या, आजकाल आपल्या 
जुन्या शाहीरांकडे तुम्हा लोकांची माया वळली आहे. वळूंद्या ! 
बनवा त्याना तुमच्या मनांचे वीर, थोर ! तुमच्या कर्थेत 
तुर्म्हा कल्पनेची चटक “चांदणी आणून खेळविलीत, खेळवा. 
आम्ही खामोष राहू. पण जेव्हा या मोकळीकी'चा लगाम 
सेल सोडून तुम्हा महादजीच्या लष्करांत कान्होजाराव लगड 


[११] 


नांवाच्या एका नसलेल्या शिलेदाराचं नांव दिलं घुसडून, 
तेव्हां इतिहासाच्या याद्यांत भरभरून येणारी शिंद्याच्या 
शिलेदारांची सारी खर्री नांवे ओरडत उठणार नाहीत का 
कीं हा तोतया शिलेदार कोठला कोण म्हणून ! 


मनमोहन- -ही तुमची जखडबंदी सोसावयाची म्हणजे आमच्या प्रति- 
भेचं भस्म होऊन जाईल एखादे वेळीं ! पण आता हात 
घातलाच आहि तर तुमचा संतोष होईल असं कर्तुक करून 
दाखवू. 


द्‌. वा. पोतदार---.केलत तर काय आम्हाला नको का आहि भस्माला 
का एवर्ढे मिता १ एवढाळे कडक धातू असतात, सोनं 
काय नि लोखंड काय, पण काटेमाठाची पुटं चढविली, 
भट्ठीत घातली नि मातकापड केलं ना, म्हणजेच भस्म 
होतात ! लोहभस्म, ताम्रभस्म ही भस्म असलीं, तरी केवळ 
दिव्य होऊन बसतात. मग तुमच्या प्रतिमेला एवढं गाग- 
रायला हो कशाला हव? असं परा, खिळे तर चालणारच 
नाहींत पण “ चुका ” नि टाचण्या ' काय कमी बोच- 
तात म्हणतां ! 


मनमोहन-- तुम्हाला टोचताहेत टांचण्या नि चुका आणि तुर्म्हा टोंच- 
ताय आम्हाला ! खूप जमलाय बेत नि काय ? 


दू. वा. पोतदार-- हाहि एक रंगच भरला म्हणाना ? तुमची कादंबरीच 
तेवढी रंगावी अन्‌ आमचा आशीर्वाद भात्र काय अगदी 
रूक्ष असावा, हा कोठला न्याय? गम्मत बघा, एकाच प्रकर- 
णात सवाई माधवराव दहा महिन्याचा असतो आणि त्याच 
प्रकरणांत “ महाभारत आणि रामायण ' याचंहि वाचन 
पुम्ही त्याजकडून नानाकरवी करविता ? 


मनमोहन--म्हणजे बरेंच शेकत आहे कीं आमच्या अंगावर ! 


[ १२ 
दू. घा. पोतदार---गाणारा जसा तालांत पक्षा असावा लागतो ना,तसा ऐतिहासिक 
विषयांवर कथा लिहिणारा कां असेना पण कालांत पक्का 
असावा लागतो ! काल हा इतिहासाचा चक्षु म्हटला आंड 
तो का फुकटच ? नानाचं चरित्र तुम्हाला राहूज दाखवून 
देईल कीं तो नानाचा दत्तक तुम्ही म्हणता ना, तो नानांनी 
कधीच घेतलेला नव्हता. दत्तक माडीवर न घेतांच हा लोक 
नानांनी सोडला, नानाच्या पश्चात्‌ सत्तावीस वघोनीं त्याची 
स्री जिऊबाई यांनीं दत्तक घेतला आणि त्याचें नाव 
माघवराव ठोंवले, तुम्ही नाव देता दामोदर, कुठून 
मिळाल हें नाव तुम्हाला ९ या. माधवरावाचं मूळ नाव 
गंगार होतं ! दुसरं एक जथा, रघनाथराव दादासाहेब पेशवे 
याची भुसकुटे घराण्यातील दत्तक घेतला तो अमूतराज. हा 
दत्तक घेतल्यावर आनंदीबाईला बाजीराव, चिमाजी हे दोन 
पुत्र झाळे. अर्थातू अमृतराव बाजीरावाचा सावत्र असला 
तरे वडीळ भाऊ नि तुम्ही केला त्याला घाकटा भाऊ ! 
आणि एके जागी तुम्ही हरिपंत पिंगळे लिहिळं. पुढे 
गोविंदराव पिंगळे नाव दिलें तेच बरोबर. तुम्ही प्रभाकरादि 
शाहीर मडळी आणली अहित. पण ही मंडळी विशेष 
चमकली ती नानाच्या नंतरच. काय हो, ' सूर्य मंडळ भेदून 
जाणे" म्हणजे तुम्ही काय समजता ? नुसता कोणी मरतो 
तो सूर्यमंडळ भेदून जात नाहीं ! 'द्वाविमो पुरुषी लोके सूर्य- 
मंडलभेदिनो, इ. प्रम,णे * पारिराडू योगयुक्तश्व रणेचामिमु- 
खोहतः, असेल त्यालाच तर्स म्हणतात ! कारजावर काळीज 
टाकून सूर्यमंडळाचा भेद कसा घडेल ! आणखी एक शंका. 
जिवबादादा जाबगांबाला वारले ना, मग पुनः बाळोबादि 
मंडळी बरोबर आठ हजार ' कंगणीं पगडीचा उडता घेऊन 
तुम्ही त्याना कोठून आणलं बरं सूर्यमंडळासारखंच हे “सर, 
कारकून प्रकरण थोडे सुनावूं कां १ तुमचे नाना सरकार- 


| ९१३ ] 


कुनान! पर्वतीच्या पायऱ्या उतरताना एका किरकोळ कार- 
कुनासारखे बोल्तात; त्यावरून तुम्हाला सरकारकून म्हणजे 
हल्लीच्या हेडळाकंप्रमाणे वाटळे असांवे. पण स्वद्द पेशवे 
प्रभृति मंडळीच “ सरकारकून मंडळींत जमा असत एके 
काळीं, म्हणून तो काळ नीट उठवावयाचा आणि नव्या 
कुंचल्यात जने शब्द भरावयाचे तर त्यालाहि बारकावा 
फार पाळावा लागतो. 
मनमोदृन--ते आलें आतां बरंच ध्यानांत, आणि सारा बारकावा काबूंत 
आणण्याचा माझा निश्चवयाहे पण आतां पक्का झाला. 
द्‌. वा, पोतदार---आम्हांला तरी साणखी काय पाहिजे ? तसं कराल ब्र 
त्यात संतोषधच आहे आम्हाला. ईं बघा-- 
मनमोहन---आणखी काहीं उरलंच आदे का अजून! 
द्‌. बा, पोतदार--अहो, ह॑आमचं चक्र असं का थाबणार आहे? पण 
काय हो, मनमोहन, एक गपित विचारू का? तुमचा तो 
गोपाळ शाहीर अगदीं तुमच्या तोंडावळ्याचाच दिसतोय 
मला ! 
मनमोहन---तुमच्या दृष्टीतून काहींच निसटेळ असं दिसत नार्ही. 
दू. वा, पोतदार--अहो, चालेल कसं आम्हांला डोळे झाकून ! ते राहूंद्या ! 
पण असं समजूं नका कीं तुमच्या “ भिगबाळीं त ह्या 
टपोऱ्या मोत्याचे पाणी आम्हाला जोखतां आलं नार्ही ! 
अहो ! तेज तें तेज ! 


(व क क व टी होडी 


समर्पण 


डॉ. सौ. मघुमालती सुरू ( गणे ) 
यांना 
दाट गहन गूढ तिमिरांतुनि 
झळकालि विद्यावाति सोदामिनी 
विच्यालळ विटपावरली वबनंवेली 
मधुमालती ही होई कीतिच्यली 


.. . 


४ 
त्य 


ग 


शि कळवळा 


र्क 


उपोदघात 


जर “एख पी, च्या ' इहतहास ? हा ऐच्छिक विपय घेतलेल्या 
विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोफेसर गणेश खिंडीकडे ऐतिहा- 
सिक 'चित्रसंग्रह्. पदह्दावयासाठी घेऊन जाणार होते. 

पूवैच्या बाजूच्या एका टेकडीच्या मागच्या बाजुने तळप- 
णाऱ्या आणि झळकणाऱ्या संगिनी हातातल्या बंदु्कींना लावीत हिंदच्या 
सरलष्करातील कांही नबीन भरती झालेले शिपाई ' इल्या'ची बतावणी 
करीत होते... 

...त्या सैनिकांच्या रांगेच्या मागच्या बाजुला धृसर अजगाच्या 
अडोझाला अरुणाचा ' एररिसाला ? आपल्या जरतारी मंदिळाचे शमले 
उडवित उडावेत विजयोन्मादार्ने उघळत उघळत वेगार्ने उलट वबह्ाणाऱ्या! 
बायुलद्दरीकडून घाकार्ने वाट मागत चालला होता. 

दूरवरल्या टांवरवरल्या अगदी“ उंच ? मजल्यावर घड्याळ 
६ दिक्कालाच्या धाग्याचा “ रोता ! आपल्या दोन हातानें सोडवित 
बसलं होते. 


अहोरात्र न कटाळता न शैकत! न' चिडता तें ह्या 'चोखदळ' 
कामांत गक झाले होतें. 
कालळिजच्या इमारतीच्या बाहूरच्य़ा मुख्य रस्त्यावरल्या समोरासमोर 
असलेल्या दोन्ही हाटेळातून पह्याटेच्या निवांत वातावरणाला “ सुईने 
गोंदण्याचे कास सुरूं झाळ होते. 
एका दगडाने दोन पभी मारणाऱ्या पारध्याच्य़ा चातुर्याने काही 
“ सुशिक्षिप ' एका आण्यात ' सिंबगळ ? बरोबर * सकाळ'चीदि 
शिकार करीत होते. 
मेगाच्या तवकड्याना सुईने स्पर्श करतांच त्या स्वरलहरी 
उधळू लागल्या. र 
पोचच्या खालो एका स्टेशन बगनमध्ये निघावयाच्या तयारीने सारे 
विद्यार्थी बमळ होवे. सारे आतां जमले होते. 
आणा प्रेफेसर येग्याचाच कायर तो अवकाश होता. “ सेन्य : जमळ 
हाते. सेनापती अजून आले न$इते. 
आणि निव्रावयाची डी वेळ निश्चित केली गेलठी होता ती... 
अजून अध] ठास अवकाश हाता. 
6 ३ 4 -कै- 
परतु आता तीनच मिनिटे अवधी उरला होता, मुळे वाट 
पद्यात होता. अजून आपला * नेताजी ? कसा आला नारद्दी याची:ती 
काळजी करीत होती. 
... मेडलिकाच्या आत्म्यालाददी प्रतिस्पघां वाटावे असे ते 


७. € «२. टू 


नेलाजी अगर्दी “ घड्याळ लाऊन ध्यावे कां काय म्हणतात अक्ला 
बेताने आले 


व्तान सध्या आटपूनच ते आले होते. नेइमीप्रमाणे डोक्यावर 
रूनाल न जांधता आज त्यांनी पगडी घातली होती, वृक्षावरल्य वछरी 
सारखे त्यांच्या कठाला * वेलांटी ) दणाऱ्या उपरण्याचेही कांठ आज 


ध्यान 4 हे. हलव 


जरतारी होते. कपाळावरले गंघही आज केशरी होते. आणि आजच्या 
त्यांच्या मुखावरल्या स्मितातही थोडी आधेक “ तेजि ' हाती. 
आणि मोटार सुरूं झाली. र 
“४ -? 4 क 


काही वेळ प्रवासांत गेला, चतुठुंगीच्या मागल्या बाजूला खड- 
काच्या पुलापालिकडे, दापोडीच्या उत्तर दिशेला ती मोटार 1हंडून आली. 

पेशवाईच्या अखेरिच्या काळखडात इंग्रजाच्या त्याच्या जेथे 
जेथे झटापटी झाल्या त्या ' वास्तू ' च॑दर्शीन त्यांच्या नेताजींनी 
त्यांना घडविले, 

प्रत्येक लढाईची माहितीही त्रोटक रीतीनें तथे सांगितली गेली. 
ती सागत असतांना आणि ऐकत असताना सारे आपल्या डोळ्यासमोर 
५ भूतकाळ ? उभा करीत होते. 

१. -* शी २ 


| 
रे 


चरोबर दीडझ्ये वर्षांपूर्वी ते आज पद्दात असलेल्या त्या मरु- 


&-< ७८० 


भूमिवरील गरम ढेकळे नि ढेकळे निमकद्दरामांच्या आनंदाररूनी 


४ 


आणि निमकहलालांच्या रक्ताने मिजन रोली होती... 


७ 
> 


ते कोरंगाब-- ता दुरून दिसतो आहे ता विजयस्तंभ -- 

त्या बिजयस्तंभाच्या पलिकडे असडेल्या अभिलओंढ्यात देहाची 
दहा ठिकाणी देना झालेल्या 4पू गोखल्यान दोन दिवत लपून आश्रय 
घेतला होता. 

ती पर्वेती-->< 

फडक्याच्या दिमवातील लेफ्टनंट छोजने लाचल्नपत देऊन 
फितबलेला मुघधोळची पायदळ सेना ऐन झुंजाच्या वेळेला आपली हत्यारे 
घेऊन यांच देवळामागल्या पर्वताईच्या दरीत छपून बसली होती. 

आणि इंच तं देऊळ; की जेथून बाजिराव आपली सर्व 'दाने? 

उलटी पडलेली आहेत असं दिखून येताच “पटा? वरल्या सोंगय्या 


नट शै न 


पटाबरच ठेऊन देत पालखौत बसून सोलापूर-पंढरपूरन्या बाजूर्ने बारा 
वाटा पळून गेला. 
इतिहास वाचलेल्या माणसाला पुण्यार्भावताल्च्या परिसरातून 
डाळे ओले केल्या शिवाय चालता येणं कठीण आहे. 
इतिद्दास अन्प्रसिल्ल्या आत्म्याला अभिमानाने छाती पुढे काढल्या 
1रोबाय खडकीच्या बाजूने चालता येणार नाही, - 
रक आणि अश्रू, आशा आणि निराशा, तुबा आणि तृत्ती, 
भोग आणि त्याग, मीलन आणि विरह, चेतन्य आणि उदासीनता, शय 
आणि भारून', सिंह्यासन आणि दभासन, विलास आणि सन्यास, इमान 
आण स्वार्थ, जन्म आणि मृत्यु, यांच्या 'दुकला' हातात हात घाढून 
येथ चाळताना दिसू डहाकतात! 
आश्चपाच्या अडोशाला उभे रद्वाण्याचा संबय असलेल्या माण 
साळाही तुतुददळ वाटावे अश्या घटना प्रत्यक्षांत घडून गेल्या 
देश,साटीं --? ..इथे अनेक लढले, . 
घमाराठी---?...इथे अनेक मेले.. - 
वार्थासाठी---१...इथे अनेक जगले 
अखेरीच्प़ा वाताहातात इथे जे जं घडलं ते ते सारे नोंदले 
ग्ल॑ तग ? 
परतु हा बाताहइत का झाली ? 
पेशवा कां हरला ! 
बापू गाखळला मारला का गेला ! 
मराठ्याचे राज्य नाहीसे कां झाले ! 
अनेक वेळा देशाचे मवितःय़ त्या देशाच्या दुदैवाने एकाच 
व्षकीबर अव्लपून असते 
हु देवाने असे म्हणावयाचे कारण असे कीं ती व्यक्ति जिवंत 
असते तोपयत सारे ठीक असते, संकटे आली तरा त्या कर्तेत्वबान 
पुरुषाच्या पराक्रमाने त्यांचा धुब्वा उडतो. 


दिवस असे आले किंबा दिवस तसे आले तरी देश पुढे आणि 
वुटे चाललेला दिसतो. घर फिरले आणि त्या बरांबरच घराचे वासे 
फिरले तरी तों सत्पुरुष त्या देशांच्या विजयस्तंभाला आपल्या 
पराक्रमाच्या भोरावर शत्रूला धक्का देक देत नाहीं, नेपोलियन 
होता तोवर फ्रान्सकडे कोणी वाकडी भकुटी करून पाहिले नाहीं. 

तेमुरची तलवार तळपत होती तोवर त्याच्या देशा क्षी दुष्मनी 
करण्यासाठीं कुणाची माय व्यायली न5हती. 

परतु या व्याक्ते नाहींद्या झाल्या... . 

आणि मग त्या देशाची वाताहात झाली. ज्या राजवाड्यात ते 
महान लोकोत्तर पुरुष रहात होते ते राजवाडे--१ 

त्यावरून नांगर फिरले... 

जी विलास मंदिरं होती तेथें लद भरलेली कुत्री आपले अंग 
निवाऱ्यासाठी टेकू लागली. 

विश्वाच्या नकाशाचा रंग बदलावयाचा खलतचते जेथ मुत्सद्दी 
करीत बसत त्या दरबाराच्या जागेत जगांलून उठलेले कलंदर आपली 
गांजाची चिलीम गरम करत केलेल्या यशस्वी गुन्हंगारींच्या गोष्टीला 
तिखट मीठ लावीत बर्सू लागले, 

याचा अर्थ असा की !... 

काळ पुरुषाच्या हातात जे तराजू आहे त्यांत भगवंताच्या 
सुदश्‍नाचे,' शिवप्रभूच्या ' भवानी!'चे, तेमुरच्या 'तलवारी'चे, रण'जेत 
सिंगाच्या 'कुपाणाचे' वजन शेरा सव्वाशेराहून अधिक भरत नाहीं. 

अश्या थोर पुरुषाच्या आस्तत्वाने देश प्रगत रद्ात असला तरी 
तो अत्यंत परावलंबी बनतो. 

आणि केव्हा तरी त्याचा अधःपात होता. बडीलांचे बोट घरून 
प्रवास करणाऱ्या मुलाची बाजारांत चुकल्यानतर जी अवस्था होते 
तक्षीच त्या थोर पुरुषांच्या मृत्युनंतर आम जनतेची होते. 


आणि->! 

आपण मुख्य बूत्रावर येऊया, 

पेशवाई का बुडाली यांचे कारण ! 

याचें कारण ! 

खरेच याचे कारण काय १ 

बाहेरचा “' वनविहार? संपऊन मुळे आता आपल्या 'नेताची' 
च्या सान्निव्यात चिलयाळेत येऊन पोचढी होती, 

पेशवाईतील सुप्रासेद्धांची त्यावेळच्या चित्रकारांनी काढलेली मोठ 

मोठीं चित्रे तेथे सगतवार टागून ठोघैेली होती, 

एकेक चित्र पद्वात मुले पुढे पुढें चाळलेली होती. 

टिपू सुलतानाचे चित्र होते, त्याच्या हातात पाचची बहुमो- 
लाची अंगठी होती. पुढे नेयोलियनचा पराभव ज्याने केला त्या डयूक 
ऑफ वोलेंग्टनची एक तसनीर तेथे होती. धारवाडकडचे धौड्या बाघाचे 
बंड मोडून पुण्यात येऊन. तो हिराबागेत कांही दिवस राहिला होता - 
त्यावेळी केंव्हातरी ते चित्र काढले होते, 

गरूडा सारखे नाक... 

घारी सारखे तेजस्वी डोळे... 

सव मुले त्या चित्राकडे कोतुकानें पद्दात होती. आणि पहाता 
पहाता त्याच्या पराक्रमी जीवनचरित्राची बाखाणणी करीत होती, 

गोडबोले नावाचा विद्यार्थी अम्मळ भावनाप्रधान होता. 

त्याच्या तोडांतून तर प्रकटपणे कोतुकोद्रार बाहेर पडले, 

गुरुजींचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत तो बोळ लागला, 

“ सर |! अशी माणसे आपल्याकडे असती तर पेशवाई बुडाली 
नसती. ” 

सर यावर नुसतं हसले, 

£ काय डोळे झाहेत १ ”. गोडबोले उद्गारला, 

त शै ---- 


सर यावर नुसत हसल. 
“६ काय॒ घारदार नाक आहे १ !' गोडबोलेच उद्गारला. 
.& च 1. 
पुढच्या बाजुला सवाई माधबरावाच्या दरबाराचे भव्य चित्र होते. 
त्याचेही निरिक्षण विद्याथ्यांनी कल परंतु ते धावते होते. 
त्यापुढ मौंट स्टुअट एलाफेस्टनची छबी दाती. त्याकडे पहात 
असतांना पुन्हा गोडबोल्याच तांड सुटले. 

“ काय विशाल भाल आहे. या एकाने येथे शांतता प्रस्थापित 
केली, साताऱ्याला झह याने दिला. कोल्हापूर यानें ताब्यात 
घेतलें. सागली मिरजेकडे राजकारण यानेच केले, मुंबईच पोतुगीझांचे 
समशझोते यानेंच घातले. * गोडबोले म्हणाला, 

सर नुसते हसले, 

त्यापुर्दे पाहल्या बाजीरावाचे व्वित्न होते. त्याचीदि वाहवी झाठी, 

शिवाजीच्या चित्रालाही साऱ्यानी वदन केले. 

त्या पुढे... 

आणि त्यापुर्दे --! 

त्यापुढे नानासाहेब फडणवीसांची तसदीर होती. 

उभट चेहऱ्याची, गंभीर प्रकृतीची, कानात “बिर्‌बाळी' 
घातलेली, --- 

कठांत मोत्याचा कंठा होता. हातामध्ये पाची होती. पगडींबर 
हिकंण्याचा तुरा होता.. 

मलमली अगरख्याच्या आतले भगवे वस्त्रही खुबीने रंगविलेले 
होते, 

गोडबोले त्या चित्रासमोर उभा होता. क्षणभर तो त्या चित्राकडे 
टक लाऊन पह्डात होता. 

पळभर त्याचे डोळे आणि त्या मोठ्या चित्रातलळ डोळे एकमे- 
काकडे पाहू लागले. 


बड 


त्या चित्राकडे पहात असतानांच गोडबोल्यांच्या मुखावरळे 
कातुकमाब पार नाहीसे झाल. 

त्या उलट तिरस्काराचेच , भाव त्याच्या तोडावर ' उपस्थित 
झाल, असे का झाले याचे कारण कापर ते मात्र त्याचे त्यांना ठाऊक; 

कार्ई। वेळाने ते उदासीन भाव आपल्या हृदयाशी सांभाळीत 
साभाळीत ते पुढें बोलू ळढागले-<- 

“६ सुर | नाना अगदी किरकोळ वाटतात. डथुकच्या किंव 
एलफिस्टनच्या चरित्राशी त्यांना तुललळे तर हे. पेशत्र्य़ांचे पंतप्रधार 
अगदींच किरकोळ वाटतात---?? 

सर नुसते हसले --- 

गोडबोल्यानी हे वाक्य उच्चारून झाल्यावर पुन्हा आपली 
नजर त्या ब्रित्राडे खिळाविली. 

तो काय चमत्कार... 

शै वी .& -* 

पह्याता पहाता त्या चित्रातल्या नानांचे डोळे आपल्याकडे 
पाढून तेजाबाचे शिंतोडे उडवीत आहेत असे गोडबोल्यांना वाटले. 

पण असा भास क्षणभरच झाला, 

काहीं वेळाच नाना आपल्याकडे पाहून स्मित करीत आहेत 
असे गोडबोल्यांना वाटले, 

परतु हाही भास क्षणभरच झाला. 
मग | 
3.4 .& 3.& 94 
मग 
पृष्ट कांही वेळान गोडबोले पाहू ठागतांत तों... 
,>.तो त्या तजविरींतले सारे लालसर छटा असलेळे पिवळे 
तांबडे रँग शरदभ्राप्रमाणे विरघळू लागले. . . नाहीसे होऊ लागले, 


आणि थोड्या घटका पुढें लोटतात तो नानांची छर्गनीद्दी त्या 
सोनेरी नक्षीच्या चोकर्टीरून पार नाहीशी झाली. 

गोडबोले पह्ात होते. 

काळ्या ढगाताल चंद्रर्बिच तेवढे दिसावे तर्से .. . 

तशी त्या मोठ्या फ्रेममध्ये कानांतली “बिग्बाळी' तेवढी आतां 
दिसत होती. 

...त्या टपोर मोत्याकडे गोडबोल्यांना लक्ष देणें आतां क्रम- 
प्रासच होते. 

आणि मोत्याच्या त्या इवल्याशा परिघात गोडबोल्याना , , 


डी 


गणपतीच्या देवळांत ! 


शेऊरदन ठफान वेगानें निघालेला तो स्वार नानांच्या मोठ्या 

वाड्याच्या दिंडी दरवाजाशी येऊन थांबला, घामान यब- 

थतलेल्या बारूवरील मांड त्याने काढली. खालीं उतरला. आणि 

स्वतःच्या कवाळावरील घाम निथळावयाचीहि फुरसत न घेतां त्यांने 
दारावरल्या नागव्या तरवारीच्या पहारकऱ्याला--- 

“ साबाजा, हुजूर पागेत ह्या घोडा घेऊन जा. मोतद्दाराला 
याची चांगली चाकरी करावयास सांग आणि दुसरा एक ताज्या 
दमाचा घोडा घेऊन या, नानासांहेबांकडे निराप पोचता करून मला 

(त थेऊरळा जावयाचे आहे. !? असे म्हणत म्हणत त्या स्वारानें 
आपल्या घोड्याचा लगाम त्याच्या अगावर टाकला. 
: पण शिलेदार, सरकारांची तब्येत कशी आहे ! कांहीं आशा !” 
साबाजीनें काळजीच्या स्वरांत विचारले, 

६ आता सर्व त्याच्या आधीन आहे. !' आकाशाकडे बोट 

करीत त्या स्वारानें उत्तर दिलें, 
4 3 4 - 

आपल्य! चोबाल खणी प्रदास्त दिवाणखान्यांत नाना एकांतांत 

शतपावली करीत होत. होय! त्यांचे सारे लक्ष थेऊरकडेच लागले होते. 
-. १८ -><< 


गणपतीच्या देवळांत आपले अंथरूण टाकून पडलेल्या पेशन्यां- 
कडेच त्यांचे सारे लक्ष होते. 
श्रीमंत माधवराव पेशवे क्षयाच्या असाध्य दुखण्यान शेवटच्या 
घटका मोडीत होते. पुण्यास जरुरीची कांमे करावयाची होती म्हणून 
दोन दिवसापूर्वीच नानासाहेब थेऊरहून श्रीमंतांची परवानगी घेऊन 
पुण्यास परत आले होते. 
ते पण्यात आले होते तरी त्याचे सारे लक्ष आपल्या धन्याच्या 
शय्येपाशीच रुतून पडलेले होते. 
आपल्याला घटके घटकेने राजांचे प्रकतिमान कळावे म्हणून 
त्यानी तासा तासाच्या अतरांमे तिकडून निरोप घेऊन येणारी माणसे 
ठेविली होती. 
क 4 * »« शः 
परंतु नानासाहबाचे डख्य कारभारी चद्रच्ड आत अ'ळे. 
आणि थेऊरहून “ तुळाजी पबार ! आल्याची जेव्हां त्यांना खबर दिठी 
तेव्हां त्यांच्या मनांत चरर झाले. 
तुळाजी माधवराव पेशव्याचा विश्वासू नोकर होता. कांडी 
अतस्थ करण असल्या शिवाय पेशव्यानी त्याला इकडे धाडले नसते... 
स 4 .& ऱ्ह 
आत येताच तुळाजीने विनम्र भावाने पेशव्यांच्या प्रधानाला कुर्नि- 
तात केला, जमिनीला आपल्या ह्ाताने वाकल्या मानेने तीन 
वेळा स्पर्श केला, 
: .्कारद्दी चिट्टी चपाटी ? ” चक्रदेवांनी तुळाजीला विचारिले. 
तुळाजीने त्यांच्याकडे एकादा पाहिले--आणि नेतर नानांकडे 
पाहिले. 
नानासाहेब त्याच्या या पद्दाण्यातला अथ उमजले. त्यानी खुणेने 
चक्रदेवांना तेथून दूर जावयास सागितळे आणि तेथून दूर गेल्यावर 
त्यानी तुळाजील पुढे बोढावयाची खूण केली. 


बळ क ९ 


मग इलक्‍्या आवाजात तुळोजी बोळू लागला, *' आतां श्रीमंत 
दोन तीन दिवसांचे सोबती. पुढे ते वर्येमंडळ भेवून जाणार,” 

नानासाहदेब्रांनी आपले डोळे मिटले. 

६ रसघुनाथरावांना तिकडे घेऊन यावे असा श्रीमंतांचा निरोप 
आहे, भज 

नानासाहेबांच्या कपाळावर आठ्या आल्या, 

“६८ श्रीमंतांनी हा निरोप आपणासच सांगावयास मला 
सांगितले आहे. श्रीमंत म्हणाले, मरता मरता घरांत दुफळी ठेऊन मला 
मुक्ती मिळावयाची नार्ही, आणि भामंत पुढे म्हणाले, पुढें मी गेल्या- 
नंतर आभाळावर आभाळे आलीं म्हणजे एकटे नानासाहेब कशा- 
कशाचा सांभाळ करतील. श्रीमंत म्हणाले, राक्षतभूवनच्या लढाईत 
हैदर वाघाशी हुजत घेणारे. हात आतां अभिषेकाचा गडू उचलताना 
थरभरतात. . .!? 

नानासाहेबांच्या पापण्या ओल्या झाल्या. 

“ आणि श्रामंत म्हणाले, त्यातूनही हा नारायणराव हिरा 
असता तर कांही हृरगीज नव्हती, परंतु अजून धाकट्या घन्याचे ध्यान 


बालसुलमच आहे, अजून उभ्या राज्याची जोखम त्यांच्या खांद्यावर 
टाकणे बरोबर होणार नाहीं. !? 


नानासाहेबाच्या कपाळावर आठ्या आल्या, 

आणि श्रीमंत म्हणाले दादासाहेबांच्या हातात घाकट्यांचा 
हात देवाश्राह्मणा समक्ष देऊन त्यांना शपथ घ्यावयास लावावयाची ?! 

नानासाहेबांचे डोळे लाल झाले... . 


६ ,दपथ घ्यावयास लावाबबाची मी नारायणरावाचे पुत्रवत 
पाडन करीन, ” 


नानासाहेबांनी स्मित केले. 
६: आणि श्रीमंतांनी सारी व्यवस्था करून तुम्हाला ताबडतोब 
तिकडे बोलाविले आहे. ”? 


क ली 4 क अ 


नानासाहेबांनी ' मान्य* म्हणून मान इळाविली. 

“आणि बाईसाहेबाचा निरोप आहे.---?! नानांच्या (मिवया वर 
चढल्या, 

“ त्यांचा निरोप आहे की सती जातांना लागणारे सारे साईत्य 
येतांना नानासाहेबाना बरोबर घेऊन या म्हणावे, *! 

हे बोलता बोलता. तुळाजीच्या डोळ्याला आयू डसख मारू 
लागले, 

थोरा समोर उभे असतांना द्दे असे भाबनाविबदश होणे चांगले 
नव्हे हे तो जाणत होता. परंतु सागरातले तुफान आणि दारुण दुःस्त्र 
कोणी दाबू हकले आहे काय १ 

.--परंतु त्याची दही अवस्था नानासाहेबांनी जाणली आणि 
त्याला निरोप दिला. 

साबाजीने नव्यादमाचा घोडा देवडीवर आणून ठेविला होता. 

जसा तुळाजी आला तसाच तो घ्रेऊरच्चा दिशेने वाऱ्याशी 
हुजत घालीत निघून गेला, 

१ 4 न न 

आकाद्यांत दंद्र नसाबा तसे पेशवे पुण्यात रव्हते. गुलाबात 
गंघ नसावा तसे पेशवे पुण्यांत नव्हते. गंगेत पावित्य नसांफे तसे पेशवे 
पुण्यांत नव्हते. आईजवळ पान्हा नसावा, सिंह्याजवळ द्योर्य नसावे, 
बाऱ्याजवळ गती नसावी, कोकिळेजबळ केठ नसावा, मोरपिसाऱ्याबर 
डाळ नसावेत, सारेतेमध्ये वळण नसावे,---तसे पेशवे पुण्यांत नव्हते. 

साऱ्या पुण्यावर ओंदासिन्याची छाया पसरली हाती. आणि 
आज तर विशेषच गोधळ उडून गेला. पुण्याहून थेऊरकडे सति 
जातांना लागतात तसली केशरी वस्त्र कांदीं सांडणीस्वार घेऊन गेल्याची 
बातमी पुण्यात फुटली होती. 

आणि त्या बातमीवरून पु"्कळांनी वेगळाच अंदाज बांधला 

मन रे 


परंतु थोड्याच वेळांत ती आवह्दे होती हे कळून आले आणि 
पुन्हां पुण्याची नाडी नीट चाटू लागली. 
राघोबादादाना थेऊरकडे पाठवून देऊन त्याच्यामागून 


नानासाहेब तिकडे जावयास निघाले. 
-शै- क -क- क 


पालखांचे भोई झपाझप पाय उचलीत होते. आणि आत 
बसलेले नानासाहेब विचार करीत होते. अनेक विचार त्यांच्या मनात 
पिंगा घालीत होते. 

पुढें आता काय होणार आहे... .माधवरावाचा मृत्यू ते॑ आता 
ग्रहित घरून चालले होते. त्या पराक्रमी पुरुषाची सारी कारकीर्द 
"याच्या डोळ्यासमोरून एकाद्या मृगाच्या कळपासारखी घाबत होती. 

अवघ्या तेविसाव्या वर्षा राज्यसूर्व हातात घेऊन आपली 
कारकीदे घाकाने आणि प्रेमाने गाजविलेल्या या पेदाव्यांच्या बद्दल 
नानासाहेबांच्या मनात अत्येत आदर वसत होता. 

पानपतावर परमेश्वराने आभाळ फाडले तेव्हा सवे दाफ्षण 
थरथरली; जरिपटक्याचें रंग उडाले. 

मराठ्यांचा धाक नाहींसा झाला. माधघवरावांचे हात नसते तर 
या वाढत्या संकटाच्या गोवर्धनाला कोणी सावरले नसते...... 

जे त्यांनी केले होते ते मोठे होते. आणि ते येवढे मोठे होते 
कीं तें त्यांच्या मरणानेतर उरणारे नव्हते. 

त्यानी मांडलेल्या पसाऱ्याचा परीघ मोठा होत, मराठ्यांच्या 
दाला तलवारी त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा दिळीला आणि म्हेब्रला 
धाक दाखवून आल्या होत्या. 

घरभेद्या चुलत्याचा निखारा अस्तनीत असतांना त्यानी आपली 

तलबार फिरविली आणि विजय मिळविले, 

><>खरेच ते अधिक जग!वयास इवेत. 

परंतु--- | 


गणपतीच्या देवळांत राघोबादादा केव्हां येतात याची नाट 
पहातच माधवराव निजले होते. ते येतांच सार मागले बिसरून 
जाऊन त्याना त्यानी आपल्या जवळ बसविले. 
खूयै आतां अस्तास चालला हाता. रात्रीचे नीलकमल आतां 
उलगडू लागले होते. 
नारायणाचा हात दादासाददबाच्या हातांत देत नानाताहेन प्रयत्न 
पूवैक बोळे लागले, 
व. -4 .& 3 
त्यारात्री नानासाहेब माधवरावाच्या उद्यागती बसले. आतां 
त्या दोघांशिवाय तेथे कोणी नव्हते, 
“६ आम्ही आतां क्षणाचे सोबती !! माधवराव म्हणाल, 
“८ आपण कांद्दी काळजी करू नका. ?' मात्रवराव धीर 
गभीर स्वरांत म्हणाल, 
“ तुम्ही असल्यावर मला काळजी कसली ! माधवराव म्हणाले 
६ मरा आहे ! *? नानासाहेब म्हणाले. 
3 .& 3 4 


--- २४ -< 


गयाना कक र्‌ का खा 


प्रभु कोपला ! 


५६ आपण या गाष्टींत येवढे वर्देळीबर येण्याचे कारण नाहीं” 
नानासाहेच पेशर्व्यांची समजूत घाळीत होते. 

“८ ,  ,आम्ह्ी पेशवे आहोत, या बाबर्तात आम्ही लक्ष घाठाव- 
याचे नाहीं तर कुणी ! ?” नारायणराव पेशवे म्हणाले. 

£ घर्मांची ही बाब; थोड्या नाजूक रीतीने हाताळावयास इवी, 
त्यासाठां ही मारशोड कशासाठी ! शिवाय ह्या शापल्या राज्याचा 
प्रचंड संसार उभा रह्वावयाला ह्या जमाताचे हात अनेकदा राबलेले 
आहेत, ?? नानासाहेब अलछ़ड पेढाब्याला ' पेशवे ? पदाचा मान राखीत 
कांडी सांगू पहात होते. 

...त्यांचे असें झालें होते की, पनवेलच्या एका प्रमुख प्रभु 
गरहस्थानें आपल्या मुलाची मुंज उघड रितीने वाजत गाजत केली. 

हवी गोष्ट तेथल्या आणि पुण्यातल्या कांही कमठ ब्राह्मणांना 
आवडली नाही. असें झाळें तर देवच कोपेल अद्यी त्या ब्राम्हणांची 
समजूत असावी. 

त्यानीं या प्रकरणाची तडी लागली पाहिजे असा बाल पेश- 
व्यांच्या मागे इद्ट घरळा, 

ते सारे कमठ ब्राम्हण पेशन्याकडे येऊन म्हप्णाले होते... 

"> २ डी ल्न 


६६ उ 


हे लॉक असे करूं लागळे तर मग श्रीमत, आमचे तुमचे 
वैशिष्ट्य उरले कुठे ! आज यानी सुंजी केल्या, उद्या हे आर्हिके करू 
लागतील, परवा हे दुसऱ्यासाठी अभिषेकाची, आन्हिकाची, देव- 
पुजेची कामें करू लागतील आणि आमच्या पोटावर पाय अ.णतील, 
याना आधेक पुढे जाऊन दिले तर उद्यां हे कामट्याची, मगख्यांची, 
कुलवबड्यांची, बारा बलत्यांची, लभनेहि लाऊ लागतील, आण अस झाले 
तर मग ब्राह्मण्याचा दिमाख आणि डामलोल तो काय गदिल| ! मागे 
द्वांपारात असुर सुरासारखी तपश्चयी करू लागले. तेव्ह! देवाने नानरूपें 
धारण करून वेळ प्रस्गी घातपात करूनही देवाच्या देवपणाचे आधि- 
कारांचे रक्षण करण्यासाठीं त्यांचा शिरच्छेद केला. *? 

ते ढोक श्रीमंताच्या चरणी लागून म्हणाले होते, 

६६ आपण गादीवर नसता तर गोष्ट बेगळी हाती. मग आम्ही 
सारे अग्नीहात्री ब्राह्मण कपाळावर हात मारून बसलो असतो, किंबा 
मागे मुसलमानांचे संकट आले त्यांवळीं आभेकाष्ट्ये भक्षण केली तसं 
कांहीतरी केल असतं. परंतु आता दाद मागायला जायला 
आपल्यासारखे ब्रह्मतेज  रिंह्मसनावर असतांना आम्ही आठ 
का सोडावी ? छे छे आ!ता आमची खात्री आहे को 
आपण यांत लक्ष घालाल, आणि आपण यात लक्ष घातलेत तर हे 
विषिज जमीनीत रूजून त्यास फळें फुले यावयाच्या आतच त्यांची 
राख होऊन जाईल. देवाने घादून दिलेल्या, धमीने सा*तलेत्या निय- 
माचे जे उलंघन करतात त्यांचे जे पारिपत्य करतांत, त्याना सद्ध्ल 
गोप्रदानाचे पुण्य आपल्या शाखात सागितलेल आहे. ? 

ते लोक श्रीमंताच्या भेटीला आळे आणि त्यांना द्दरनऱ्याच्या झाडा- 
बर चढवित म्हणाल, 

6 श्रामत आपल नाब आणि कौर्ति चहुकडे फांकली आहे. 
महादजी शिंदे थरथरा कापतात आपले नांव ऐकून. एवढे होळकर 
पण त्याना धाक आहे आपल्या नावाचा, आपल्या बाडेलाच्या वास- 


हाती लांबणारे दादासाहेब ते-ते दोखेल आपल्यापुढे विनम्रभावाने 
बोलतात, एवढे पटवधेन सरदार पण आपल्या तेजापुढे त्याची गत सूर्या- 
पुढें समई ठेवावी तशी झाली आहे, आपल्या हातानेच उत्तरेस तुर्क- 
स्तानापर्यंत, दाश्षेणेस मद्रास तजावरपर्यंतचा मुळख मराठ्याचा होणार ! 
आपल्याकडूनच निजाम मारला जाणार, आणि आपत्याकडूनच हेद- 
रची सलतनत वादळातली होडी होणार. फिरंगी आपल्याच वेयेशील 
हातानें सातासमुद्रापार लोटला जाणार, *? 

ते स्वार्था लोक श्रीमंताच्याकडे आलें आणि म्हणाले, 

“८ या पेण पनवेलच्या ब्राह्मणांची नकल करणाऱ्या परभटांना 
मुसक्या बाधून पुण्यास बोलाऊन आणा आणि पुन्हां असे करणार नाही 
अते त्यांच्या कडून नव्हे, साऱ्याच प्रभू जमातीकडून कबूल करून ध्या .? 

पोर बयाच्या पेशव्याने मग त्या मुलाची मुंज लावणाऱ्या पेण 
पनवेलकडच्या श्रद्धाळू आणि बंडखोर प्रभू माणसाला मुसक्या बाघून 
पुण्यास घरून आणल, 

आणि साऱ्या पुण्यांतील प्रभू जमातीला भीमंतांच्या करणीचा 
घक्का बसला. 

श्री मेतांनीं पुन्हा असं करणार नाही. असे त्यांच्याकडून वद- 
वाबयाचा प्रयत्न केला परंतु-- 

-:परंतु तो प्रभू ग्रइस्यही आपण केलें त्याबद्दल आग्रह घर- 
णारा होता, 

साम दाम, दंड, या तीन शस््राचे प्रयोग करूनददी तो आापळा 
इृह्ट साडीना, 

आणणि आता त्याच्या घरांतील साऱ्या मंथ्ळांना बाड्यातल्या 
कारंजाच्या पलिकडल्या चोकातल्या सोफ्यावर कानावर करकचून 
बाघण्यांत आले होते. 

मन पाऱ्याचा "पश त्या कुटडबाळा दोन दिवसापाखून झाला 
नब्हता. 


प्रोढ होते त्याच्या पाठी आसुंडाने दहा बारा वेळा चाचपल्या 
होत्या, आणि वाड्यातला हा प्रकार साऱ्या पुण्याभर झाला होता ! 
पुण्या तुल्या सरकारी कचऱ्यातून कांही प्रभु मंडळी प्रमुख स्थानावर 
विरानम!न होती. ण 

त्यापेकी कांडी तर हा प्रकार ऐकून सुंद होऊन गेळी. 

केवळ “* मुंज ) केली या कुलक कारणासाठी आपल्यातील 
पकाचे हे हाल श्रीमंतांच्या हातून होत आहेत.. .. 

वाहवा रे वाहवा... . 

ज्याच्या गादांच्या संरक्षणासाठी आम्ही आजपर्यंत कायावाचा- 
मनें करून राबलो...लढलो-- 

न_खरेच पेशवा पार आहे... 

खरेच पेशवा दुदैबी आहे... . 

खरेच हा नारायणराव हे कांही तरीच करतो आई... 

आणि मग त्यांतल्या काही मंडळींनी नानासाहेबाची भेट 
घेतली. 

आणि मग नानासाहेब नारायणरावाच्या भेटीला आले. 

आरेभाला सुरू झालेल्या संवादाचे सूत्र हे असे होते, 

“ असल्या बाबतींत आम्ही तुमचे कांही ऐकणार नाहीं. या 
राज्यांत ब्राह्मणांचे नांव देवाबरोबर घेतले जाते. त्यांचा काप आम्ही 
आमच्यावर ओंदऊन घेणार नाहीं. ?? श्रीमत, तुळाजीनें पुरे केलेल्या 
तस्तात पीक टाकीत म्हणाले. 

यावर नानासाहेब कांहीच बोलले नादींत.नानासाहेडाच्या मनाला 
आपण करतो ही गोष्ट पटत नाहीं हे श्रीमताना आतांच कळले होते. 
आतां पावेतो त्याची अशी समजूत होता की धमाबद्दल प्रेम बाळगणारे 
आणि वृत्तीने कमैठ असणारे नानासाहेब आपल्याला या बाबतींत 
द्याबासकी देतील, 


» परंतु आतां नानासाद्दैबांना हे रूचलेनाही दे कळून आढ्या- 
नंतर त्यांना थोडा खेद बाटला. 

परंतु एकदां पुढें टाकलेले पांऊळ मार्गे घेतल तर आपल्याला 
आपले आवती भवतीचे लॉक नानासाहेबांच्या ताटाखाल्चे मांजर 
म्हणतील असें त्याळा वाटले.-- 


पुढें पावले टाकण्यांत जेवढा पराक्रम असतो त्याहून फार 
मोठा पराक्रम शिस्तीने आणि घोरणाने आपली पिठेहााट करणाऱ्याच्या 
अंगी असावा लागतो. 

आपले अंदाज चुकताच-जे मार्ग बदलावयास प्रदत्त होतात 
तेच जगांत कारही कामे करून जाऊं शकततात. 

ज्यांची चाल गेंड्यासारखी असतें त्यांना वाघ तिंद्याचा विक्रम 
करतां येत नादी, 

ज्या जाण्याला परत येणे ठाऊक नसते ती वाट आत्मघाताचीच 
असते. 

आणि नानासाहेबाना हे दिसत होते, आलिकडे चारपांच महिने 
त्यांना कळून चुकले होते काँ श्रीमंत... 

परंतु आपल्या कर्तेबगारीवर, आपल्या सामर्थ्यांवर त्यांचा 
विश्वास होता, सव प्यादी मारली गेली, सव दाने उलटी पडली तरी 
ही पेशव्याची गादी नगणून द्यावयाची नाद्दी. असा कृतानेश्वय त्यानी 
केला द्ोता, 

“ मला सुचळे ते मी आपणास सागितले. आज माइयाकडे 
काडी प्रभु आले होते. ग्रेथे दाद लागली नाहीं तर याची दाद मागाष- 
याला मंडळी सातारला जातील, ” नानासाददञ श्रीमतांना म्हणाले, 

“६ तुळाजी ! बिंडा ! ” श्रामत म्हणाले, 

मग विडा चघळत चघळत नानासाहवेबांकडे न पहाता ते म्हणाले, 

न २८... 


£ हू पद्या आम्ही पेवाबे आहोत ! त्या मंडळींनी हवे तर 
बरभ्हाड पालथे घालावे. पाटीलबाबाना पार्ठीशी घातले तरी आम्ही 
आहोत तसेच रद्दःणार, ?? 

५ वरंतु हवी मारहद्दाण ! ” 

नानासाहेब बोळू पद्यात होते त्यांना मधेच थांबवून श्रीमत पुढें 
बॉळूं लागले. 

“ चाठीच्या चिंध्या केल्या त्याच्या, कबुल, उद्या मी सांगतो 
तसे घागळे नाहींत तर डोक्यात मेखा मारून वबाड्यासमोर ठार 
मारीन मा त्याना. आम्हाला सांगावयाला आलांत तसे तिकडे जाऊन 
त्यांना कां सागत नाही कां श्रीमंत काय म्हणतात तं कबूल करा, ?' 

यावर बराच वेळ विचार करून नानासाहेबानीं उत्तर दिलें. 

“ होय ! श्रामत, मी त्यांना जाऊन सांगतो की... ” 

“€ सांगा कीं आम्ही पुढे केलेल्या कागदावर सही करा; ! ” 
श्रीमंत म्हणाले, 

“ सांगतो ! मी त्यानांच जाऊन सांगता. !? नानासाहेब म्हणाल, 

मग श्रीमत हसले, बेठकीवरून तं उटळें. त्यांनी तबकातला 
अत्तरदाणी घेतली आणि आपल्या हाताने नानासादृर्बांना अक्तर 
रुलाब दिला, 

नानासाहेबांनी आपले हात ्श्नामंतांच्या खांद्यावर ठेवल आणि. .. 

६ श्रीमंत आम्ही तुमच्या पायाच चाकर आहोंत. विनता 
येवदीचच आहे-ज्या साठीं आम्ही आपले अन्न खातो ती कामे भापण 
आपमनच्यापासून करून घ्यावीत. ' 

_ “६ काय म्हणणे आहे ! ! श्रीमंत दुसरा विडा खात म्हणाले, 
£ उहणणं ऐवढेच की असली प्रकरणे पुन्हा उपस्थित झाली ततर 
त्याची दखल घेण्याचे काम आमच्या अंगाबर टाकावे. ” नानासाहेब 
म्हणाले, 


ल्य 3 हम 


“८ मुंजूर । ,११ श्रीमंत म्हणाले, शनिवार वाड्यांतून बाहेर 
पडतांना नाना विचार करीत होते. 

ते विचार करीत होते की या अड पेशव्याची कारकीर्द किती 

वर्षांची होणार आहे १ 

खूय्रावर आता काळें ढग आले होते. आपल्या भावती अंघार येत 
आहे याची त्याल! खजाणीबद्दी नव्हती. 

ग्रहण काल जवळ येऊन ठेपला आहे याची पुसटतीही कल्पना 

त्याला नव्हती. , . 

आणि ग्रहण लागताच दान मागाबयासाठी बाहेर पडणारे 


मिकारी ते ..ते...ते मात्र आपल्या झोळ्यांच्या फडक्ष्याना 
गांठी मारू लागले होते. 


वजय -३ नमळ 
दिवा मालवला ! 


€ “लुळाी | नेहमीच तू श्रामताजबळ सावलीसारखा असतोस 
परंतु आतां तुला यापुढे जास्त जागरूक अस[वयास इवे.!? 
नानासाहेब बोलत होते आणि तुळाजी ऐकत होता, 
£ वाड्यातल्या दादासाहेबांच्या हालचालीकडाह तुळा अधिक 
लक्ष ठेवावयास हवे ?! 
, तुळाजी ऐकत होता. 
५ शाक्यतर तिकडली नोकर मंडळी इकडे न येतील अशीच 
तजर्वांज करा, ?!? 
यानंतर तुळाजीला नानासाईबांनी निरोप दिला, 
त्यानतर तं खलबतखान्यांत गेले, तेथे त्रिबकराव पेठे, हरिपंत 
कडक, येऊन नानासाहबाचीच वाट पहात बसले होत. 
त्याचवेळी दुसरीकडे सखाराम बापूच्या दिवाणखान्यात चिंतो 
विडल, आणि दादासाहबाचे एक विश्वासातल कारभारी काही चचा 
करोत बसले होते. 
त्यावेळच्या पुण्यातल्या राळकारणांतली ६ दोन्ही बाजूची 
मंडळी परस्परांच्यावर ' बु्जा * करण्यात रुतलेली होती. 
उघड उघड दोन पक्ष त्यावेळी पुण्यांत उत्पन्न झाले होते. 
एक दादासाहेबांचा आणि एक नारायणराव पेशव्यांचा ! 


न्न त्रे री 


थेऊरला घेतलेल्या आणाश्यपथा आतां दादासाहेब विसरावयास 
लागले होते. आणि त्यांच्या वृत्तीतला ह्या बदल होतापच नारायणरावांनी 
त्याना सहकुट॒ब वाड्यांतल्या वाड्यातच एका वेगळ्या जागी नजर 
कैदेत ठेविले होते. 
या नजरकेदेंत असतांनांच त्याची कारस्थाने सुरू झाली 
हाती. भाणि... 
हेदरअलकीकडे एक माणूस रवाना झाळा. निजामाकडे बोलणें 
करावयासाठीं दुसरा एक माणूस रवाना झाला, 
आपणि दादासाहेबांचे हस्तक अशी महत्वाची हालचाल करीत 
असतांना स्वतः श्रीमंत. . . ! 
व. ऱकुऱ च “शै 
6 हूरिपंत, ह्यावेळी प्रसंग फार बांका आहे. दादासाहेबाच्या 
वाड्यावरला पद्यारा आधेक कडक करा १ ?? नानासाहेब हरिपंत 
फडक्यांना म्हणाले, | 
' ते कसे दक्‍्य आहे १ मी माझ्याकडून कुणाला न दुखविता 
जेवढे कडक पहारे ठेवणें दाक्य होतें तेवढे ठेवले आहेत. खुद्दांच्या 
देवडीबाहर हछी गारद्याची तुकडी आहे, श्रीमंतांच्या तैनानीतल्या 
सुमेरॉंसंग आणि खरकासग यांनी निवडून दिलेले गारदीच हल्ले 
दादासाहइबाच्याकडील पहाऱ्याला आहेत. *? हृरिपत म्हणाल. 
या गारदी लोकांची वर्णी त्या कालखंडात पेशव्यांच्या राजधानीत 
ठिकठिक!णी लागली होती. याचे कारण अले होते कीं जुन्या मराठा 


९. 


निकाना अनेक दिवसांचे पगार मिळाले नव्हते. 
माधवरावाचे देहावसान झाले तेव्हा त्यांच्या नांवाच्याच किती 
तरी लाखाच्या हुंड्या सावकाराच्याकडे पडल्या होत्या. 
अखेरच्या घटक्रला नानासाहेबांच्या सागण्यावरून दरेकरांनी त्या 
साऱ्या आपल्या नावाबर चढदऊन घेतल्या आणि दरकरांनी दाखवब- 
--> ३९ --- 


वेल्या या कणाच्या दातुत्वाच्या बळावरच माधवरावांचा प्राण निष्कज 
अवस्थेत परलोकी प्रयाण करिता झाला. 
नोव्हेंबर सतराशे बहात्तरमधे माघवराव गेले आणि आतां लुले- 
संपून आगष्ट सुरू झाला होता. 
आणि चाळू साल इसविसन सतरादोत्र्यहाक्तर होते,-श्रीमंत माघ- 
वरावांच्या मृत्यूच्या पुढचेच इं वष होत. 
घरांतल्या घरात आनेर्दांबाई कारस्थान कर्रात होती. राघोबा- 
दादाच्या या पत्नींचा स्वभाव फार घोरणी होता, कारस्थानाला योग्य 
असे बुद्धिबळाहि तिच्यापाशी होते. 
आपल्यांवरला मराठी शिपायाचा पद्ारा नाहींसा झालेला पहा- 
ताच प्रथम मी निचकली कारण या मराठी शिलेदारांपेकी कांहींना 
तिने पैसा देऊन फितवले होते. 
नेतर---! 
हे गारदी आले 
आणि मग ती पुन्हा विचार करूं लागली, 


४ शी वी शी 


गारद्याच्या फळटणीवर त्यांचा पगार वाटाबयाला, त्यांची 
दृजेरी ठेवाबयाला ज्या दोघा कारकुनाची नेमणूक झालेली 
होती ते जातीनं प्रभु होत. 
आणि पुद आनेदीबाईळा चोकशीअती असेहि कळून आले 
की पेण पनवेळच्या ज्या प्रभूची चामडी श्रीसंतानी आसुडाने रक्ताळून 
टाकली--ःयांचे आणि या कारऊुनाचे लाचे नाते पण 'लागते-- 
आणि मग आनदीबाई पुन्हा विचार करूं लागली, 
** च. 3.4 शै 
साऱ्याना निराप देऊन मग नानासादेन पुन्दां आपल्या स्वास- 
गत मह्ालाकडे गेळे, त्याना तथे जाऊन फार वेळ झाडा नाद्दी तोच 


श्रीमंतांच्या मातोश्री गोपिकाबाईंच्या कडून त्यांचा निरोप घेऊन एक 
कुणबिण त्यांना जोलवावयासाठी आली, 

मग नानासाईत्र तिकडे गेले. 

“ आईसाहंब, काय ! ?? 

समोरच्या पाटावरील हानि मह्ात्म्याची पोथा दासीला आवरा- 
बयास सांधून गोपिकानाईहनी नानासाहेबांनी केलेल्या बदनाचा स्वीकार 
केला. 

“६ बसा ! ?? त्या म्हणाल्या, 

मग साऱ्यांना त्यांना दूर जावयास सागेतलें. 

मर त्या म्हणाल्या, 


६ काल गुरुचरित वाचीत बसले होतं मी-वबाचता बाचता माझा 
डोळा लागला. आणि मला स्वप्न पडले. -'? 

नानासाहेबांच्या भिवया कपाळांत घुसल्या 
:.मृुला स्वझ़ पडले कीं साऱ्या वाड्याला आग लागली आहे. मुख्य 
दिवाणखान्यातल्या ब्रह्मंद्रस्वामींच्या चित्रातील गळ्यातल्या हारातीळ कुळे 
कोमेजून गेली आहेत. मी नदीवरून कळी भरून घेऊन ती आग 
विझबावयासाठीं येऊ लागले तो वाटत. आनंदीनाईनी मला गाठले. 
त्यांनी माझ्या हातातली भरलेली कळशी हिसकाऊन घेतली, आणि 
ओतून टाकून दिले त्यातले पाणी मग मी तेथेच मार्गोत रडत बसले, 
बराच वेळ मीः अशी घसले तो धावत धावत नारायण तिकडून 
वबाड्याकडल्या बाजूनें माझ्याजळ मी बसलला होते तेथे आला. त्यांनी 
मला उठबले. माझे डोळे पुसले, मग त्याचा आधार घेत परत 
वाड्याकडे आले तों तुम्ही सारी आग बिशऊन टाकलेली होती. 
मग मी देवघरांत गेळे आणि पहाते तो गजाननाच्या समोरचा अनेक वघं 
तेबत ठेवलेला नंदादीप अगदी मालवलेला होता. घाहैघाईने मी तो 
ळावला, आणि पुन्हा प्रकाश पडतांच पाहू लागले तो श्रीमत जवळ 

डड |! 0 100 


नव्हते. माझ्या मागे कुणाचा तरी चाहूल लागली म्हणून पहाते 
तो दादासाहेब आणि आनंदीबाई दसत उभ्या होत्या. आ्नंदीबाईंनी 
मळवट भरला होता. केस मोकळे सांडले होते. हातातली घागर त्या 
कत होत्या, आणि त्यांच्या काळ्या चंद्रकळेचा पदर रक्ताने माखलेळा 
होता. मी त्यांना विचारले, बाई ! हे काय करता ! त्यावर न बॉलता 
त्या इंसल्या भाणि पुन्दा घागर फुंक लागल्या. तशा त्या फुंकत असता- 
नांच त्यांच्या त्या फुकण्याच्या वाऱ्याने पुन्हा नेदादीप मालवबला गेला, 
आणि पुढे मी जागी झाले. ?? येवढे बोडून गोपिकाबाई थांबल्या, 

नानासाहेबांनी सारे ऐकून घेतले, शांतपणे ऐकून घेतळे, आणि 
ते काहीच बॉललं नाहींत. 

6 याचा--य। स्वप्नाचा अर्थ काय ! ' त्यांना बाईंनी विचारले, 

६ ....या स्वभाचा अर्थ काय हे द्रविडाना विचारून तुम्हास 
सांगतो. स्वभाचा अर्थ त्यांना चांगला लावता येतो,'? नानासाहेब म्दगाले, 

५... विचारा--लवकर त्यांना विचारा, आणि त्यांना सांगा 
नंदादीप-वाडःयातला अखंड तेवता ठेवलेला नेदादीप-स्वझांत दोनदा 
मालबलेला दिसला. ? बाईसाहेब म्हणाल्या, 

“५ विचारतो '? असे म्हणून नानासाहेबांनी मातोश्रींचा निरोप 
घेतला , न 

आपल्या घरांकडे परत जावयाच्या आधीं त्यानी वाड्यातल्याच 
एका चाकराला खुन्यामुरलीघराच्या बाजूला द्रविडांकडे पाठऊन दिले, 


बट > 


आभाळ उसवले गेलें 


ळुल्बुलाला गिघाडांनी गराडावें तसे गारद्यांनी श्रीमंतांना वेढले, 
आणे मग श्रीमत घांवत सुटले, काकांच्या आश्रयास गेल्यास 
आपला प्राण बांचेल असं त्यांना वाटलं. 

परंतु गारदी आतां धुंद झाले होते. घोटा पिऊन ते आलेलें 
हाते. त्याचे ' भान ? आतां त्याच्या मंदूच्या ताब्यांत नव्हते. 

दादासाहेबांनी त्याना रोख दोन लाख रुपये दिलं द्ोते आणि 
आपण गादीवर येताच तुम्हांस आणखी पाच लाख रुपये आणि 
साष्टींचा, पुरंदरचा आनि नगरचा किल्ला देण्याचेहि कबूल केळे होते. 

आणि मग गारद्यांनीं दादासादबांच्या गळ्याला मिठी मार- 
लेल्या श्रीमंतांना त्यांच्यापासुन तंगडी धरून खसकन ओढून काढलें... 

आणि त्यावेळी धन्याचा प्राण वाचावा म्हणून तुळाजी मर्ध्ये 
पडला... 

,. .आणि त्याच्या देहाचे तान तुकडे झाले ! 

,..आडव्या आलेल्या गाय वासरांची हि गारद्यानी कत्तल केली! 
एकाद्या कडक लक्ष्मीसारखे ते सेरावेरा कर्रांत होते. 

:६ सुमेर ! ? खरकर्सिंगाने द्वाका मारली, 

“ काय ? *' सुमेरनें विचारले, 

1. आ 


6 दादासाहेन म्हणतात श्रीमंतांना सोडा !'' खरकारसंग म्हणाला 

“ आता याना सोडावयाचे कसे आता याना सोडले तर... 
तर हा गरम तब्येतीचा पेशवा आपल्याला हत्तीच्या पायाखाली देईल. 
आपल्या बायकापोरांची चाबकाने चामडी लोळवील पुण्यातलीच काय 
परंतु उत्तर हिंदुस्थानातली गारद्याची जात तो नाहींशी करून टाकील, 
थोराथोरांच्या राजकारणात पुढें दिलजमाईहचा वख्त येईल आणि मग 
आपल्याला फुकट प्राण गमावावे लागतील, आतां दोन मालिक 
असतांच कामा नयेत. ..?? सुमेरसिंग म्हणाला, 

त्याच्या ह्वातातल्या नागव्या तलवारीच्या धारेवर दोनतीन गाईंचे 
आत्मे नाचत होते. 

त्याच्या हातातल्या नागच्या तरवारीच्या पात्याला श्रीमंतांच्या 
इमानी चाकराचे चटके बसलेलं होते. 

मग खरकर्सिंग पुर्े झाला.. .. 

मग सुमेरसिंग पुढे झाला. . . 

आणि कड्यावरून कलिंगड खालच्या फत्तरावर पडतांच 
त्यांतल्या ढाल जर्द गीराबरानर बी जियाण्या छपन्न ठिकार्णी उधळाब्या 
तशा. .. 

दहा ठिकाणी श्रामत तुटले गेले ! ! 

४ डी -* १ 

र) जमाचीकरांनी रात्री वाड्यातले तीन ठिकाणी पडलड ' श्री मत? 
जमा केले, रात्रीच्या रात्री नदौतीरावर जाऊन त्या प्रेताला अश्नी 
द्यावयाचा कामगिरा त्यांच्याकडे होती. 

सारे तुकडे जम करून ठेंबल्यानंतर ते कांही कामानिमित्त 
थोडेसे तेथून दूर झाळे होते. परत येऊन पहातात तो त्या प्रेतावर त्यांना 


कागदाचे कपटे पडळेळे दिसले, त्यानी ते सारे कपटे एकत्र करून बाचचूंन 
पाहिलें. 


नन. दै ल 


कांही वेळाने त्या कपट्यांचा अथ त्यांना लागला, सारे कागद 
खम केल्यानंतर त्यांना वाचतां आले, 

न्यांनी वाचले...... ? 

:६ क्कोणाच्या स्त्यूला कोणीहि जबाबदार असो, परंतु एवढें खरे 
की कुणाच्या मरणाने कुणाला दुःख होते आणि कुणाला आनेद होतो.?!! 

कुणाला आनद झाला होता ! 

भ्रीमंत नारायणरावाच्या खुनामुळें ज्याच्या आत्म्याला समाघान झालें 

अशा त्यांच्याकडून छळवणूक झालेल्या प्रभुजमातींतील काहींनी तें 
कागदाचे कपटे त्याच्या अंगावर टाकले होते. 

ते कपटे त्या कागदांचे होते की जो नारायणरावांनी त्या 
जमातीला मारहाण करून ब्राम्हणांच्या नादाला लागून लिहून घेतला 
होता. . .! 

त्या कागदाचे ते कपटे त्या प्रेतावर उधळले होते की ज्यावर 

अनेक प्रभुंनी आम्ही -- 

१, मुलांची मुंज करणार नाही. 

२ & आम्ही श्रावणी करणार नाई, 

३ आम्ही ब्राह्मणाचे ऐकू...इ., असे लिहून दिले दोते. 

नारायणरावाना धरावे असा कट दादासाहेबांनी राज्यलालसेने 
केला, आनंदीबाईनी त्या कटाला रंगारूपाला आणावयाला मदत केली. 

तिने मदत केळा असे म्हणावयाचे कारण असे कीं वाड्यांत 
नजरकेंदेत असणाऱ्या दादासाहबाना इकडे तिकडे हालचाल करावयास 
मोकळीक नव्हती. 

जेवढा कडक बंदोबस्त दादासाद्देबांच्यावर होता तेवढ बाई- 
माणूस म्हणून अर्थातच आनंदीबाईवर नव्हता, 

सखारामजापूंचा, रायरीकरांची उघड उघड भेट आनंदीबाईला 
कर्घषीच घेतां झाळी नाई, 


नानासाहभाच्या जागत्या नजरंतून ता गाष्ट सुटणंच शक्‍य 
नव्हते, 
मग हा कट शिजणे करस शक्‍य झाले! खरंच कसे शक्‍य झाले ! 
4 4 4 4 
पुण्याला जोगेश्वरीचे देऊळ आहे. आणि त्या देवीच्या देवळा- 
जवळच त्या वेळेला हे गारदी रात्रींचे मुक्कामाला असत, 


आनंदीबाईंने या देवीच्या दर्षानाला यावयाचा नित्याचा 
परिपाठ ठेविला हद्ोता. 


या देवळाच्या प्रदक्षिणच्या वाटेबर मागल्या बाजूला मोरोबा- 
दादांचा वाडा होता. या देवळाच्या मागल्या बाजूनें त्या वाड्यात जाता 
'यावं अशी एक गुप्त चोरबाट त्या सुमाराला पाडण्यांत आली होती, 

दिवठा ती वाट कुणाच्या ध्यानात येऊं नये म्हणून पक मेणा 
त्यापुढे आणून ठेवण्यांत आला होता. 

प्रत्यक्ष 'ये जा' किती झाला कुणास ठाऊक त्या वाटेने, परंतु. . . 

परंतु प्रदक्षिणा घालतां घालतां आनंदीबाई बरोबरच्या कुळं- 
बिणीच्याहि ध्यानात येणार नाही. अश्या घांदलीर्ने काही चिट्याचपाड्या 
त्या मेण्यात टाकत असे. 

पह्ाऱ्यावरले गारदी तर पेशाने विकत घेतले गेले हाते. 

गारदी परप्रातातले द्वोते, त्याना 'पेशवाई' पदाबद्दल किंचितही 
सोयरसुतक नव्हते. त्याना पेसे इवे होते. 

आपणि त्याचा पगारद्दी थकला होता, पगार थकला की घरणे 
घरून दारापाशी गिला करीत बठावयाची त्यावेळी पद्धतच द्ोती. 

न जेवता न खाता फलटणीच्या फलटणी सेनापतीच्या दारांत 
घरणं घरुन “बाकी चुकती करा? असा इट्ट धरून बसत. 

म्हणून गारदी जेव्हा त्या दुयारच्या वेळीं वाड्यात दंगा करीत 
घुसळे तंव्हा प्रथम त्या गिल्यामागे ' श्रीमंतां'च्या प्राणावरचे आरिष्ट 
छपडेल असल असे कुणालाच वाटले नाही, 


दारावरले पहारेकरी त्या गारद्याच्या तुकडीला आत सोडीनात, 
इथं आपले काही. चाळणार नाहीं असे पहाताच सुमेरासेंग परत मागे 
फिरला. 

मस्तानी दरवाज्याच्या जवळ तटाला लाशून हिख्या चाफ्याचे 
एंक झाड होते. त्या झाडावरून ते सारे भराभर तटावर उतरले 
आ।णि मग तटावरून घांबवत घांबत जाऊनच त्यांनी श्रीमतांच्या 
दिवाणखान्यावर ज्षेप घेतली, 

बिजेसारखें ते अकल्पित तेथे येऊन पोचले. मागात जे जे आडवे 
झाले ते तं त्यानी शत्तखेंडित केले, 

दया आणि माया यापाबून तं दद्ा दात दूर चालले होते. 
आणि सारी खून--खराबी करून झाल्यानंतर त्यानीं आपल्या हातांनी 
राघोबादादाला दरबारच्या दिवाणखान्यात जवळ जवळ ओंढीतच नेले, 

त्याला सिंहासनावर बसऊन त्यांनी ताड्यातल्या अलम वस्तीला 
त्यांच्या नांवाच्या धाकाने जयजयकार करावयास लावला, 

माणसांच्या बद्दलही त्यांना दयामाया नव्ह्ती. आणि देवांबद्दल्ह्दी 
नव्ह्ती. | 

त्या घांदळीत त्यांनी वाडा डउलळयापालथा केला. त्यानी देव- 
घरांतळे सोन्याचे देवददी ठटावयास कर्मी केले नाहींत ! 

याचा अथ करता येईल तों असा की हा “'कट' करणारी जरी 
“माणसं द्वोती तरी त्या कटास!ःठी ज्याची मदतीसाठी निवड करण्यांत 
आलेली हाती ती काही... 

ती काद्दी माणसें नव्हती, त्या खुनाच्या दिवशी त्या नरपश्रूनी 
दिल्ली जिंकणाऱ्या पेशव्यांच्या राजवानीच्या वाड्यांत जे जे प्रकार 

त्या गुन्ह्यांना मयादा माहीत नव्हत्या, 

च .& .& 4 


ना डी ट “>> 


““नानाताहेब्राना दादासाहेबांनी आत्तांच्या आत्ता बोलाविळे आहे.! 
चक्रदेवांना सखारामत्रापू सांगत होते. .. 
कशासाठी !”'? चक्रदेवांनी चोकशी केली, 
यावर सत्वारामत्ापू कांहींच उत्तरले नाहींत. 
मग चक्रदेव तेथून दूर झाले. 
काहीं वेळाने ते परत आले तेंव्हा. नानासाहेब त्यांच्याबरोबर 


७ ० 


त. 


1.) 


बाड्यांत धाकऱ्या पेदाव्यांचे रक्त साहून आता अनेक दिवस 
लोट्लं होते. 

सखारामजापूचा हात या खुनाच्या प्रकरणांत कांहींसा गुत- 
लेला असावा असा संशय नानासाहेजाकडील पुष्कळ मंडळींना येत 
होता, 

परंतु नानासाद्देन आणि ते आतां मागले सारे विसरून जाऊन 

एका कारस्थानात मम झाले होतें. 

खुनानंतर राघोबादादानें पुण्याहून मोहिमेसाठी कूच केले. 
गाड्याबरांनर नळे, तर्स हवे सारे ' लोक ? त्यांनी आपल्याबरोजर प्रथम 
घेतले, 

मग कांहीं मुकाम केल्यानंतर प्रकृतीची सबब सांशून बापू 
परत पुण्यास आले. 

मग काहीं मुक्काम केल्यानंतर नानासाद्देबांना अमांश्याची व्यथा 
झाली...ते पुण्यास आले. 

मग चंद्रचूड आले, मग चक्रदेव आले, मग पेठे आळे, मग 
फडके आले, मग पटवधन आले... 

आज ते सारे एकत्र आले होते. राघोबादादा आता पुण्यांत 
नव्ह्ते आणि ...! 

हे सारे * बारभाई * कारस्थान करीत होते. राज्यलोभासाठी 

मा 0 


गुचण्यांचा खून होण्य'म'रवी परिस्थिती निर्माण करावपरास कारणीभूत 
हागाऱ्या दादासादमांना पेशवेपदावरून हुतकून लावाबयाचा ते प्रयःन 
करणार होते. 

नारायणराव पेशव्यांची पत्ती गंगाबाई गरोदर होती. तिचा 
प्रसुतीकाळ अजून लांब होता. 

तिला पुत्ररत्न झाळे तर सारे सोईचे होणार दोते. मग त्या 
मुडाळा पेशवेपद देऊन त्याच्य़ा नांवाने या वारभाईनी राज्यकारभार 
चालवावा असं ठरळे होते. 

आणि दुदेवार्ने तिला कन्या झाली तर ! 

& 3. & -* 3.4 

या प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी बापूंनी आज नानासाहेबांना 
निरोप पाठविला होता. 

६ तसे झालें तर दत्तक कुणाचा घ्यावयाचा ? बापूंनी विचारले, 

त्यावर नानासाहे विचार करू लागले, बराच वेळ ते विचार 
करीत होते. 

कांडी वेळार्ने त्यांचा कांदी निश्चय झाळा, मग ते बापूंना म्हणाले. 

“ बापूस[दवज ! देवाने मला दृष्टात दिला आहे की आता सारी 
संकर्टे संपली आहेत, नसते तक॑ कुतक करून घेऊं नका आता.फक्त !.... 

“£ फक्त काय | बापूंनी विचारले, 

6 बाईची रवानगी पुरंदरास करा ?' 

नानासाहजानी सागेतलें... 


बळळळना्ळ छे अका मव्य 


टा ---- 


कट्यार्रीवरले लिंबू 


1 खून झालेल्या गंगाबाईची स्थिति आरंभी अगदीं केविलवाणी 
झाली होती. खुनानतर तिने सती जावे असा आग्रह आनदीबाईनें 
तिला करून पाहिला. 
वाड्यांतल्या वाड्यात जेवढा तिचा छळ करतां येणं शक्‍य होते 
तेवढा आनदीबाईने केला, 
नारायणराव मारले गेलं, पेशवे आपल्या प्रजेला पोरके करून 
देवाघरी गेले हवे वृत्त तिच्या प्रथम कानावर आले तेव्हां ती दासदार्सांच्या 
परिवारांत बनवून वाड्यांतल्या गश्वीवर तिच्याठाठीच खास करण्यात 
येत असलला “ भागा ? बाईंचा खेळ पहात होती, 
ज्या वेळेला घाबरत घाबरत घावत आलेल्या दासीने तिला ते 
वूत्त सागितळे तेव्हा ती खेळातली “* माकडीण ' नवऱ्याजवबळून 
माहेरी जावयास परवानगी मागत होती. 
पोरबयाचीच म्हणता येईल अशी गंगाबाई तो खेळातील प्रखंग 
पद्दाताना खदखदून इंसत हाती, 
येवढ्यांत घावत धावत धापा टाकत टाकत एक दासी आली. 
ती आठी ती तशी आलेली पाहून ते खेळ करणारे जनावर 
निचकले, 
आणि काहीं वेळाने तेथला सारा परिवार भिचकला. 
कड कळ ४३ मवाडी 


भूख्छीो येऊन पडलेल्या गगांबाईला दास दासी विंझणवार! 
घाढून थुद्धीबर आणू पहात आहेत तोच खाढन आनंदीबाई वर 
आली, 

तिच्या बरोबर चार गारदी होते, ल“! गारदयाना घाक दाख- 
वून साऱ्या दार्सींना तेथून हाकून दिले. 

गजरा नांवाची एक. दासी क्षापल्या घानेगीवर नप्रेने प्रेम 
करणारी होती, ती तेथून हलेना, तिच्या हातातला पंखा आनंदी- 
बाईने हिसकाऊन दूर फेकून दिला तेव्हां ती आपल्या धनिणीला 
पद्रानें वारा धाळू लागली. 

मग आनंदांबाईचे डाळे लाळ झाले, मग ग्रारद्याच्या द्वाता- 
तली तलवार इवेत तळपळी. . . 

आणि मग * गजऱ्या ' तली प्राणाची पाच फुले विस्कटली 
गेळी, पाळा पाचोळा झाला ! 

काहीं वेळानें गंगाबाई घुद्धीवर आलीं आणि पहाते तो आपल्या 
अंगावरचे हिरवे वरा दासी सोडून टाकीत आहेत आणि केशरी वस्त्र 
नेसवित आहेत असे तिला दिसले ! 

कांहीं वेळानें आनंदीबाईने स्वतःच्या हाताने तिला माग प्याब- 
यास दिली. नंतर ती [तिळा चढू लागतांच तिचा मळवट आनदबाटने 
भरला, अम्रफुळे, आ।णि मुदा घाढून सजविलेळी गंगाबाईची जणी 
आनंदी गाईने आपल्या हातानें सोडली. 

मोकळे झालेळे के8 तिच्या पाठीवर सरेरावेरा सोडून दिले. मर 
आनंदीवबाईने [तिचा हात घरून तिला उभी केली. 

काहीं वेळाने शोकाच्या आणि भांगेच्या गुंगीत चालत अस 
लेली गंगाबाई मागल्या चौकांतल्या माजघरांत येऊन पोचली, 

मग आनदींबाईरने तेथें असलेल्या गारदयाना एका बोचक्या- 
बरळी पादरी चादर दूर करावयास सागितली, 

मग गंग्राबाईने पाहिले... 

ळा. ह... 


श्रीमंताचे मुंडके त्यांत होते. आणि भ्रांमताचं हातपाय त्यात 
होते... 

ते हृद्य पाहून गंगाबाईला पुन्हा मूच्छी आढी, कांही वेळाने 
तोंडावर पाणी मारून आणि कांदा हुंगावयास देऊन तिला आनंदी- 
बाईने शुद्धीवर अ'णले, 

ती झुद्धीवर आळी आणि रडावयाचा प्रयत्न करूं लागली, पण 
आतां तिच्या डोळ्यांनाही मूच्छा आली होती. 

इष आणि लेद यांतला अर्थ आतां त्या डोळ्यांना उलगडता 
येत नव्हता, मग कांहीं वेळाने ती त्या बोचक्‍्याकडे पाहून इंखू लागली ! 

वेड्यासारख्या ईंखणाऱ्या गंगाबाईकडे पाहून आानंदीबाइंढा 
संताप आला. 

“ परपरेप्रमाणे तुला सती खावयास हइवे-कळले, !' ती गंगा- 
बाइला म्हणाली, 

६ कळले ! !? गंगाबाई म्हणाली. 

:६८ मग तू जाणार सती १ !? झानंदीबाई म्हणाली, 

£ होय. मी आनदाने सती लाईन. हे गेल्यानंतर मळा तरी 
जणून काय कर!वयाचे आहे. !? गंगाबाई उत्तरली, 

“६ पग कराययाची तयारी ! /* 

6 करा ! परंतु थाबा ! हे पहा सती जावयाच्या आर्धी मला 
नानासाहेबाना काही सांगावयाचे आहे, श्रीमंतांनी . . .माझ्या पतीनी .. . 
माझ्याजवळ एक निरोप त्यांना सांगाबयासाठी ठेविला आहे 
तो त्याना सांगितल्याीवाय मी सती खाणार नाही. तसे मी 
केळे तर वर गेल्य!नेतर स्वर्गातही माझ राया मला बुर लोटतील, * 

गंगामाई निश्चयपूवेक स्वरांत म्हणाली. 

£६ ते दाक्य होणार नाडी, ज्याने आमच्याशी वैर घरले, ज्याने 
येबढ्या थराळा आम्हाला गांष्टी आणण्यांस लावल्या त्या नानासाईहनाढा 
मौ वाड्यांत पाऊल टाकून देणार नाही ? आनंदीबाई म्हर्णाढी, 


*£ तसे होणार नसेल तर माझे हाल 1ळ केलेत तरी मीहून 
सती जाणार नाहीं, तुम्हाला हवे तर गारद्यांकडून त्यांना कापविलेत, 
माझ्या गजरेला तोडलेंत तर्स माझे कांहीही करा, तोंडातून त्र हौ काढ- 
णार नाहीं. 7 गंगाबाई म्हणाली, 


५६ घाहून घेईन ” आनेदाबाई म्हणाली, मग तिने लत्ताप्रहार 
करून गंगाबाईला खाली पाडल. तिला आपल्या हातात तिनें नाजूक 
जागी चिमटे घेतले, नंतर तिचे केस घरून तिनें तिळा फरपटत दादा- 
साहेबच बसले होते तेथे नेलें. 

ते तिचे ब्तेन पाहून दादासाहेबांशी बोलत बसलेल्या सुमेर- 
सिंगाळठाही राग आला, परतु तो कांहीं बोलला नाही. 


“€ हे काय करता आहात तुम्ही १ ” दादासाहेचे आानंदीबाईला 
म्हणाले, 
6 तुमची ही. खून सती जात नाहीं म्हणते... आहे. ” 
आनंदीघाई गंगाबाईला आणखीन एक लाथ हाणीत म्हणाली. 
“६ आता असं कांही करू नका ! तुमचे खाजगत राग अशे 


उगऊ लागाल तर सारे राजकारण बिघडऊन टाकाल, १ दादासाहेच- 
म्हणाले. 


५ ही म्हणते आह की तुमच्या आमच्या वैऱ्याची आणि 
तिंची गांठ घाळून द्या.?' आनर्दीबाई गंगाबाइचे केस ओढीत म्हणाली, 


तिचे हे बर्तेन पाहून मग सुमेरसिंग कंघरेपासून खडूग वेगळे 
करीत म्हणाला, 


£ बाईसाहेब, हे असे हाल हाल करून या बचर्डांचा प्राण 
कासाविस करण्यापेक्षा मला हुकूम 'द्या, मी एक घाव आणि तीन 
तुकडे करून टाकतो या लोण्याच्या: गोळ्याचे ! परंदु....' 


त्यांचा छळ कशाला करता? सती जाणार नसेल तर न जाऊ 
दे ! आपणाला आता असल्या आाग्रह्मंत वेळ खर्ची घालावयास नको 
आहे. नानांची भेट तिला इबी असेल तर तेही घडून येईल.?? 
दादासाहेब म्हणाले. 


न के . 


६ तुम्हांला कांही समजत नाही, तुमच्या र!जकारणाच्या 
दृष्टीनेच मी म्हणते आहे. ..'' आरसंदीबाई पुढे बोलू पहात होती परंतु 
»,«. परंतु त्यांनी आपले भाषण अर्धवटच ठेविले, कारण त्यांच वेळी 
ति'चे लक्ष दादासाहृबांच्या डोळ्याकडे गेल. 

»,«.ते अगदी लाल झालेले होते. त्या डोळ्यांत खून चढला 
होता, 
मग गंगाबाईला तेथेच सोडून आनदीबाई संतापार्ने आपल्या 
पायानें सुई झोडीत तेथून दूर झाली. 
.& & की ** 

आनंदीबाई त्यावेळी सागत हाती ते आपण ऐकावयास हवे 
होते असे वाटू लागण्यासारखी परिस्थती आतां दादासाहेबांच्या पु 
वबादून आली. 

पुरंदरच्या किल्यांतून बारमाहे आपलें राजकारण गंगाबाईंचे 
नांब पुर्ढे करून करूं लागले. तेथे रहाणाऱ्या दिवस गेलेल्या गंगाबाईला 
नाना स्वतःच्या पापण्यांतले बुबुळ सांभाळावे तसे सांभाळित होते. 

आणणि पेशवाईच्या सुदैवाने त्यावेळीं तरी सखारामबापू वगेरे 
मंडळी त्यांना बिनविरोध सामिल झाली होती. 

एवढ्या दूर पुरंदरासारख्या 'ठिकार्णीसुद्धां आनंदीबाईंने पैश्याचे 
भ्षामिष दाखरूऊन गडकऱ्याला फितूर करून घेऊन त्याच्याकरवी गंगा- 
बाईवर खंकट आणावयाचा प्रयत्न केला. परंतु नानासाहेबाच्या सावघ- 
पणानें तो कट परीपक्क व्हावयाच्या आंतच फितूर माणसांना तोफेच्या 
तोंडावर बांधुन उडविण्यांत आले, 

या क्रूर शिक्षा देण्याच्या मागील हेतू एवढाच होता का 
पुन्हां तसा प्रकार तेथें होऊं नये. 

आणि असं दिवस जात असताना गंगाबाईच्या कानी आळे 
की आपल्या पोटातले पाडस पोटातल्या पोटांत मरावे म्हणून आनदी- 
बाई राधोबादादाच्या सहाय्याने कांहीं मांत्रीकांना मदताढा घेऊन 
काहीं जारण मारणाचे प्रयोग करीत आहे. 


आयळासवळ्क .॥ .. नट्स 


या बाबतीतही नानासाहेबांनी गंगाबाईहच्या मनावर परिणाम 
हाऊ नये म्हणून समजुतीची तोड काढली, 

त्यांनी पुण्यांतले प्रसिद्ध मंत्रिक माया होकर गोसावी यांना 
गडावर बोलाऊन घेतले आणि त्यांच्याकडून मत्रजागर करावयास 
सुरवात केली, 


६ मुलगा झाला तर मी तुझ्या दाराशी चवदाव्या दिवशी अन- 
वाणी येईन.” असा नवस गंगाबाई जेजुरीच्या खडोबाला बोळली होती. 
आणणि जेजुर्रांचे जागते देवत तिच्य़ा नबसाला पावलाहि, 
यी क डस चै 

ठरल्याप्रमाणे चवदाव्या दिवशीं सवाई माघवरावाला घेऊन 
गंगाबाई अनवाणी पायानें डोंगर चढून देवाच्या दाराशी गेला, 

तेथल्या कासवांबर प्रथम तिनें आपले लेकरू ठेविळे, 

बेळ रात्रीची आठची होती आकाशातून चंद्र पथ्वीला 
दुधाच्या घारानी स्नान घालीत होता, खाली पसरलल्या पायऱ्यावरील 
दीपमाला एकाद्या प्रचंड पुस्तकांतील मजकूरा पुढील उद्गार चिन्हा- 
सारख्या दिसत होत्या ! 

नानासाहेब खडोबाकडे डोळे लाऊन त्या कासवावर ठेबलेल्या 
बाळराजाकडे बोट करीत देवाला म्हणाले, 


“ घ्रसुज्ी ! नवस बोलल्याप्रमाणे बाई तमच्या दाराशी आली 
आहे, कांहीं चुकले मुकले तरी सांभाळणार आपणच आह!त. तुमचा 
आधार नसतां तर काही नव्हते. आता आपण पाठीमागे आहात. आतां 
दुनिया दाबा करूं लागली तरी आम्ही कल्पांत करू, या बाळमुठांत 
तुम्ही असे बळ भरा कीं पानपतावरळी" सारी कसर मुदेमाळीने भरून 
निघाबी. बाहे असहाय्य आहे. आपल्या छायेत ती उभी आहे, आणि 
आपला आधार तिला हवा आहे. २) नानासाहेब देवाची प्राथना 
करीत होते. 

आणि बाहेरच्या आवारांत गंगाबाई कासवाच्या पाठीवरले 


ळेकरू पुन्हा हातात उचलून घेऊन खडोजाला प्रदाक्षिणा घालावयाला 
गेल्या . 


प्रदक्षिणा पुऱ्या करून झाल्यावर त्यांनी पुन्हा परत येऊन देवाचे 
दशन घेतले पुजाऱ्यानें खोबऱ्याची वाटी आणि भंडारा फडक्यात 
बांधून दिला. मग नानासाहेबानीं गोरगरिबांना मिठाई वाटली, ब्राह्मण 
जमा झाले होते त्यांना चादीची दाक्षिणा दिळी 

बाळराजाची दृष्ट काढावयासाठी पुढे आलेल्या मुरळ्यांन! 
गेगाबाईने खण नारळ टेऊन गोरविल. 

पुन्हा सासवडकडे पालख्या घाऊं लागल्या तेव्हा चंद्र मध्याबर 
अ'ळा होता, वहिव!टीच्या लोकांनी अपराची घाट झोलाडला, सकाळीं 
पुरटऱ्याच्या वाड्यात फराळ करून मंडळी सासवडटून गडावर दुपार- 
पर्येत्त गेली. 

त्या राजी गंगाबाईला स्वझ पडले. खडोबांनी तिच्या सवोगावंर 
हळद उधळली, आणि तिच्या हातात लिंबू खोवलेली क््यार दिली. 
आणि सांगितले का या कश्ट्यार्रावरळे लिंबू कट्यारीवर आहे तो पर्यंत 
तुझ्य़ा मुळाचा फत्ते आहे तो विस्तवावरून चालेल परतु त्याच्या पायाला 
फोड येणार नाहींत ! तो तुफानात नह!ज हाकारौलळ आणि तुफान ताडून 
परत वापस येईल । तो आगात पडेल आणि आगेची फुळे करून परत 
येईल ! परतु ह सारे घडेल ते तेथवरच की. जथवर या कर्यारी- 
बरल्या या ळिंचाची आणि कट्यारीच्या पात्याची जुदाई झाळली नाहो, 
साझभाळ ! पोरी सामाळ ! आतां त आई झाळी आहेस सांभाळ हा 
उस्वराणा आणि सांभाळ ही. कट्यार, . *) 

अजि सकाळीं उठल्यावर पहातात तो उदा'गती कट्यार पडलेली 
हाता अ'ण त्या कर्यारांच्या टाकाला !लवूदा ख्वावळळल हात. 

आणि रेगाबाई दुसऱ्या दिवशीं पद्वातात तो आपले सार अंग 
भडाऱ्याने पिवळे झाळेळे आह. 

मग त्या अभागी मातेल'ः आपल्या जगण्याची धन्यता वारली, 
तिनें तौ कट्यार सोबळे नेसन देव्हाऱ्यांत ठेऊन दिलो. 

आणि पुढे ती रोज त्या कट्यारीची पूजा करूं लागली 

4 4 4 4 


अयाळळळळ, व्ह र खळखळ 


काळाचा रथ पुर्ढे आणि पुढें घावत होता. राजांची राज्य 
घुळीला मिळाली; मंदिरांच्या माशेदी आणि मशिदीची मंदिरे करीत 
काळ चालला होता. 

एकाद्या दरवेश्यासारखा एथ्वीचे अस्बल दावणीला बांधून काळ 
चवाळला होता, 

विश्वाच्या निर्मात्याला तो खेळ दाखवीत होता, त्या खेळाला 
रंग भरावा म्हणून तो पाळणे बांधीत होता आणि स्मश्ञानातही वाती 
पेटवीत होता. 

मृगजळांतील पाणी काढून घेत काळ 'चालला होता, वाळूतील 
तेळ काढीत काळ चालला होता. त्याच्या रथाच्या घोळ्यांच्या पायांत 
दहा घनधबे होते. 

त्याच्या ह्यातातले लगाम कलावंताच्या दुदयाच्या तातींचे होते. 
त्याच्या रथाच्या चाकांच्या घावा गरम लोखंडाला आसवांच्या पाण्या- 
मर्ध्ये थड करून आकलून तयार करण्यांत आलेल्या होत्या । 

बी बियाणचि रोप करति काळ चालला होता, रोपाचे शडुप 
करीत काळ चालला होता, झडुपाचे झाड कर्रात काळ चालला होता, 

सववादमाधवरावांनी आता पाळण्यातले पोरपण सोडले होते. 
आता ते दुडुदुडु चाळू लागले होते. धाऊ लागले होते. 

पुन्हा उन्हाळे आले आणि मेदिनीला तापर्वांत तेले, पुन्हा पाव- 

साळे आले ञाणजि एथ्वाीला थेड कर्रात गेले, 

नानांच्या सावलीत सवाइ माघवराव वाढत होते. गडावरली 
इवा चांगली होती. बेतशीर अन्न, वक्तशिर वागणे, सालस गुरुजी, 
यामुळे ते ' मोठे * होत होते. 

£ घेशवेपदाचे पदाधिकारी * म्हणून बाळराजांचा मान सारेच 
राखीत, परंतु बाळराजे खेळावयाच्या वेळेला गडावरल्या गरीब बाळ- 
गोपाळातही मिसळत. 


महामारत आणि रामायण यांचे वाचन आणि मनन नाना- 
साहेब त्यांच्याकडून करऊन घेत. 

नानासाहेब बाळराजांना सागत, 

५६ तुमच्यावर फार जबाबदारी आहे, श्रीकृष्णासारखा तुमचा 
सन्म चमत्कारीक परिस्थितींत झाला. आणि तसेच तुम्हांस पराक्रमी 
झाले पाहिजे. !! 

आणि पेशवे वाढत होते. 

त्यावेळची भोवतालची परिस्थिती. . .! 

-$. “& ऱ्ह न 

बारभाईनी रॉंगाबाईला पाठीमागे घाडून आपल्या विरुद्ध 
पवित्रे टाकडें असे समजताच राघोबाने हेदरअल्ही विरुद्ध उपसलेली 
आपली प्रतापी समशेर म्यान केली. त्याच्याशी तहृ केला. त्याला 
आपल्या बाजूचे करून घेऊन तों पुण्याकडे येण्यासाठी वाऱ्याचे वेगाने 
निघाला 

तो पंढरपुराबर आला तेव्हां बारमाईच्या बाजून त्याच्या अंगा- 
वर त्येबकराब चाळून गेले. परंतु थोड्याशा झुंजीनंतर च्यंबकराब मारले 
गेले, 

था विजयानंतर राघांबांनी आपली “भरारी? खुद्द पुण्याकडे वळाविली , 
परंतु पुण्याच्या आसमंतात येऊन पोचताच त्यांना भातमी कळली कीं 
राजघानीतला बंदोब्स्त अत्यंत कडानिकडीचा आहे. तेथे आपल्या घोड- 
दळाची डाळ ॥दोजावयाची नाही. 

पग त्याना आयल्या ढाली बऱ्हाणपुराक्डे वळविल्या, त्याचा 
पाठलाग करण्यासाठी पुण्याहून दृरिपिंत फडक्यांनी आपल्या पंचकल्या- 
णावरती रिकोषी चढवून टाच मारली. ी 

दादासाहदेब्ानी शिंदे होळकरांशी खूतर बांधावयाचे पुण्कळ प्रयत्न 
चालविले होते. ते दोघे कांही करतील तर...... १ 


परंतु ते दोघे मातबरह्दी अनेकदा “डाव पेचांचे' राजकारण करून 
- ५ 


चुकलेले होते. तलवार आणि कलम या दोघावरही त्या दोघांचे सारखेच 
प्रभुत्व हो ते. 

पेशव्यांच्या घरांतल्या दुफळीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अ'पला फायदा 
जेवढा करून घेता येणे दाक्य होणार हाते तेंबढा ते करून घेणार इत. 

पेशव्यांना द्यावयाच्या ' थकब!की ' बद्दलची तगादे करणारी परत्र 
त्यांना नानासाहेबाकडून सारखी जात असत. 

राधोबादादाच्या या खुळाचा उपयोग ती. ' थकबाकी ? कमी 
करून घेण्यांत करता आला तर ते 2] दोघा सरदाराना इवे हते 


र 


क /. 


आपण प्रत्यक्षपणे बुणाच्याच बाजूचे नाही. अउे दाखवीत 
नानासाहेबांना आणि राघोंबादादाना खानी चाळवीत ठेविले होते. 

परतु जथे कांही. करणे होत नाही तेथे माणूस फार दिवस 
विश्वास ठेऊन ग्हात नाही. दादासाहेबांनी शद्याचा नाद लवकरच 
सांडून दिला. आणि होळकरांनाही त्यांनी दुरून नमस्कार केला, इथे 
राहून कार्यमाग काहींच राघत नार्ही. असे पाहून ते मग वेगाने गुज- 


क्य 


राथकडे धाऊं लागल. 

आनंदाबाईला 1देवस गेले हाते. वाटेत लागलेल्या घारच्या 
किल्ल्यात तिला टेऊन ते पुढें मार्ग काढूं लागले, 

त्याच्या हालचालीवर ₹रिपंतांचा डोळा तेल घाढून उघड! 
होता, मही नदातून ते पार हाण्याच्या ८यत्नांत असताना द्दारेपंताच्या 
सैन्यानें त्याच्याशी काटघाई केली. खूर्य उगवला आणि पुढे चेद्रद्दी 
उगवला... 

पुन्हां खूये उगवला तेव्हा पराजयाने मानखंडना झालेले दादा- 
साहेभ इंग्रजाच्या सुरतेच्या बखारीच्या दिहेने जीब घेऊन धाऊं लागले. 

आपणि पुनर! अनेकदां खर्य उगवला, ऊ[णि पुढ ज्यांच्या राज्या- 
बर तो कधीच्च मावळणार नव्हता अश्यांच्या खाशयाशी दादासाहेन 
तह!ची बोलणी करू ळागळे. 


ळळ अ य 4 या 


सुरतेच्या तहांत दादासाहेबांनी लिहून दिळें की, '“ बारभाईना 
मोडून मळा गादीवर बसावेलत तर त्यापायी झालेला फोजफाट्याचा 
खर्च देऊन साष्टी वसईच्या आसमंतातला एकोणीस लक्षाचा मुळख 
मी तुमच्या स्वाधीन करीन,” हा तद्द होताना सवाई माधवराव दहा 
म ह्न्याःे होते तात्कालिक ख्चोलाही त्यानी इंग्रजांपाबून काही 
उचळ कली, 
आणि व्यापारा वृत्तीच्या इंग्रजानी दादासाहेब!ःच्या जबळील 
'जडजबाहीर' आपल्या तिजोरीत “सामाळण्या*साठी म्हणून ठेऊन दिलें. 
इ तहृ होत असतान! नानासाहेबानीही आपले हात. इृलबा- 
बयास सुरवात केळी, हातातळे सारे एक्के दाखबाबयाची दी वेळ आहे 
असे पाहून त्यानी * शिंदे होळकरांना ' थक आबाकींत खट देऊन 
टाकली आणि त्याच्यावडून कलकत्तेकर इस्रजांच्या कानावर जाऊन 
आदळेल, अदी“ बाल पेशव्याशी ? आग्ही स्वामनि आअ!होत 
अश्यी गगना करून घेतली, याचा परिणाम ! 
1. *& शै कै 
र बेळ आढी -. किंवा वेळ येईल तेव्ह्या शिंदे होळकर माझ्या 
भाजूचे आहेत अले दादासाहेबानी सुरतेला तहृ करताना सागितले होते. 


४>>__ हीचे जक क 


तै खर वाटून कनल किटींग फोज घेऊन दादाच्या जरोबरीने 
गु जरथेकडे निघाला होता. 

"शदे होळकरांचा. आपण सवाईमाधवरावाच्या प्रश्नाचे आहोत 
मरन, घोषणा करताच कलकत्याहून हुकूम आला कीं... 

गव्हर्नर जनरलळा तुम्ही करीत असळेळे द दादासादिजाजरोबरच 
राजकारण पक्त नाही, कंपनी सध्या पैशाच्या अडचणींत आहि. 
मराठ्यासारख्य़ा मातजर गाळूशी आताच लढा उभा करण्यास कपनी 
असमर्थ आदे पुढे टाकलेले पाऊल तुम्ही मागे घ्या, --? 

। रुवहूनंर जनरल कवळ ह! हुम सोडूनच थाबला नाही, त्याने 

कर्नढ अप्टन नावाचा अपला वक ल पुरंद्रावर नानासाहेग्राकडे तह 
करण्यासाठी पाठविला. 


डी 


"५२९ 
१ 


त्या तहान्वर्ये केवळ या राधोबादादाने केलेल्या घरभेदी पणामुळे 
नानासाहेबांना ' साष्टी'वर पाणो सोडावे लागले, 

पुरंदरच्या या तहाने इंग्रजानी राघोत्राला आश्रय देऊ नये 
अर्स ठरले, 

बारभाईंचे डोके पुरंदरला आलेला “ अप्टन ! वकील इकडे 
कुतेडीत होता तेव्हा... 

9 .& 4 व. 

£ तोतया ? रत्नागिरीच्या केदेतन किल़ेदाराला आपल्या 
बाजूडा फितूर करून घेऊन मोठ्या इतमामाने बाहेर पडला. 

मा ' इतमाम ? शट्ट बापरला हे वाचकानी लक्षांत ठेवावे, 
एकाद्या चोरासारखी सुखनिघानने आपली सुटका करून घेतली नाही. 
सवोना आपण “ भाऊसाहेब ? आहोत असे भासवीत तो किल्याबाहेर 
पडला आणि अंब्रारात बसला, 

त्यानें सेन्य जमा केले, त्याने शिंदे होळकरांना पले लिहिली. 
त्यानं स्वतंत्र तदृहदा करावयाच्या वाटाघाटी मोठमोठ्या असामीशी 
आरंभिल्या. 

गराबामारून गावाला आपण ' भाऊसाहेबच ? आहोत याची 
६ खात्री ? पटवित तो तोतया मार्ग आक्रमित होता. 

“आपण पुण्यास येणार आहोत “पंचारती? घेऊन मला आओंवाळ- 
ण्यासाठी तयारींत ऐस.” असा निराप त्याने पार्वतीबाइना पाठाविला होता. 

पावेतीबाईनीं अजून आपल्या कपाळावरचा मळवट पुसला 
नब्हता, आपला पति जिवत आई अर्स तिला वाटत होते, 

आणि “सुखानेधान' ह्या तोतया आई अशी अजून तिची पुरता 
खात्री पटली नब्हती, 

आपणि पावंतीबाहच्या जागी कुठलीही दुसरी स्त्री असती तरी 
मलमर्ढावरल्या या मखमली भासामध्यें स्वतःचा दुःखी जाव काही बेळ 
गुंतवून टाकावयाचा चाळा ती करती. 


एकाद्या प्रिय व्यक्तीच्या मरणाच्या बाततीत जर संदेह. असेल 
तर त्या संदेह्याचा अथ ती व्यक्ती जिवंत आहे असाच लावावयाची 
घडपड क्रणानुबंधिच्यांकडून होत असते. 

आणि बाळराजे वाढत होते ! 

आणि कट्यारीवरले लिंबू कट्यारींवर होते. 


डड द चाळ 


पटावरील सोंगटी पटावर 


६६ दिथाना लिहा कीं पेशन्याना तुम्हाशी कांही मद्ृृत्वाचे 
खलबत करावया*चे आहे. कामकाज निकडाचे आहे. 
नेव,वयास भसला असाल तिकडे तर आचवयास इकडे या '? नाना- 
स[हेब आपल्या सरकारकुनाला सांगत होते. 
जेवढे बुद्धिबळाने निस्तरता येतं तेवढें अरिष्ट त्यांनी निवारलेल 
होते. आता या तोतयाचे बळ वाढले आहे अले पहाताच. . . 
कोणाचे प्रतापद्याली खड्ग पेशवाईला घोक्यांत धाळू लागले 
की शिंद्याडय़रा अनदागिऱ्या दाक्षिणेच्या बाजूळा पालऊ लागत. 
आणणि शिंद्यांची कबादती फोज येते आहे अशी आवई उठली 
कीं शत्रूचे बळ निम्मे आधिक कमी होई. 
त्या काळांत पाटीलबोबाचा दरारा हा अस होता. ते तिकडे 
उत्तरेत गुंतलेळे असत तोवर हैदर गडबड करी, निझाम तोंड 
सोडून बोले, 
परंतु ते उत्तरेतून दाक्षिणकडे येत आहेत असे समजलें कीं द्वे सारे 
अल्ललल डुररेर करण!रे-अललाचे प्यारे असामी भेफलीतीलळ अस्ताई 
गाबयास आरभ करीत, 
तोतया, पटवधनांना आणि फडक्याना आटोपण्याच्या पलिकडे 
होता, आणि आता तर तो मुंबईकर फिरंग्याच्या आश्रयाची आशा 
धरून समुद्रांत उतरावयाच्या नेतात होता. 


डा पाडा ष्‌ ट्ट मळा 


धुलपांचें आणि आग्र्थांचे आरमार त्याला जमिनीवरून इकलू 
शकत नव्हते. आणि हुद्यार तोतया तें असं जमिनीवर गुतळेळे अस- 
तांना तो आपल्या नशिजाचे जहाज दरियात लोटणार होता. 

भाऊसाहेबांचा ह्या तोतया एक खुळ लागळेला ठाह्ाणा होता. 
त्याच्या व्यक्तित्वाच नाट निरिक्षण केले म्हृणजे आज आ<णालद! 
वेडःथाच्या इस्पितळात तशा तऱ्हेची काही. माणसे असलली दृष्टीस 
पढतात. 

अशी माणसे आरंभी अत्यंत बुडिमान असत!त, योग्य संधी 
मिळाठी असती तर, तर, जगातीस थोर पुरुषांच्या यादीत लाचे नाल 
नादले जाण्याची शक्‍यता असते. 

...परतु त्याच्या दुदेंबाने अद्यी रुंधा त्याना मिळत नादी, 
मग. ..मग...मग. .. 

,०«.मग 'जे? होण्याचे त्यांची अपेक्षा असते त्याची आरंभी ते 
नक्कल करूं लागतात. 

सामान्यतः हे असं होते. परतु एकाद्याचे ' तोतये ' पण 
पत्करण्याची खरीच संघी चाढून आली तर अशी माणसे 'प्रत्यक्षपरणे*च 
त्या व्यक्तीचे ' भूत ? हातात, आणि असं दुसऱ्याचे “ व्यक्तित्व ? 
त्यांनी एकदां पत्करले म्हणजे जवळ असडेळी अमोघ बुद्धिमत्ता ते 
मोड्या हेरीरीने आणि चातुर्याने आपल्या व्यक्तित्वाचे ' नकली ? 
नाणे जगाच्या जज 'त्टवाबयाच्या प्रसन्ना मा « ' 

सुखनिघान इ, सा द्योता ! 

नानासाहेबांची खात्री होती कां तो. तोतया आहे. आणि 
म्हणूनच. .. . . .! 

ह स क्ती र क 

तोतयाला पाटिलबाबांनी गिरफदार केळे. आणि पटवर्धेनांच्या 

स्वाधीन केळे. आरर्भी त्याला मिरजेच्या किल्यांत ठेवण्यांत आले, 


नंतर पुण्यात यावताबाई जवा उघड उदड नानाशा. हुजत 
घाळू लागली तेव्हां नानानी नाइलाजाने त्याला पुण्यात आणले. 

मग नानांनी चोकशी केळी, आणि या उघड चोकशीत अर्स 
सिद झाले कीं तो “ तोतया ' आहे. 

मग फरसलान्याच्या होदावर फळ्या टाकून चोथरा बनविला 
गेला. आणि तोतयाला मृत्युदंड देण्यात आला. 

अगदी जीम बाहेर पडावयाच्या बेळेडा देखील आपण माड- 
साहेबच आहोत अशी नोंज त्यार्ने मारली. 

त्याला मूठ नाती देऊन नाना मोकळे झाले आणि पुन्हां आवती 
भोवती पाहूं लागतात तो. 

4 4 व. 3.4 

हद्रवर चाढून गेलेल्या इरिपंत फडक्याच्या आणि पटवघनाच्या 
फौजेत फिठुरीच्या वेलीवरील पराजयाची फुलें उमलू लागली होती. 

आणि फितुर करून घ्यावयाला योग्य अशीच त्या वेळेडा त्या 
सेन्यातील शिमायाची पासिस्थती होती, क्षी कादा, कधी भाकर आणि 
कर्थी तेही नाहीं असें ते सेन्य अनेक उन्हाळे आणि अनेक पाव- 
खाळे लढे लढत होते; आणि आता घोंड्यात निजणाऱ्या आणि 
कोड्यात जेजणाऱ्पा त्या शिपावाच्या अंगावर घड वस्त्र नव्हतें; धड शास्त्र 
नव्हतें. शिळेदाराच्या पगस्यावरील “जरी” काळ्प़ा पडल्या; खुद्द सेना- 
पतींचे डेर कोल्हाट्यांच्या राहुस्याच्या अवकळेला येऊन पोचले ! 

मुशादिराचे दरोन नाही, आणि चोविस कलाक डोळे उघडे 
ठेवावयास भाग पाडणारा हैदरासारखा दिकमती शरू... 

“वेस पाठवा ! रक्कमा पाठा ?' अले निरोप पण्याला पाठवून 
पाठवून फडके, पटवधेन अगद जेरीस आले होतें. 

केयळ “ इमाना ? साठी आजवर ते शिपाई  लदत आले 
होते. परंड उपाशी पोटाच्या वरल्या छाताडातून सिंहाच्या गर्जना 


अमळ. जाळ "» टॅ अज्ल्यमााहयाापचा 


बाहेर पडत नाहींत. २.७.।त इंबा नंसल्यासारखी त्या दोघा सरदारांची 
गत झाली होती, 

डोळे पुण्याकडे आणि तलवार हैद्रकडे ठेवीत लढणाऱ्या त्या 
दोघा सरदारांना अखेर पुण्याहून एकदाचा निरोप आला. 

निरोप आला की असेल त्या परिस्थितीत पुण्यास या... . 

4 3.4 34 न 

थोडीशी वाताहात झालेले ते सैन्य अर्धा लढ! टाकून पुण्याकडे 
परत फिरले, आणि याच वेळीं कोल्दापूरकरांचे भाल पटवर्धनाच्या 
मुलखावरले आभाळ इलक्या हाताने उसऊकं लागले, 

मग महादजी शिंदे नानासाहबाच्या सागण्यावरून ठानवडी,.न 
कोल्हापूरकरांच्या अगावर जाण्यासाठी हलले. 

»० «परंतु त्यांचा मुक्काम पुण्यापासून दह्या मेळावर गेला नाहीं 
तोचच त्यांच्या घाकानें कोल्हापूरकरानीं पटवधनाच्या मुळखानून केलेले 
नुकसान भरून देऊन आपला पाय काढला, 

मग मह्ादजीानी बाहर पडल्यासरशी पंढरपूर ञेजुगची यात्रा 
केळी आणि ते परत पुण्यास आले. 

4 4 4 4 

या साऱ्यांतून नाना मोकळे होतात ताच पुन्ह्या एक अस्तनी- 
तला निखारा त्यांचे भुजदेड भाजू लागला, 

सखारामब्ापूंनी येथपाबेती नानासाहेबाशी हातात हात घालून 
सहकार्यांने कामे केली, परंतु मनापासून ही दोन्ही थॉर मंडळी एकट 
मेकांना पाण्यात पहात हाती. 

सवाई माघवरावाशी एकानिष्ठ राहूनद्दी जेथ नानासाईेबाशी वेर 
करता येणे शक्‍य होतें तथ त॑ करावयाची बावूंची तयारी होती. 

सखारामपंताची बुद्धिमत्ता नानासाहेभाच्याच तोडीची होती. 


हड..*> ७. ७ क 


शिंबाय त्यांनीं काही उन्हाळे पावसाळे त्याच्यापेक्षा आधेक पा हिलले होते, 
>> (५ ् 21. 


हे सारे होते परंतु मध्यतरी दारासाहेजाच्या चाजूळा त्यांच्या 
मनाचा कल झुकला गेल्यामुळे पेशव्याच्या घरच्या मंडळींचा त्याच्या- 
बरला बिश्वास नानासादताच्या एवढा नव्हता 

आज उघड उघड अशा पारोस्थता दहादा काँ पेशवे नानासाद 
बाना वडींलकीचा मान देऊन वागत दोते. 


आणि नानासादनाना हा घरींदारी मिळणारा मान पाहून गारदी 
मनांतल्या मनांत रागाऊन जात. असें मनातल्या मनात संतापून जात 
असताना फार दिवस |नेष्कीय रहाणे त्यांना शक्‍य नवहते. 

मग रून एकदा त्यानीं कांदी हालचाली करावयाच्या ठर- 
विल्या. स्वतः नामानिराळे राहून ज॑ काही डाव खेळता येतील तेवढेच 
से खेळूं लागलें, 

या वेळेला त्याच्या हातातला त्यांचे डाव खेळावयासारठी मोाराबा- 
दादाच्या स्वरूपात एक उघड मिट्ट मिळाला, 

या नानाच्या चुलत भावाला ह्वाता्शी घरून ते नानासाहनाच्या 
विरुढ्‌ एक घडयेत्ल करूं लागले, 

नानाच्या नजरेतून अर्थातच नेहमीप्रमाणे दाहि गोष्ट निसटली 


ल्य 3-4 


नाही, कट चागला शिजन येइती त कांदाच बोलले नाद्दीत. 

कट करणाऱ्यांना अस वाटू लागळ क्रा'.' आता आपल फासं 
सवाई माधवरावाच्या कंठाभोबती आणि पर्यायाने नानासाहेबांच्या 
भावती पुरतेयणानें पडलेळे आहत. आता गाठ मारावयाचाच काय तो 
अत्रकाश की दादासाददवबाची फत्ते... . 


,.«की नानासाहेबाचे डाके हत्तीच्या पायाखालींच... कॉ 
सखारामबापू मुख्य कारभारी... 


.. .आाणि ते उजवा द्ाात तर आपण डावे हात पेशव्यांचे ! 
आणणि मग... 


नाव | पैसा | नाच आणि रंग. 


आपले नांव नानासाहवेबांसारखे व्हावे अस मोरोबादादांना फार 
फार वाटे. आणि या एकाच महत्वाकाक्षेच्या आहारी खाऊन त्यांना 
दादासाहेबाशी पत्रव्यवहार ठेविला. 

लेखी पुरावा हवा तेवढा सांपडेळ असा विश्वास वाटताच 
नानासाहेबांनी पटवर्धन फडक्यांना पुरंदरपार्षी जमा व्हावयास सागितले 

आणि असे * भुजबळ ' वाढऊन ठेविल्यानंतर त्यानीं मोराबा- 
दादाला गेरफदार करून नगरच्या किल्याकडे रवाना केले, 

सखारामबापूंच्या वाटेस या वेळी नाना गेले नाहीत, ते का 
गेले नाहींत यांचे कारण असें होतें की बापूंचे नांव प्रत्यक्षपणे पिठी- 
चपारटीत कुठेच रुंतलेलं त्यांना आढळून आले नाही. 

पुरंदरच्या तह्वाने इंग्रज ' भापला ? झाला अशी समजूत करून 
नानासाहेब आपल्या अफाट राज्यबिस्तारातील अंतस्थ वसुलीकडे लक्ष 
द्यावयास लागले होतं तोच...... 

4 १ 4 > 

कलकच्याहून त्यांच्या बातमीदाराचे त्याना पत्न आले कीं, 

६ दादासाहेबाच्या नादी आता कलकत्त्याचे गव्हनेर जनरलद्दी 
लागले आहेत, पुरद्रच्या तहाच्या कागदावर्रील शाह पुरती वाळते न 
वाळते तोच त्याचा बोळा करून केराच्या टोपलीत टाकून द्यावयाची 
येर्थे तयारी सुरूं आहे. पुण्यातल्या “ बारा ? तळे “ स ' कारावमेल्हे 
आणि 'मो!क्ष पदाची इच्छा धरणारे ' चेचला ' रुघिरासक्तास अनु- 
कुल झालेल आहत. फिरंगी सुरतेच्या तहाला पुन्हां डाक्यावर घेऊन 
मुंबईत उतरतील, तरी सावघ.... 

आणि मग नानासाहेबानी या परद्विपस्थांच्या राजकारणाला 
अधिक रंग भरावयासाठी पुण्याच्या दरबारात एका दुसऱ्या परदि- 
पस्थाला आणून मानमरातबाने गोरविण्यांस आरंभ केला, 

: सट ल्युबिन ) वा फेंचाचे प्रस्थ नानासाइईबांनी पुर्ण दरबांरांत 
येवर्दे वाढावेले की, 


र ६१ 


, «पुण्याच्या इंग्रज वकीलाने आपल्या पत्रांतून कलकच्याकडे 
वारवबार त्याबद्दलची बातमी महत्व देऊन पाठविली, 


नानासाहबाचे आणि सेंट ल्युबिनचे प्रत्यक्ष अस बोलणें औप- 
चारिक स्वरूपार्चेंच होत होते. 


.. «परंतु पुण्याच्या इंग्रज बकिलाचे 'पिक्त इतके भडकले कीं 
त्यानें एक दिवस नानासाद्दवबाचौ मुद्दाम गांठ घेऊन सांगितले की... 

५६ तुमचा आमचा पुरंदरला तह. झाला, आपण तुपण जान 
मर्थ्य जान मिसळलेठे दोस्त झालो, असें असता आमचा दुष्मन अस- 
डेला हा क्रेंच माणूस पुन्हां गोरवाने सांमाळता याचा अर्थ काय ६. . .? 

...या त्याच्या कपाळावर आठ्या घालून केलेल्या श्रोलण्यावर 
नानासाहेब सास्मत उतरले, 

': हे पद्दा, हवे तुमचे दुष्मन आहेत हे कबूल. परंतु प्रत्यक्षपणे 
गते तुमचे आज युद्ध कुठे चालू आहे ? तर्स असते तर गोष्ट वेगळी 
होती. मग आम्हीं या माणसाला पुण्यात पाऊलही टाकून दिले नसते. 
परंतु आता काही त्याचे तुमचे जग प्रत्यक्ष चाळू नाहीं, आतां तुम्ही 
म्हणता त्स आम्ही त्याला इतमानाने वागवतो; परतु, परंतु त्याचे 
कारण असे कीं साऱ्या परद्विपस्थाना आम्ही आमचे महेमान समजतो. 
महिना पधरा दिवस ते रहाणार, अगदी दोन महिने म्हणज शिकस्त, 
डोक्यावरून पाणी गेले. मग निरोप, अत्तरगुलाषध. आणि या दोन महि- 
न्यात दिवस रात्र जर गाठी मेटी झाल्या त्याच्या आमच्या तरी त्यांत 
बातचीत इकडल्या नांचरंगाची तिकडल्या गाणे बजावण्याची ...तर काय! 
थोडी भेफळ, थोडी शिकार ' थोडे देणे घेणे'...आणि मग त्यांचा 
आमच, निरोप... .तुमचे आमचे लोम बंधुभावाचे. हे किती झालें 
तरी दह्या हात दूरचे. . .?) 


नानासाहेबांनी इंसत इंसत दिलेल्या या उत्तरानें त्या इप्रज 
किलाचे कांही समाधान झालं नाही. 


ला द य 


कारण त्याच्या हेराने त्याला त्या दिवशींच रात्री बातमी आणून 

दिली की अगदी नर्वांन घर्तींच्या तोफा ओतण्याचे काम खडकावरल्या 
भट्टीखान्यात पुण्यात सुरूं झाठे आहे. आणि चार निष्णात फ्रेन्च 
इंजीनिअर या कामावर देखरेख करीत आहेत. 

न]नासाहेबांच्या हेरामे दुसरे दिवशीं नानासाहेघाना येऊन 
बातमी दिली की, 

५ कलकच्याहून हुकूम निघाला आहे कीं मुंबईतल्या फिरंग्याने 
कल्याणला पासून घाट उतरावयास लागावे, 

ही बातमी ऐकून घेऊन नानासाहेब इंसले, आणि स्वगत 
पुटपुटले. 


6 कांहीं हृरकत नाहीं ! फिरग्याना आमचा हिसका क्सा 
असतो हवे पहावयास दवे असेल तर आमच्याही अगरख्याच्या अस्तन्या 
आम्हीं वर सारलेल्या आहेत. 

केन क क .& 

आ!णि मुंबईहून पुण्याबर चाळून येणाऱ्या फिरंग्यांना नाना- 
साहेबांनी स्वप खप पुढे येऊन दिळे. आणि मग वारुळातून पुरतेपणी- 
बाहेर येऊन देलेल्या सापाची शेपटी उडबावी तशी घाट उतरून 
पुढे आलेल्या फिरंगी फोजेची नानासाहेबानी रसद मारून टाकली. 
आणि पोट दिले झालेल्या या सैन्याला त्यांनी वडगावांवर तोंड दिले, 

आणि मग... 

कर्नल इंगटनच्या फाजेला सर्व 'मराठा सरदारमंडळा'ने एकीने 
आपणि नेकीनें तोंड दिले. 

कॅप्टन स्टुअर्ट मारला गेला... 

आणि काल्याला कोंडीत धरलेल्या फिरग्याला बडगावाजवळ 


एराभव पत्करून आपल्या दाली संभाळीत भाणि तढवारी टाकीत 
टाकीत मागग फिरावे लागले, 
आणि दादासाइईब ...! 
त्याना डिंदःयांच्या स्वाधीन व्हावे लागले. पुन्हा पटावरून 
उडालेली सोंगटी पटायर आणून ठेवण्यात आली. 
,«- आणि येवर्दे झाल्यावर मग नानासाहेब एकदा आपल्या मना- 
अल्या मनात पुन्हा एकदा इंसले. 


हत जीन ७. मळ 
तुणतुण्याच्या तारेवरळें बोट 


६६ गो” १9 


गंगाबाईने पाठविलेली जासूदजोडी सासवडातल्या गोपाळ 


४ 


॥र्हदीराच्या दारा्टीं येऊन त्याला हाकारत होती. 
मग गोपाळा बाहेर आला, 
६ आपल्याला बाईनी गडावर बोलाविले आहे. !! 


“५ येतो ” गोपाळाने उत्तर दिले. 

“ साथीचे सामान पण बरोबर घ्या | !? निरोप्यानें सांगितले, 
होय. ..?? गोपाळाने उत्तर दिल. 

“६ आज राजांचा वाढदिवस आहे. ” 

५ आळे लक्षात. २? गोपाळा म्हणाला. 

कांहीं नवीन पवाडा ऐकबा आज. ” 

५६ होय ।! ऐकवीन ?' गोपाळा म्हणाला 

मग जाखूदजोंडी निघून गेली, 


६६ 


मग गोपाळा तुणतुण्याची तार ताणू लागला. गडावर तो 
सवांचा आवडता शाद्दीर होता, 


गंगाबाईला म्हणता यावी म्हणून गोपाळाने देवाघमोवर किती- 
तरी गोड गाणी रचून दिली हाती. 


नट ष्‌ ष्र बायका 


श्रामत सवाइ माधवराबावर ही त्यांनी काही गाणी करून 
भाईसाहेबांना (दिली होती. 


त्यांतले एक गाणं..... .असं होते. 
खडी साखरेचा खडा 
माझा चिमणा बाई चिमखडा ॥ घु ॥ 
या हृदयाचा हेळकाबा 
मायेचा ममतेचा मावा 
पुण्याई'चा पावा रंसरगाचा रावा 
पान्हे पीता पंख फडफडवबीतो फडाफडा ॥ १ ॥ 
रांगतो ग दुडदुडा 
डोलतो काढुन फडा 
पद्रासगे घेतो झडा 
इवल्या हातांनीं गळ्या भबताला घाली वेढा ॥२॥ 
हा माझा गुलाबी गुलाल 
ससाराच्या अधारी ही मक्षाल 
राहो खुशाल. . .राहो खुशाल 
हा कुंची अगड्यातला छकडा ॥ ३ ।। 
हे गाणं गंगाबाईचे आवडते होते. आपल्या बाळराजांना तौ 
हच गाणे म्हणून झोपवीत असे. 
आतां “ राजे ' बाळ राहिले नव्हते तरी आईच्या अधरावले 
ते गाणे अजून असेच्या तर्सेच होते. 
नानासाहबाचेही गोपाळ शाह्ीरावर प्रेम होते- महाराष्ट्रात 
त्याचा फार बोलबाला नव्हता. त्याचें जीवन सामान्य, सज्जन माणसा- 
सारखे होते. 
इतर शाद्दीराप्रमाणे आपल्या बायकांना वनवासी करीत मुर- 
ळ्यांचा तांडा जवळ वाळयून माडींबरती बसले, मांडीवर मान 


ठेऊन रुसले, हसता हसता रडले, रडता रडता हसले, फसले ग 
बाहे फसले ' असली गाणी (!) किंवा लावणी गरात गावामायून 
गांवे तुडवत तो जात नव्हता. 

आपल्या गावांतल्या गोरगारेबाच्यावर तो कवनें करी, आणि 


४०% 


विनामोजदल्यार्ने ती उरूसामध्यें म्हणून दाखवी. 


राजाला प्रजेचा त्राता समजूनच तो त्यांवर कविता करीत 
होता, आपल्या शाह्वीराच्या पेशाला * चारित्र्या ) ची जोड इवी म्हणून 
तो सारा वेळ इंश्वरोपासनेत घालवी, 

लझ त्याने आतापर्यंत केलें नव्ह्ते आणि पुढें तें करण्याचा 
त्याचा विचार नव्ह्ता. 

लझ का करीत नाहींस अस कुणी विचारले तर तो सागे, 

५८ शाहीराला लग्न कशाला इवें, ! 


जी जगाचा माट आहे त्याने बाईळींचीा खाट मांडावयाचा 
घाट कश्यापायी घालायचा ? विश्वदात्या साऱ्या स्त्रियांना ज्याला आया 
बहिणी मानावयाचे आहे त्याने एकाच बाईलीकडे वेगळेपणाने पहाणे 
कर्स शक्‍य आई. आणि हवे सारे सांडून दिले त्री जातिबत शाहीराला 
हूर मदोचे पवाडे गाऊन जिथे स्वतःचे पोट मरता येत नाहीं तिथें 
जन्माला घातलेल्या चिल्ला पिलांना त्याने काय बोरी भोकरी भरबाव्या! 
आजचे सावशिलेदार, राव सरदार लावणीवर आणि लवंडीवर रक्कम 
सदी करावयास तयार आहेत ! परंतु...परंतु...परंतु फत्तरांना पेटवि- 
णाऱ्या शिपायप्याद्यांचा घमटी 'घमनी तापविणाऱ्या, दुष्मनांच्या 
थिंहासनाला चळचळा कापविणाऱ्या त्या पवाडे लिहिणाऱ्या कलमाची 
किम्मत फुटक्या कबडीची दवे इथे नाही इथे आज मोल आहे तोल 
गेलेल्या मस्तवाल, मिजाशी, मतवबाल्या छ्चोर अबू गंगूचे ! इथे आज 
रसिकता नागझररालून नोकाविहाराला निघालेटी आहे. भागिरथीचे 
पाणी इथे आज जळ मरावबयासाठी उपयोगात आणले जाते. हे 

रम द्‌ २ कयाय 


आज असें आहे आणि उद्याही असंच होत रहाणार ! हीन 
अमभिरूनचांचा ऱ्हास असाच वाढता रहाणारा असतो. आज ज्यांचे 
कवित्व गोरविले जाते त्यांचेच उद्याही गोरबिले जाईल. त्या छिनाल- 
वर्तनाच्या, छिनाल शाहीराच्या बेताल कवित्वाची आजच्याप्रमाणें उद्याही 
आरती होईल. परंतु परवा... ! कर्धीतरी कालचक्रालून यांची स्मृती 
इकालपट्टी होऊन दूर जाईल आणि मग आमच्या सारख्यांच्या 
हक्काच्या कायमच्या जागा आम्हाला मिळतील, कालपुरुषाचा कंठ 
असलेले आम्ही जातिर्वत शाहीर, जन्माजन्मांचा विचार करीत नाही. 
प्रत्येक जन्म आम्ही मृत्युकडे गहाण टाकतो, एका ध्येयासाठी आम्ही 
जगतो. एका घर्मांसाठी आम्ही उरतो. आम्ही स्वतःटा भगवंताची मुरली 
समजतो. राम आलेले आम्ही पहातो. श्रीकृष्ण गेलेले आम्ही पहातो. 
धुवून कपडे स्वच्छ करावे तसे मरण आमचे जने देह धुऊन टाकतो. 
माक्ते आजही आम्हांला मिळू शकेल. जातिवंत शाहीर पथ्वीच्या 
प्रगतीसाठी हातात कलम घेतो आणि ती प्रगती “ असीम ) असल्या- 
मुळे जातिवंत कवी'ची परंपरा कधीच खंडीत होत नाहीं. अक्का शाही- 
राना नाव नको असते. अशा शाहीरांना गाव नका असते. अश्या 
कवींना कुणाचे दास व्हावेसे वाटत नाहीं, अजया क्वींन) कुणाचे “हांसू? 
झालेळे आवडत नाहीं, घबधघब्याच्या धारेप्रमाणे गणमात्राच्या बेझ्या 
तोंडून, फोडून टाकीत अश्या कवीची प्रतिभा वायुलहरीच्या स्कंधावर 
बखून दहा दिग्गजांना मेट देऊन परत आपल्या प्रस्थार्यी येते. अश्या 
कवींनी “लिहिलेल्या कवितेतील प्रत्येक कानामाळला अंधजनांचीौ काठी 
होते. अश्या कवींच्या कवितेतील प्रत्येक अनुस्वार आजच्या झाणि 
उद्याच्या सीतासाविर्लाचे कुकू बनते. ?! 

गोपाळाचे हे असले बोलणं नानासाहेबांना फार आवडे. सव- 
डीत सवड काठून ते त्याच्याशी तासन्‌ तास बोळत बसत. 

इतर शाहीरासारखा मान लवऊन गोपाळाने मुजरा कधीच 
कुणाला केला नाहीं, आणि बिदागीची अपेक्षा न करणाऱ्या त्या 

--- ६८ ->> 


>... अक. 


स्वतंत्र रहाणाऱ्या शाहीराने आपल्यापुदे मान बाकवावी असेही 
कुणाला वाटले नाही. 
3 क -* शै 

गडावरळा वाढदिवसाचा सोहळा संपल्यानंतर आपल डक 
तुणतुणे बेद करून ठेऊन डोगर उतराबयाच्या तयारात तो द्दोता. 

येवढ्यात नानासाहेबाच्या [निसबर्तीतला एक नोकर त्याला 
बोलबाबयाला आला. 

.- आल्याबरोबर नानासाहबानी त्याला आपल्या खलबतखान्याच्या 
अगदी एकोकडल्या एकाताच्या जागेत नेले, 

५ शाहीर! ? नानासाहेबांनी आपले टपोरे तेजस्वी डोळे 2 च५1- 
वरून कोतुकानें ओवबाळीत त्याच्या पाठीवर प्रेमाचा हात ठोषेत 
म्ह्टल, र 

गोपाळाने आपले बालसुलभ निरागस डोळे त्याच्याकडे बळाविले 
तो कारद्दी बोलला नाही; परतु त्याचे डोळे खूप खूप बोलले, 

मग नानासाददेबानी त्याला आपल्या जबळ वबठकीबर बसऊन 
घेतले 

“६ एका महत्वाच्या कामगिरीसाठी मी तुम्हाला आतां बोलाऊन 
घेतल.?' ते म्हणाल, 

शाद्दार नुसता हसला ! 

“६ जे माझ्या मनात आज खूप दिवस द्ोते ते जमणे माझ्या 
हयातींत राक्य नव्हते. माझ्या मनातून तुझ्या सारखेच कलम अह्यादूर 
व्हावयाचे होते. विश्वाचे कवि मला व्हावयाचे होते. परंतु देवान मलतें 
प्राक्तन माझ्या ललाटी लिंदिळ॑ आणि आज मी असा राजकारणांत युर- 
फटून गेलो. दहा दिशाना सामाळाचे अशा मगदुराच्याया फडणा'वेसाच्या 
हाताना आतां म्हेतूर आणि दिल्लीदरबारापासून शिव छल्रपतीने 
सस्थ[पिलेल्या गादीचे संरक्षण करावयाचे काम करावयाचे आले, ह 
सारे झी करीत आला आणि मरतोपथत आता करोतच रद्वाणार, 
परतु... '? 


हण क. गयो 


नानासाहेब बोलता बोलता मधेच थांबले. त्याच्या पापण्यांत 
आता आसवबांच्या गोळ बुंदाच्या परिघात दुःख वतुळाकृती फेऱ्या 
मारीत होते 

त्यांनी आपल्या पापण्या झपादिशी मिटल्या आणि आसवे 
षुन्हा आतल्या आंत लोंढून टाकली, 

आतापयंत, त्या घटकेपयत नानासाहेबांच्या डोळ्यांना प्रकटपणे 
पाणी कधी आले नव्हते. आणि आतांद्दी ते आले नाही. 

तसं पाहिले तर डोळ्याना रासन्ह्ाणी घालावयाचे प्रसंग आतां; 
पर्यंत किती तरी वेळा त्यांच्या आयुष्यांत भाळ. 

असे दुंदयाच्या तातीना कमालीच्या किमान मयौदेपर्यंत ताण 
देणारे प्रसंग या बुद्धिसागराच्या आयुष्यांत, . . . 

ना एक आले, 

ना दोन आले. 

ना तीन आले, ना चार आले, ना पाच आले, ना सहा 
आले, ना एकवींस आले, | 

पानपतावर लाख राजवरे वाढवले त्यात त्यांचा आहदी 
होत्यांची नव्हती झाली. 

“ती जिवंत असठी तर आणि शुद्ध असली तर इवा तो खचे 
करून आकाश पाताळ एक करून तिला माझ्याकडे पाठवा आणि 
ती थक्क नसली तर तिला गगेत बुडऊन टाक??? असा मजकूर बुंदेले, 
शिंदे, होळकराना लिहितानांही ते प्रकट रडळे नाद्दीत. 

गडावर बाळराजे वाढत असतांना स्वतःला कधी न झालेला 
मुलगा दहा दिवसाचे बाळपण आपल्या आडेच्या पद्राआड काढीत 
देवादारी गेला तेव्ह्यादह्दी नानासाहेनाचे गाल आसनाच्या गुभक्षीनें 
पुजिले रेळं नाईत. 

ज्याला जिवाभावाचा भाणि रक्ताच्या लाग्याबांच्याचा भाऊ 
मानला आणि जो चुलतमनाऊ होत! त्याने विषप्रयांगाने त्याना मार- 


बयाचें प्रयत्न केलेले कळून आले तेव्हांही त्यांनी क्रोधाश्र सांडले 
नाहीत, 

पवर्तावर नानासाहेच पेशव्याने भाऊ भाऊ करीत प्राण 
डोळ्यातून बाहर टाकलेले ऐकूनशा त्यांनी पापण्याचा ओलेपणा गालाना 
कळू दिला नाही. 

तोतयावर विश्वास बखून बहीण मानलेल्या पार्बेतीनाईने त्याना 
नाहीं नाही ते बोळून घेतले तरी त्याचे चित्त “ प्रयाग'च्या संगमांत 
स्नान करून आले नाही. 


श्रीमंत माधवराव, तापाच्या उष्णतेने अंगाची लाही लाही 
झाल्यासुळे अगाभावती लपटलळेळी केळीची कोवळी पाने ' निखारे 
निखारे ' ग्हणून भराभर उपखून फेकून पायापसल्या इमानी 
तुळाजीला हाणू मारू लागला आणणि साध्यी रमाबाईला 
तू. “ नक्की सती जाईन ! अश्ली शपथ घे अर्घे पुन्हा पुन्दा फर्माऊन 
त्या केवळ गामूत्र पिऊन आसन्न मरण पर्ताच्या उद्यापायथ्याशीं रातजे- 
[दिवस बसणाऱ्या त्या सावित्रीचा अत पाहू लागला, तेव्हांही ते रडले 
नाईत. 

आपणि वचन पत्तीने घेतल म्हणूनच नव्हे तर खऱ्याच पती- 
प्रेमाने जेवहा थेऊरला नर्दाकाठीं इत्तीपासून गाय घोड्यापयेत आणि 
रुप्या माणकांच्या दागिन्यापाखुन ते ताब्या पितळेच्या भांड्या पर्यंत 
दान घम करून शिवमदिराच्या गामाऱ्यांतील गामिये मुखावर झळ- 
कबीत नवबबघूने शेलासाडीळा गांठ दिलेल्या अवस्थेंत हासू डोळ्यांत 
आणि गाळात, आनंद हृदयात आणि अगोपागात खळबीत पुष्पशय्येवर 
बिराजजित इह्वावे तले लाख जिव्हाने दिंगंबराची आद्रता निपटू पहा. 
णाऱ्या आणि नदोकिनाऱ्याचा चिखळ नरदीतल्या भाजून काढलेल्या 
विटाप्रमार्णे टणक बनविणाऱ्या चदनाच्या प्रचंड 'चितेत तिने इलकेच 
प्रवेश केला, तेव्ह्यां नारायणाला पोटाशी घरून ठेवणारे प्रेक्षकांतले नान दी 

र प १ वकक 


बास्तावेक कळवळून रडावयास हवे द्दोते; परंतु त्यावेळीही ते उघड 
रडळे नाहींत. 


सुमेरसिंगानं साडे तीन हाताच्या नारायणाला उसाच्या कांड्या 
सारखें हाातापायाचे काप काढीत कापलेले कळल्यानंतरही ते उघड 
रडले नाहींत. 

एका माणून एक त्यानी असं हं प्रसंग पाहिले .. 

आणि तराह्ी त रडले नाहींत. 
आणि आतांही ते रडलं नाहींत, परंतु या घटकेला आयू सांडाबयाच्या 
किमान मर्यादेपयंत त्याचे दुःख येऊन किल्याच्या दरवाजांना घडक 
देणाऱ्या गरजेंद्राच्या अवसानांत उभें होतं येवढे मात्र खरे, 

आणि शाहीराच्या चाणाक्ष डोळ्यासमोर घडलेली हवी गोष्ट 
त्याच्यापासून अर्थातच लपून राहू शकली नार्ही. 

मग कांहीवेळ शाततेत गेला, बर्फाच्या भांड्याला तुरटीने कल्हई 
करावी तश्ची ती श्ञातता त्या दोंघानाददी चमत्कारीक वाटली. 

मग काहीं वेळ गेल्यानंतर शाहदीरानच्च तोड उघडले. 

: आपण मला काद्दी महत्वाची कामागेरी सांगणार हद्ोतात !” 

६ ट्ोेय |! ” नानासाहेब म्हणाले. 

नंतर कारह्दी वेळाने ते पुन्हा बोलतं झालें, 

“ श्रामतांच्याकडे तू वारैवार यावेस, त्यांना तुझा सहवास 
घडावा असे मला बाटते. तुझ्या सहवासात त्यांच्या पुढच्या जीवन- 
क्रमाला अत्यावश्यक असलेल्या अनेक सद्गुणाची ओळख त्यांना 
होईल. ?' 

एवढे बोळून नानासाहेब शाह्वीराकडे पार्हू लागले. 

अर]च वेळ ते असेच पहात राहिल; चार डोळ्याच्या बवुळांत 
कांही विचाराचे हय दोडत होते. 

£ मग काय ? ” नानासाहेबांनी विचारले. 

“६८ घेचार करून उत्तर देतो ! ?? शाद्दीर म्हणाला, 

--- ७९ ->> 


“ आणि हे कार्य तूं केलेस तर सरकारांतून याच पेट्यातले 
एकादे ग्रांव इनाम द्यावयाची व्यवस्था मी करीन, ” न'नासाहेब 
म्हणाले, 

ईं ऐकूनही शाहीर निमूटच राहिला. त्याच्या 'निमूट रहा- 
ण्यातला अथ नानासाहेबाच्या लक्षात आला मग त्यानी पुन्हा झाही- 
राच्या पाठीवर हात ठेवला, 

“६ ह पहा कांहाो. मोळ करावि तुझ्या अमोल सेवेचे म्हणून मी 
हे बोललो नार्ही. परंतु माझी इच्छा काय येवढे कळावे म्हणन मी 
गांवाच्या इनामाचची गोष्ट काढली ** न!नासाहेब म्हणाल 

*“ दोन घासाचे कादा भाकरीचे हे माझे पोट, त्याला गाव 
कडझ्लाला इनाम इघा १? आणि अन्न नाद्दी वस्त्र नाही अशी द्वदजारो 
माणसे मी या परिसरात पहातो. पुण्याला मधे आलो तेव्हां दोन 
दोंन ठिकाणची श्राद्वाची जेवणे दक्षणेच्या आशेने जेबलेले ब्राम्हण 
आम्हाला शिव्या देत जाताना पाहीले आणि त्याच्याच वाटेत अड- 
गळा सारखी त्यांना वाटलेली गरिबाची भुकेने दामटी वळन देहाची 
मुटकळी करून मरून पडलेला प्रेतेही मी पाहेली, !? शाह्वार 
म्हणाला, 

नानासाहेब विचारात पडले, त्यांच्यासारख्या विचारवताला 
चेच! रांत टाकील असाच शाद्दीराने वणेन केळेळा वरील किस्सा होता. 

पेशव्याच्या -राज्यात उपाशी राहू नये अक्षी काळली घेण्यात 
येत होती पण ती फक्त ब्राम्हणाच्या बाबतीत... . 

पर्वेतवविरल्या रमण्यांत स्वार्थी त्राह्षणाची आपापसांत इजारो, 
लाखो रूपयाची वाटली जाणारी दक्षण्या लटण्याच्या वेळीं हाणामारी 
होई. 

याच रमण्यांतून खिस भरून बाईर पडलेल्या अणि माजलेल्या 
ब्राह्मणांनी पुढे घाशिराम कोतवालाची बानवडीच्या आलिकडची फळबाग 
माकडाच्या कळपाने डटावी तक्षी ठुट्ली. आणि ...! 

न->- रि डड 


त्यांना शिक्षा देता देता चुकून त्यांची हृत्या घडली म्हणून पुढे 
याच ब्राझणांच्या जात साइईंनी श्रीमेतां्या बाड्यापुढे येऊन पांचजन्य 
केला. | 

आणि पुढें. . .! 

नानासाहेन प्रातिकूळ आअतताना भ्रीमंताना याच ब्राझणाच्या 
शिब्याशापाला भिऊन पुण्याची उत्तम ब्यबस्था ठेवणाऱ्या ब्राशिरामाला 
वतःच्या द्यातानी पर्वती जवळ दगडाधाड्यानीं लसणीचे तिखट कुटावे 
तसे ठेचून ठेचन मारले, 

हे असे चालणार होतें. 

आगि हे अस चालळे होते. लोकांना अन्न मिळत नव्हते आणि 
पुण्यात लक्ष ब्र!ह्मण भोजनाचे संकल्प शेठ सावकार सोडीन होते आणि 
पेच तेच ब्राह्मण रोज राज जेवावयास येऊन तो * लक्ष) आपल्या 

शेकड्या ? च्या संख्येने पुरा,करीत होते > 


१६7. काची 


अशा ब्राह्मणाना ऐदी बनल्यानंतर, मग भारगेच्या पाटावरवेट्या- 
कडून काम ध्याबेसे बाटले, चिलमीत काथ्याची गाठ कोंजारबीशी 
बाटली आणि उत्तान दशुंगाराच्या किळसवाण्या लावण्या ळिदिणाऱ्या 
सगनभाऊ, होनाजी बाळ, प्रभाकर, अनंत फदी याची घर भराविशी 
वाटली तर ते आश्चयांचें नव्हते. 

अश्या या ब्राह्षण मंडळीत थत्ते, रामशास्त्री प्रभुणे यांसारखी 
काही मंडळी जिलळबीला आणि बासुंदी पुरीला भापली अक्कल आणि 
खुचिता न विकणारी होतौ नाहीं असं नाही. परतु...... 

परतु अवून मिळणाऱ्या या गोड गोड अभाची चटक ' मिथ ? 
नयूनही पुढे त्राह्मयाकडून पोसळी गेली, 

अ णि पुढे! 

आणि पुढे टोपीवाले आळे, आणि त्यानीही या पोट फुगलेल्या 
भराच्या राज्याला लार्‍चेंचे लाडू फिठुरीच्या तोफातून ड।यून आपल्या 
अंकित करून सोडलें. 

आम जनतेतील अत्यंत विद्वान आणि सुशिक्षित म्हणून सम- 
अल्या जाणाऱ्या ब्राह्षण जातीची त्यावेळेला अशी परिषश्यिती, त्या 


ह ७७ ही क 


ब्राह्मणांच्या दुर्दैवाने जन्ममर पाप करून थोडे पैसे खस करुन 'स्वगीत 
जाण्याइतके ' पुण्य जमा करू पहाणाऱ्या श्रीम, राजे म्ह्ृराज 
हेट सावकार यांजकडून करण्यांत आली. 

गति नसली तर भोवरा भावळ येऊन खाली पडतो. पख इल- 
विले नाहींत कीं घार काळ्या कापडाच्या बोजक्यासारखा खाली आदळते. 

तीच गोष्ट व्यक्तीची असते, 

हालचाल थांबली, श्रम करण्याची त्याची सवय गेली की त्या'ची 
प्रगती संपली , 

दशग्रंथयाचे अथे न समजता केलेल्या पाठातरात जेव्हा पुण्यांत 
वाडे उठवण्याइत्कऑके द्रव्य मिळूं लागले तेव्हा * ब्रह्मतेज ? ज्याला 
म्हणतात ते या पुण्यांतून नाहींसे होऊ लागले. 

नानासाहेबांना हे लारे सारे आटवले. परंतु त्याबेळां ते, हं सारे 
पुन्हा आठवण्यापलिकडे काहीं करू दाकत नव्हते. 

५६ मी. आपण सांगाल,..नव्हे सागता आहात ती कामागेरी 
प्रेमाने करीन, तुमच्यावरील नवह, श्रांमंताच्या प्रेमामुळे नव्हे, सी हे 
काम मानवजातीच्या प्रेमासाठी करीन, यासाठी मला काही 
मोबदला नको. ?? शाहीर म्हणाला, 

नानासाहे पुन्हा विचारमझ झाले, 

“६ आणि गडावरच लू रहात जा सध्या, दादासाहूबांच्या 
नवीन हालचाली सुरू आहेत. पुन्हा श्रीमंताच्या आिवास धोका 
येण्याचाही संभव आहे. पैशाने विकडा जाणार नाही अस' कुणी- 
तरी माणूस गडावर श्रामंतांच्या सानिध्यात हवा, ?' नानासाहेच 
म्हणाल. 

6“ आपण बेफिकीर असा ?? शाहीर म्हणाला! 

मग त्याला नानासाइईंबाना निरोप दिला, एका मोठ्या काळ- 
जीतून हा बुद्धिचा सागर आता मुक्त झाला होता ! 


न ह लान 


पेजच्या विड्यावरील लवंग ! 


डगांवच्या लढ;ईत आपल्या कवाईती फोजेच ' तीन-तेरा सह्ा-सोळा ? 
झाळेळे टोपीयाठा निमूटपणे सद्दतन करू दाकत नव्हता, 

त्यार्या या पराजयांचे खापर उघडपणे राधघोबादादाच्या डोक्‍्या- 
बर फो >. ते म्हणत द्दाते यातही पुष्कळ अर्थ होता. कारण “।पुण्यां- 
तील पुष्कळ सरदाराना आणि शिलेदारांना मी. फितूर केळे आहे 
आपण पुण्याच्या आसपास पोचलो कीं ते आतून उचल घेतील आणि 
आपल्यावर चाळून आलेल्या फडक्याच्या फोजेची पाठ फोडून काढतील!? 
असे आश्थातन राघोघादादाने त्याना दिले होते, 

आणि त्यावर विश्वास न ठेवण्याचे कांहींच कारग न !दिसल्या- 
मुळें त्याच्यावर विश्वास 2ऊनच फिरंग्याची फोज अंबरनाथ बदलापूर 
नेरळ, वागगी, पेण, पनवेळ मार्गे टाकांत भराभर पुढे आली. 

.-.-पुदे आली आगे तळेगावच्या आणि बडगांवच्या दस्म्यान 
असलेल्या खिंडीत कडक चामड्याच्या चढावाखालीं गोम चिरडली 
जावी तशी ती लाजळ्या घनातीच्या पॅंटा घातळेली ब्रिटिशांची फलटण 
साधा माघा ढि: देऊस सोळा पराभव घेऊन माघारी ।फेरली. 

.« दे झाळे आणणि गेळ परंतु मानी ऑफरंगी हा पराजय 
अ'पल्या मनानू" विसरू शकत नव्हता परंतु दुदेवाने आतां मरा- 
ञ्याच्या राज्य.वर दला करताना उपयोगी पडणारे हुकुमाचे पान. .- 
राघोबादादा. ..त्यांच्या हातात नव्हते. 

-* शै -$ ** 
यक ७८ वळन 


दींदःथांच्या पराक्रमी तलवारी राघोबादादाला आपल्याबरोबर 
६: केदी ? म्हणून घेऊन आतां उत्तरेकडे वळत्या होत्या. 

राघोबादादाची कटकट आतां कायमची मिटली असे समजून 
नानास[हेब आपल्या नवीन राजकारणाचे पार्ये खणू लागले होते. 

केदी झालेल्या दादासादबांचे एका व्यक्तिस्वातंत्र्या खेर्रांज सार 
चोचले शिंद्यांच्या केदेत ते असतानाही पुरविले जात होते. 

त्याच्या आवडत्या कलावतिणीचा ताफा या 'पराधीन' स्थितीतही 
त्यांच्या सान्निध्यात होता. 

बकुळा त्यांना विडा देत हाती. 

६ गुलाबी त्यांना शरावती पाजीत होती. 

पोपटी त्यांना आवडतील अश्या साड्या त्याच्या समार त्यांना 
नेवून दाखवीत होती. 

आवडा त्यांना चटीपर्डांची तेग चोळी घालून वळव्या पदराने 
विलक्षण वारा घाली, 

साळुंकी त्याच्यासाठी पुष्पशाय्या तयार करी, आणि कमाल- 
खानी हारहीा रुंफुन ठेवा. 

दोवता त्याच्या द्वातात मो!गऱ्याचे ग्जेरे खुबीने घाली. 

आणि त्यांची आवडती नायकीण चांदर्णी.. ... 

चांदणी ही त्यांचा जाव की प्राण होती, तिळा गाणे शिक- 
विण्यासाठीं त्यांनी उत्तर हिंदुस्थानांलूुन मिलाफखान नांवाचा एक 
सुप्रासेद्ध गवई आपला आश्रय देऊन जबळ ठेविला होता. ख्याल 
आणि ठुंबरी, गजल आणि कवालीत ती आता तरबेज होत चालली 
होती, 

तिच्या सादर्याला सीमाची सरी नव्हती. कनोजच्याच कुशीत 
ती वादढल्यासारखी वाटावा असे सुगंघाचे सुस्कारे तिच्या अगापांगाल] 
लावलेल्या खुशबुलून नित्यश्नः सुटत, 

ज्य वतत 


राधोबादादा एक होशी होता तर स्वतः चांदणी सात 
क र 
होशी होती. 

एकाद्या अप्सरेप्रमा्णे तिचा दिनक्रम अस, 

सकाळी ख्याने माथ्यावर येऊन तिचे मखमली गिरदीवरील 
बेलियाने चिकचिकलेले काळे कुरळे केस आपल्या कनकमयी 
ऊबदार ह्वाताने कुरबाळल्या खरीज, ती आपल्या जागोजाग आरसे 
बसवळल्या चंदनाच्या छपर पलंगावरून मुळी उठतच नस. 


ती जागी होताच उशागती आणि पायगता तिची उठावयाची 
वाट पहात बसलेल्या कुळंबिर्णा तिळा मुजरा करीत, 

मग आपल्या लाल माणकासारख्या जिवण्या विस्फारींत ती 
जामई देई. राचभर झालेल्या जागप्रणाने आणि कमती मादरेने लाल- 
बुद झालेल्या विशाल डोळ्यावरल्या पापण्या ती मोठ्या कष्टाने उघडत 
आह असे त्या वेळेला वाटे. 

मग एक कुळेबिण तिच्या अंगावरला रेशमी रुजामा दूर करी, 

आणि. . .१ 

इंसणाऱ्या त्यांना ती हसून म्हणे, “पलंगाखाली पडली असेल, ?' 

मग तिने सांगितलेल्या ठिकाणी शोघा शोध होई. 

मग जे शोधले जाई ते सांपडे, 

मग कुस्करली गेल्यामुळें सुरकुत्या पडलेली जरतारी सळयांनी 
विळोभनीय केलेळी ओढणी ती आपल्या अंगावर टाकी, 

मग एक दासो शोधून काढलेली कुंडले तिच्या कानांत घाली, 

मग एक दासी तिचे मोकळे केस वेण्यांत रुंफू लागे, 

मग एक दासी तिच्या कपाळावरले पुसलेळे कुकू ठाकठीब 
करी, 

मग एक दासी तिला केशर टाकलेल्या गरम पाण्याची चांदीर्च 
कासंडी आणून देई. 


तन १ 


मग सांडपाण्याचे सतेलेलकलकीत केलेल्या दिवरीच्या 
लाकडाच्या चोरंगावर ठेविले जाई. 

मग ती खुळखुळून चुळा टाकी. 

तोंड धुवून होताच विजे्न आर्जरी ढगांन्या पाश्वभूमीवर 
वळवळावे तशीं ती आळोख पिळोखे देई. 

मसाल्याचे वूध पिऊन झाल्यावर ती तिच्या : अगूर * 
घोड्यावरून रपेटीला बाहेर पडे. शिंद्यांच्या छावणीचाच विस्तार 
बारा मैलाचा होता, त्या परीघाच्या आंत तिला हवे तिकडे हिंडण्याऱची 
मोकळीक होती. 


सकाळीं साडेदहाला बाहेर पडलेली ती दुपारी एक बाजतां 
परत फिरे. 


ती परत फिरे तेव्हा ते मोठ्या दमाचे अरबी जनावरही घामा- 
घूम झालेले असे, आणि लाल भडक साडी आणि लाल भडक कंचुकी 
करकचन नेसलेली चांदणीही घामाघूम झालेली | 

विच्या गौर आणि आरक्त अंगावरून निथळणाऱ्या घमीबेंदूना 
हिऱ्याचा रग येई आणि हिऱ्या सारखांच उन्मादक सुगंध येई. 

पांढऱ्या सफेद ' अयुरा *ला चांदणीने (खिळा मारलेल्या 
टाचने छेडले कीं तो चिडे आणि आपल्या चार पातळ पायाच्या 
चालीने मैलामेलांच्या मख्मलीचे अलबार कापड आपल्या तऱ्हेवाईक 
मा>किणीसार्ठी बेनू लागे, 

घामाने थबथबलल्या स्थितीत श्वासाचा तोळ गेलेला असतां- 
नाच ती खड्याची अफू मिसळलेली पानपट्टी चघळू लागे. 

डोक्यावरळ ऊन लाल, अगावरली साडी लाल, देडाना आकस- 
णारी चोळी लाल, गळ्यातला कंठा लाल, नाकातली चमकी लाल, 
हातातला लगाम लाल, मुखांतला विडा लाल, विड्याखाळी जिभली 
ढाळ, जिभलीवरले ग्राळ लाल, सुटलेल्या केसातला वळलेला अगवळ 
लाल, पायातला चढाब लाल, मनगटावरली पोची लाल... 

बि 3 


शुळाजी नखावरळे मेंदीचे गरम गिलावे लाल, नजरेतळी धुंदीने 
घगघगळेलळी निशाणे लाल, 

, >. सोळा वषांची सुगंघी सकेतस्थाने लाळ, अतृत्त आमिलाषांच्या 
अधरावरल्या असावऱ्या लाल... 

तुफानाचा तडतडणारा “ हेलकावा ' वाटणारी तिची घोड दोड 
लाल, त्या घ्रोडदौडीकडे मत्सराने पहाणाऱ्या पाड ळागळेल्या शेंदरी 
पानावरल्या पोपटांची चोच लाळ आणित्या आसयातच्या बारा मेलाच्या 
परीघात इकडे तिकडे वहिवाट करणाऱ्या 'ठाद्याच्यप़ा फठटणीतल्य़ा 
शिलेदारांच्या पगड्याही लाल, 

4 4 4 4 

शिंद्याच्या  शिलेदारात कान्दाजीराव लगडायेवढा रुवाब 
कुणाचाच नव्ह्ता आणि ह्ा रुबाब शोमावा असेच त्याचे पराक्रम 
होते. 

पार्टालबाबरा त्याला आपला उजवा हात समजत. 


आणि पार्टालबाबांचा डावा हात ! पार्टालबांबाचा डावा हात 
असणारा कृष्णाजीराव जाधव असामीदी असाच करारी आणि 
कडवा होता. 

शिपाई म्हणून सेन्यांत प्रथम दाख्ळ झाळेळे हे दोन जवान 
आपल्या पराक्रमी पायाने एकाद्या जिन्याच्या पायऱ्या चढाव्या 
तशी बढती मिळवीत चढत गेले 

आना दहा हजाराच्या रिसाल्याचे ते शिलेदार होते 


| अर 


त्यांच्या पराक्रमाचे इतिहास असे होतें कीं या दोंघापैकी सरस 
नीरस कोण हे ठरावेणे मिनातवारीच्या मुष्कालींचे होते. 

दोघाचहा आचरण त्यांच्या सच्छीळ माता पित्याना शोभेल 
असंच होते. 

स्वतः पाटीळबाचांनी जरी एकाद्या रंगेलघडीला त्यांना कांही 
खाण्या पिण्याचा आग्रह केला तरी हे ' तेबदें माफ करा ? असे हात 
जोडून त्याना सांगत, 


र टल 


शिंद्यांच्या या दोन आवडत्या झिलेंदारांच्या अंतःकरणाला 
लाच लचपतीने वश करण्याचा प्रयत्न दादासाहेबांनी इस्ते परइत्ते 
करून पाहिला होता. 

आणि त्या बाबर्तांत निराशा पदरी पडल्यानंतर आपल्या भात्यातला 
६ चांदणी ' चा अमोघ चाण त्यांना घाहेर काढला होता. 


६ वादणी ! च्या देहाचे मोल देऊनच दादासाहेबांनी आपली 
पैशाने न जमणारी अनक राजकारणे कांद्दीशी यहास्वी केली होती. 


आणि आपला घनी आपणास असे करावयांस लावतो याबद्दल 
चांदणीला प्रथम चीड आली तरी पुर्ढे तिला बेर वाटले, 


चाचेल्य हा तिचा स्वमावघम होता आणि जगातले सारे तिला 
हवे होते. आणि कांद्दी साइस करावयाचा प्रसग आला म्हणजे तिच्या 
क्रेफार्ने एरवी नरम पडलेल्या धमन्या घमन्याना तगपणा येई आणि 
तिबढ्या पुरते तिला बरे वाटे. 

अशा तऱ्हेच्या चमत्कारिकपणालून सुखलाभ मिळू शकण्याची 
शक्‍यता असलेल्या चादणीला पाच दहा भेलाची केलेली सेल लगापमी- 
तली रपेट सुखदायक वाटे, हातातल्या काटेरी “अगरा च्या अलवार 
पार्ठाची मऊ मलमल दहद्ा ठिकाणीं उसऊन टांकल्या नंतर त्यातून 
निघगारे रक्ताचे थेंब टिपकतांना पद्ाता पद्दातांच तीं पुन्हा त्याच्या 
पोटाला खिळ्याचीा टाच मारी. 

आणि वेदनांनी थरकळेल्या त्या प्रचंड घोड्याचे अग घावता 
घावता शहारळे की तिळा आनंद वाटे ** 

ची 9. 34 की 

एकाच डेऱ्यात कान्देजीराबव लगड आणि कृष्णाजीराव 
जाधव रहात अतत. परस्परावर भावासारखे प्रेस करणाऱ्या या दोघाना 
आणखी एका त्रणानुतंबाने अधिक नजीक आणले होते. 

कान्होजीच्या बहिर्णशीच कुण्णाजीचे लम झाळे होते. आपल्या 
भावाप्रमाणे ती वरीणद्दी क'ळी सावळी परतु तेजस्वी ढोती. तिच्या 
बोलण्यांत बोजडपणा नसताना धाक असे, तिच्या डोळ्यांत डळमळ 

न ८श --< 


नसतांना 'गतिः असे, थोड्यावर ती उत्तम बसे, वेळ पडली तर 
एकाद्याची खड्गानें खातरजमा करावयार्चाही तिची तयारी असे. 

तिचे वाचनही पुष्कळ होते. मोरोपंत वामनपेडीत, यापेक्षां 
तिला तुकारामाचे अभग अधिक आवडत, 

: काया-बाचा -मना 'ने केवळ * पती 'चीा चाकरो करण्याच्या 
त्यावेळच्या सतिच्यापेक्षा ती थोडी वेगळी होती, * चाकरी : पेक्चां 
: मदत * हा शब्द तिनें मनाश्ली घरून ठेविला होता 

गरीबाबद्दल तिला कळवळा होता. पण तिच्या दान घमात- 
सुदधा विचाराला प्राघान्य होते. अनार्यांना आणि पंग्रूना ती सढळ 
हाताने मदत करी, 

कधी कधी जीं आपल्या पतीबरोबर छावणींतही असे, युद्धाची 
तिला भीती नव्हती, ताफाने तडकलेल्या बंदुकाचे गुहूम गुडूम आवाज, 
आणि तोकाने धुमसलेल्या वातावरणांताल गुड्टरम आवाज ऐकून 
तिला डोळे मिटावेसे वाटत नसत. 


प्रथम दर्शनी तिला कोणी सुंदर म्हटळे नसते, परंतु ती बोलू 
लागली कीं तिच्या तोंडावर एकप्रकारचे तेज चढे. 

डोक्यावर पदर घेऊन विनयश्ीलपणाने आयुष्य कंठणाऱ्या 
या साध्वीला ज्ञानेखवरीतला सह्ाव्वा अध्यायही समजत असे, 


परमश्वरावरील तिच्या श्रद्धेला एका दुर्दैवी घटनेने कांही दिबस 
तडा गेला होता. पाणापलाकडे जिच्यावर तिचा लळा होता अशा 
रमार्‍या नांवाच्या मुळींचा मृत्यु इंच तं कारण.. 


रमा भाग्याचो होती. ता जन्माला आलीं त्या दिवशीच एका 


चागल्या युद्धाचा फक्ते झाल्याची बातमी घेऊन सांडणीस्वार तिच्याकडे 
घावत आले. 


ती एक वर्षांची झाली आणि कृष्णाजीच्या पराक्रमी खड्गाचे 
तेज वाहू लागल. ती दोन वर्षांची झाली झाणि कृष्णाजाच्या पगडी- 
वरील “जर? वाढू लागली. ती पांच वषांची झाली आणि झिंद्यांचा पाच 
शाबासक्या आपल्या बल्ह्याली द्वाताने कृष्णाजींच्या पाठीवर दिल्या. 
न-- ८२९ -- 


आणि अश्ली रमा आपल्या नाजुक अगोपांगाच्या जाड जुई 
मुदतीच्या तापाने गरम करीत एक दिवस देवाघरी गेली. 

ती रहावा म्हणून दहादिश्यांच्या देवतांना या साथ्वीने मनो- 
भावे वाहिले. 

ती जगावी म्हणून साध्वीने दोकराला सांकडे घातले. 
नवलोबाला नवस केळे बहिरोबाला बर्फी दिली, अगस्तीडा अभिषेक 
केला. भागवाहा भार्भावाने वंदन केले, 

रमाचे गरम माथे मांडीवर घेऊन ती आपल्या डोळ्यात आसू 
आणून देवघरांतल्या पुजिलेल्या देवाच्या मूर्ती डोळ्यासमोर झाणून 
उग्दारली, 

देवांनो ! आजवर मी तुमची मनोभावे पूजा करीत आले, 
माझी रमाही तुमच्या तीथौवर आज पांच दिवस तरते आहे. आणि 
म'झ शरीर मी गेले आठ दिवस तीर्थावरच जगवते आहे, तुमच्या- 
वरल्या माझ्या भक्तीत आणि विश्वासांत आत्तापर्यंत एका तसूनाही 
फरक नाही. 

वैद्याने आशा सोडली आहे. परंतु मी कांही सोडली नाही. 
आणि सोडणार नाहीं. पाथाला पाठीमागे घालून भारतांय युद्धात 
कण, द्रोण, भीष्म यासारखे आतिरथी  महारथींच्या 
शर्वषावांतून त्याचा प्राण बाचवणारे तुम्ही 
माझे असतांना मला आझा सांडावयाचे कारण काय ? द्रौपदीची 
लाज तुम्हीच दुःशासनापासून राखलींत, तुम्हीच खान प्रतापगडावर 
राजाचा खुर्दा करावयाला आला तेव्हां इवल्याशा चार वाघनखात 
अठरा अक्षादिर्णाचिं सेन्य घेऊन दडून बसलात, जनेची ज्वारी दळणारे 
तुम्ही, तुकारामाला सदेह सद्गती देणारे तुम्ही, संभाजीच्या अमली 
जिभबर त्यांच्या अंगावर सफेद कांही राहिले नसताना धर्माला तारक 
होणारा आकाशबाणीसारखा उदात्त उग्दार ठेवणारे तुम्हौ...... 

*र्वाला कडेलोटानंतर फुलासारखे झेलणारे तुमचेच हात.. 

आपणि तुमचे ते ह्वात काय मात्रांची मात्रा चालेनाशी झाली 
नाही म्हणन माझ्या मांडीवरल्या या रमेळा यमवृताना नेऊ देतील... 


-- दडे --- 


माझ्या देव्हयाऱ्यातील देवांना माझे अश्रू तुम्हाला दिसतात... 
आणि माझे क्षणाक्षणाला हिच्या काळजीत कातरून गेलेलं काळीजदी 
तुम्हाला दिसते. परंतु हवे मी तुम्हाला काय विर्‍चारते आहे. सर्वसाक्षा 
परमेश्वराला खरेच हे मी काय विचारते आहे ! सूर्यचंद्राच्या 
दुर्बिणींलून एथ्वीचा परीघ पारखणाऱ्या पराक्तमी परमेश्वराला खरेच हे 
खुळ्यासारखे मी काय विचाग्ते आहे, 

देव भावाचा भुकेला आहे. माझ्य़ा इटुकल्या रमेला घटके 
घटकेने मी त्याचें तीथे पाजत आहे ! 

कुणाची माय व्यायली आहे माझी ही रमा माझ्या माडीवरून 
हटकून न्यावयाची ? कृतांत आला तर त्यालासुद्धां परतावयाला दवे 

खरंच परतावयाला हवे. आपल्या कंठात तीर्थांच्या उदकाचा 
ओलावा सांभाळणाऱ्या या कंठाभोंबती फास टाकणाऱ्या य्रमदूताला 
हातातली अवसाने कायमची गमवावी लागतील. 


खरेंच माझी रमा... 


खरेच मा. आणि माझा रमा याची हा. सायसाखरेची मलमल 
मखमलजाची नाजुक गाठ तोडण्याची ताकद असलेलीं धार दुनियेतील 
कोंटल्याही लोहाराने काणत्याही हृत्यारावर आजवर चढार्वली नसेल... 

आणि त्या प्रल्हादाच्या पालनहार परमेश्वराला माझ्या मऊ 
मांडीबरली ही हळुवारातली इळुवार रमा उचळून दगडाघोड्यांत टाका- 
विशी कशी वाटेल ! 

फुलातली फूल आणि दुर्लांतली हूल असलेली माझी रमा ! 

स्वरेच माझी रमा... 

परंतु कृप्णाजीचची निजामाला आणि हेद्राला पाणी पाजणारी 
समझेर काळाचा नाजुक पाश तोडावयाला बोथट ठरली... 

आणि विभिलिस्रितच विलक्षण असल्यामुळे रमेच्या रक्षणा- 
साठी रमाकाताचा अहोराच धावा करणाऱ्या त्या साध्वाला शोकावर्लाच्या 
बुंजीवरले काळ निशाण व्हावें लागले. 

आ ह > 


मध्यरात्री महानशोकाचा मध्यबिंदू झालेल्या तिच्या मनाने 
मग भावभक्तीच्या मर्यादांची मान मोडून मुरीळून टाकली, 

तिने देव्हाऱ्यातले देव, आपल्या डोक्यापासून दूर करूनच 
आप्या माडीबरल्या अचेतन रमेस उचलणाऱ्यांना उचळून दिले. 

आणि दुसरा दिवस उगवल्यानंतर कचऱ्याच्या पेटीत जन्म- 
दातीने जबरदस्तीने टाकून दिलेल्या मुलाने पुढच्या आयुष्यांत ठेच 
लागल्यानंतरही “ आई ? म्हणू नये, तत त्या सच्छोल स्त्रीने पुढे 
देवाचे नाव त्या क्षणापासून दूर केले, 

भक्ताचे परिवतेन असे विभक्त होण्यांत झाल्यानंतरद्दी आपल्या 
एरवीच्या वर्तणुकींतील चारुलपणा तिने सोडला नाहीं, सत्याला आणि 
शीलाला ती पूर्वीसारखीच बिलगून राहिली- 

फरक पडला तो येवढाच पडला कां आत्मकतृत्वाच धळ संबोत 
आधिक असे तिला वाटू लागले, इंश्वरावर सवेस्वी भार टाकून त्याच्याच 
भक्तात आपल्या भाग्याचे धागेदोरे गुंतबण्यापेक्षां कांही कर्रांत रहाणे 
अधिक बरे असे तिला वाटूं लागले, 

आणि मग जखमी सेनीकांच्या बायकाना ती मदत पोचक्त 
लागली अडीअडचणाींत सेन्याचे पगार बेळेबर मिळत न मिळत तेंव्हा 
तीं स्वतःच्या पदराला खार लाऊन त्यांची अडलेली चल निखाऱ्यान 
फुलवी. 
कृष्णाजीच्या प्रत्यक्ष ताब्यात दादासाहेब होते. आणि त्या कृष्णाजाचा स्त्री 
ही अशी होती, 

आणि अशा स्त्रीला शोभेल असाच कृष्णाजी सालस होता. 
मिळालेल्या बेभवार्ने त्याच्या हातात गर्वांचा नारळ द्यावयाचा प्रयत्न 
केला परतु तो त्याने फेकून दिला. 

या कुष्णाजाला लाखाची लालूच दाखऊन दादासाह्षेनानी 
आयळी सुटका करून घ्यावयाचा प्रयत्न करून पाहिला होता. परंतु 
ता संपूर्ण बिफल झाला. 


तो विफळ झाल्यानंतरच दादासाहेबांनी अनेकदा अज्ञा बांक्‍्या 
प्रसगां फत्तेह्ह करून परतलेला आपल्या भाव्यांतील “ चांदणी ) नांबाचा 
अमोघ बाण त्यावर रोखला होता. 
“४ शत की 34 


आणि एक दिवस सकाळच्या रपेटीत घोडा तुफान उडवित 
चाललेली चादणी कृष्णा्जीच्या डेऱ्या समोरून जात असताना एका- 
एकी खाली आदळली. 


नोकराचाकरांची आओरडाओरड शेकून एका तुर्की माणसा- 
जवळून कंदाहरकडल्या समडोरी खरेदी करण्यांत रुतलेला कृष्णाजी 
डेऱ्याबाइरे आला. 

मूर्चिछत पडलेल्या चांदणीला त्याने ओळखले, केदेत असलेल्या 
खाझ्याची हदी आवडती 'रक्षाः आहे असे ध्यानांत येताच त्याने तिला 
अलगद आपल्या हाताने भुईवरून उचलले आणि आपल्या डेऱ्यांत नेले. 

काही वेळ मलमपट्टी करण्यांत गेला. काही. वेळाने तौ 
शुद्धीवर आली, 

“ झाफ करा इं धोलेदार ! तुमच्या किंमती हातांना तसदी 
घ्याबी लागली माझ्यासाठी'? चांदणी कछुष्णाजीला म्हणाली, 

त्या मूच्छा सरल्या नंतरच्या पहिल्या क्षणापाखूनही तिच्या 
पादळ पापण्या सुंदर रूपाच्या कृष्णाजीच्या आसक्तीने ओल्य! झाल्या, 

एका दगडाने दोन चिमण्या चिवडाव्या तद्ना या सुंदर माण- 
सांचा सहवास घडता घडता दादासाहेबांचीही सुटका होणार होती. 

“ घालखी तयार आहे ! तुम्हास खाद्यांच्या डेऱ्याकडे पोचती 
करू काय ? ?? कृष्णाजीनें विचारले, 

“£ आपली मर्जी खप्पा होत नसल तर दासीला आजची रात्र 
दर्थेच घालऊं दे, आता खूर्य माथ्यावर आला आहे. माझा ऊर अजूनही 

र्‍णा ८६ 


पडल्याच्या भीतीने धपापतो आहे. आतांच इथून जाणे मळा मानवी- 
बयाचे नाहीं. एवढे करा की माझा घोडा तेवढा कुणालातरी सांधून 
परत लाऊन द्या...आणि खाविंदाना सागा की चांदणी अपघातामुळे 
मूच्छां येऊन तुमच्या डेऱ्यांत पडली आहे.” चांदणी म्हणाली. 

6६ चरंतु दादासाहेबांना तुमच्या भेटीला इकडे येता यावयाचे 
नादी ! ?) कृष्णाजी म्हणाला. 

6 पाटिळल्बाबाच्या हुकुमांच तामिली करणारे आपण नेकजात 
आहांत ! परंतु... !? एवढे बोलून चादणी गोड हसली. 

“८ घत्यक्ष देवी भवानीने येऊन सागितले तरी धन्याचा हुकुम 
मी तोडणार नाही. !? कृष्णाजी म्हणाला. 

मग चांदणीने आपले गाल रुसव्याने फुगविले 

त्या रात्री ती छावबणीतल्या बंदोबस्ताची खातरजमा करावया- 
साठी बाहेर पडणाऱ्या कुष्णाजीला म्हणाली. 

५६ उद्या सकाळीं मी आपल्या जागी जाणार. आत तुमची 
माशी मुलाखत होणार नाही, जाताच आहांत तर जा, परंतु माझ्या 
हातची पानपट्टी तरी खाऊन जा. ”? 

तिचे हे बोलणे ऐकून कृष्णाजी इंसला, 

तो इंसतांच चांदणी गरुणगुणली,... 


6: हुसू नका बाई हंसू नका ! 
नव्या नबरिला नखलु नका ! 
चबाळेची दरेंग कवळी ही 
दुधाची साय ढवळी ही 
पलंग पहाता 
रंग उडवता 
हळूच पदरा द्या झटका 


ना ८७... 


तिच्या या गुलाबी आणि गोड गुणगुणण्याने कृष्णाजीळा 
समाधान दिले. 

तिच्या मग तो अगदी जबळ जाऊन म्हणाला... . 

“द्या! द्या ! पट्टी द्यावयाची तर द्या, मला आतां उशीर होतो 
आहे. 

मग चादणीने चांदीच्या तबकातून पान घेतले. . . 

आणि सोन्याच्या डब्यालून सुपारी, केशर, जायपत्ती, कात चुना 
सारे साहित्य पनावर ठेऊन झाल्यावर तिने त्याची घडी 
केली, आणि ती घडी कृष्णाजीच्या हातात देत ती भुकुटी वक्र 
करीत म्हणाला, 

सारी पट्टी तयार झाली आहे. फक्त आपण आपल्या हातांनी 
लबंग लावा म्हणजे झाल, 

परंतु लवंग न लावतांच कृुष्णाजीने तौ पट्टी तोंडात घातली. 

कांही वेळाने त्या डेऱ्यांतून शुध्दी इरपलेल्या कृष्णाजीला 
आपल्या आसक्त डोळ्याची दृष्ट लाऊन चादणी बाहेर पडली 


आणि दुसरा दिवस उमाठ्यावर आला तेव्हां शिंद्यांच्या 
लष्कराच्या पोलादी चौकटीतून दादासाइबाचे चित्र गायब गहाळ होऊन 
गेले होते. 


बळयाळाणवायडाड ९ टे हक वक 


कोळ्याच्या जाळ्यांतल्या मासळ्या........! 


रा घोबादादाने शिरच्या फजितून ओपली सुटका करून घेऊन 

जी भरारी मारळी ती थेट सुरतेला ! 

या नव्या बातर्मांचे दस्त घेऊन शिंद्याकडून तातडीचे साड- 
णीस्वार पुण्यास येऊन दाखल झाले. 

साऱ्या द्रबारला या बातमीने धक्का दिला. मुंगीला वाव 
मिळणार नाद्दी अशा कडक शिस्तीच्या दिलेदारांच्या पहाऱ्यातून 
राघोबासारखा खासा सुटून जातो याचा अर्थ काय ळावावयाचा. . .? 

कांही दरबारी लोकांनी याचा अथ असा लावला कीं राघोबाने 
पाटीलबाबाना आपल्या भाजूल[ करून घेतले, 

परतु खुद्द नानासाहेबांना तर्स वाटले नाहीं. त्यांना तसा 
पुसटता संशय सुद्धा आला नार्ही. 

तर्से त्यांना बाटळें नाहीं याला अनेक कारणे होती. त्याना 
पाटीलबाबाचा स्वभाव पूणे ठाऊक होता. 

असली फंद फितुरी करावयाचे राजकारण करावयास जे कळ 
अंतःकरण लागतें तें पाटीलबाबापाशीं नव्हते. 

ती गफळत झाल्यानंतर ती ज्यामुळे झाली त्या कृष्णाजीवन्ली 
पाटीलबाबांची मेहेरनजर एकदम गरम झ'ली, 

चादणीने करून दिलेल्या पानपट्टींत धोत्र्यासारखे कांडा 
रुगींने गुंगवणारे पदार्थ घतले हाते. 


नट टी 


वैश्वासाने त्यानं ती पद्दी खाली आणि ते बेशुदध पडताच... .! 
कः वी वी १ 

पुण्याला नानासाहघाना राघोनाच्य़ा पळून जाण्याच्या मजकूर 
कळवितांना लिहिले द्वाते. 

'डिहिलं होते की-- 

व मात कृष्णाजीच्या हातून त्या रात्री पहाऱ्याच्या चोक्‍्या 
तपासण्याच्या कामांत गफलत झाली, आता कृष्णाजीच्या द्वाकिकती वरून 
खाशाच्या मर्जातल्या चांदणी नांबाच्या छिनाल नर्तकीने आमच्या 
शिलेदाराच्या डेज्यासमार अपघात होऊन घोड्यावरून पडावयाचे 
नाटक केल, पडलेल्याला हात द्यावयाचा आमचा शिरस्त। | पुढे, निवारा 
दिलेल्या नागीणीने शिलदाराला,.....असा चावा घेतला. यापूर्वी या 
आमच्याकडल्या कृष्णाजीला लाख रुपयांची रोख रक्कम आणि थोरल्या 
थोरानी मस्तानीसाठी घडावेळेंलठा एक बोरा येवढाल्या सत्याहच्तर 
मोचा अमोल कंठा आपल्या सुटकेसाठी लाच म्हणून देऊ केला 
होता, परंतु आमचे शिलेदार आमच्याच दानतांचे, अज्ञा कृष्णाजीला ही 
मी या गफलातीनंतर त्याच्या जाबजबाबाला कांहीही किंम्मत न देवां 
कामावरून या क्षणाला दूर करून टाकलं आहे. 

आपल्याकडून आधार दिला गेला तरच त्याला आमच्याकडे 
चाकरीची आता आशा आहे. 

आापलपरा प्रत्यक्ष दर्शनाला आणि झाल्या गफलटतीबद्दल शीमतांपुर्दे 
हात जोडाबयाला पुण्याला यावे अशी मनिषा फार... 

».- «परंतु * भरारी'ला अवसान यावयाच्या आंत आपणाकडून 
काही राजकारण जुळविडे जाणं शक्य आहे म्हणून आम्ही आहोत 
तिथेच थाचतो, उत्तरेकडली सारी डर आपल्या चित्तावेगळी आपण 
ठेवावी. शिय्याचा सलामत समझषेर इकडल्या साऱ्या सतलतनींना 
सवारशह द्यावयाला आपल्या आरिवादानें आणि मेहेनतीनें मजबूत 
आहे, 


आपण बुद्धीचे सागर आहांत, सारे जाणतचच आहांत, आ्हावर 
विश्वास ठेऊन आपण तिकडल्या उलाढालीसाठीं नागपूरकर भ॑ सल्याना 
कांही हालचाल करावयास सागेतलीत तरी द्ृरकत नहा. 

फिरंगी टोपीवाल्याविरुढ सातासमुद्रायाडळेकडे कोणी दमदार 
माणूस उठलेला आहे अश्ची बातमी मुंबईकडून मिळाली, 

या संधीचा फायदा आपण घ्यावयाच्या विचारातच असाल, 

सध्या निजामवरळे पटवर्धेनाचे दडपण दटावणीचे आह ते 
सेल करावे. तसेंच हेदरलाही हुज्जती पालिकडे ठेवावे. भोसले, हेदर, 
आणि निजाम अशी आपल्याशी हात मिळावणी करून टोपीवाल्यांचा 
येळकोट कराव! अशी मव्हारी मातडाची सादिच्छा असली तर तसे 
घडेल, 

समुद्रापारच पारिपत्य करतांना ' दाढी ? जवळची केळी तर 
* शुंडी ) तुटावयाची नाही. 

त्यातून तुम्हाकडले ' तं ? काहीं अबुंजी, तुर्का, नव्हेत, इकडेच 
वाढलेले, इकडेच पोसलेले ते खार्वबिद आहेत. घपीनें नसले तरी देशाने 
तें आतां आपलेच आहेत, प्रसंग पाहून हुज्जत घालतात ती घाळांत 
परंदु परकीयाच्या पारिपत्यात ते आपले म्हणावे असेंच जवळचे आहेत, 

हेदर, तुम्ही, निजाम, भोसले जिरेटोप घाळून एकत्र आले तर 
फुट पाडाबयाचा पवित्रा टाकलेला फिरंगी धुळ खात खात आपण पुढे 
करू त्या तहाच्या कागदावर सर्हांचे दस्तखत करावयास तयार होईल. 

सेवकार्ने जास्त काय लिहावे. आपण सारें समजणारे आहांत 
दहा दिशांचे कानोसे आपल्या जवळ, मी तल्वार घरणारा |! ? 

शेंद्याचे हें पत्र वाचताच नानाठाहेबांनी त्यांना उत्तर पाठविलें, 
त्यांत त्यांनी कुष्णा्जांची शिलेदारी त्याला परत द्यावयाची ओळ लिहिली 
आणि पुढे म्हटले की. आपण लिहितां त्यात घेण्यासारखे पुष्कळ 
आहे आणि... 


नागपूरकर भोसल्याना, दैदरअलकीठा आणि निजामाला आपंल्यी 
दातची नानांनी पर्त्रे लिहिली, 
भाजे टापीवाढा १ 
जनरल गोडाडं हा कमालिचा कावेबाज समशेर बहाद्दर कवा- 
ईती फोज घेऊन कलूकच्याच्या किनाऱ्याला डावी घालून मुंबईकडे 
येऊ लागला. . . 
तो मुंबईत येतांच त्यानें नानासाहबाना कळविले की“ पुरं- 
दराच्या तहात कांही कळमे सैल लिहिली गेढी आहेत, ?! 
नानासाहचांनी त्यास उत्तर दिळ॑ का सध्या “ श्रीमंतांच्या 
वब्येतीत नरमाईे आहे. पुढें कधी तरी त्या जुन्या कागदातल्या सेल- 
पणाकडे ध्यान देऊ. ” 
याचवेळी त्यानी नागपूरकरांना वेळ आडी तर बँंगालवर 
चाळून जावे आणि निजाम हेद्राने पटवर्धनाच्या सहकार्यांने मद्रासची 
मुंडी काढीत घरून मुगेळावीं, असे कळऊन ठोविल, 
परंतु...... 
देशाचे मवितब्य जेव्हा काळे निळे असते तेव्हां घनदोलतीच्या आमि- 
घाना विश्वविजेत्या तलवारी बळी पडतात, 
हेश्टिग्जने दिलेल सोळा लाख रुयये घेऊन नागपूरकर भोसल्यानीं 
नानासाहेबाना दिलेला शब्द विसरून टाकला. 
गंनूृरचा मोठा जुमला परत मिळताच निजामाला आपल्या 
घोड्यावर "3 एतरावी्शी वाटली. 
इ2-> त. आपल्या नानासाइऱ्ाना दिलेल्या वचनाचे 
पालन केले. 
आणि असे फासे उलटे पडत असतांना तिकडे गोडाडेने 
अइमदाबादची अदालत काबीज केली, आत! त्याची नजर पुण्याकडे 
बळली होती. 


याच वेळी बास्तविक नानासाहेबांवरचे आमाळ फाटाबयाचें ! 
परंतु, . . 

परंतु कृष्णाजी कांहीं खासे लाक घेऊन बादळाच्या वेगाने 
दक्षिणेत भाला आणि गनिमी काव्याने त्यानी पुण्यावर चाढून 
जाणाऱ्या गोडाडची रसद वारंबार कुतेडावयास सुरवात केली. 

उत्तरेस उतरलेल्या टोपीबाल्याच्या टोळींना शिंद्यांच्या समो- 
रीच्या टकलकत्या मशालींनी जाळून टाकले. 

आणि म्हेखूरकडल्या हेदराने आपल्या वाघनखाने हेस्टिग्जांच्या 
डोक्याला इयातभर आठवेल असा ओरखडा घेतला, 

भाणि मगर इेस्टिग्जने शिंद्याना मोठेपणा देऊन आपल्या 
दातातील खड्ग एकदाचे मन केले; आणि सागीतले, 

५६ तुम्ही दिल़लोत काय वाटेल ते करा, आम्ही तिकडे तुम्हाला 
ताणणार नाही. आणे आमचा पुणे दरबारशीही बरोबरीच्या 
नात्याचा तह तुम्हीच करून द्या, 


सतरा पाच सततराहेला साळवाई येथे या तहाच्या वाटा- 
घाटी झाल्या. 

तहहदी तिथेंच झाला, नाळ्यामधल्या माशाला जशी कोळ्याशी 
हुज्जत बालावयाला येत नाही तसंच या वेळीं टोपीवाल्यांचे झाले. 

राघोबाचा पक्ष त्यांना सोडावा ळागला, 


कारंजावरलं काळीज 


नदरच्या पराक्रमी छाताडांतून अखेरचे वूक्म स्पंदन पैगैघराकडे 
पावते झाले तेव्हा नानासाहेबांना आनंदद्दी झाला आणि 
दुःस्वही झाले. 
एकट्या हैदरन मद्रासपर्यतचा मायना आखून मन्रोसारख्या मजबूत 
माशलला हवालदील केळे अकोटवर त्यानें आपला हिरवा बावटा 
लावला. कनेल बेळीच्या फलळटणी ऊस कापावा तशा कापल्या, 
आणि त्याच्या धाकांत घमाल उडालेल्या हेश्टिंग्जने मग 
मराट्याशी इकडे तहृ करून टाकला, वास्तवीक या तहाला 
मराठ्यांची शिक्का मोर्तेज लागावयास नको होती. परंतु पाटिलबाबांच्या 
आग्रहाला बळी पडून नानासाहबांनी त्या तहाला सम्मती दिळी, या 
बर्तनाने हैदर अगदीं एकटा पडला, शिंदे हूर खरे परतु * भडोच 
मिळवण्याकरतां त्यांना द्या तह घडऊन आणावा लागला, 
आणि दिद्याच्या मध्यस्तीमुळे पुण दरबारातील त्यांचे महत्व 
एकदम दातपटीरने वाढलें, यापुढें इंग्रजांशी बालणे भोलावयाचे ते 
शिंदय़ांच्यातके असा प्रघधातच पडून गेला... ... 
मराठ्यानी अध्यो रंगलेल्या डावातनं आपले खडग मॅन केलेले 
पाहूनद्दी देदरनें कपाळाला हात लावला नाहीं, तो लढत राहिला, 
-..विञच्या लोळासारस्वा तो मद्रासहून मागे फिरला. कर्नल 
वेलींवर त्यानें अश्शी तल्बार फिरविली कीं त्याच्या सेन्यांतील शिपायांना 
जाम जुदा करितांना ' अपरेन ? ही म्हणायाला फुरसत मिळाली नाही. 
न ९४ ट्ट 


परंतु... पांटामांव्हा ' जवळ त्याचा पराभव झोला.' कुट? 
नांवाच्या कुवाल कर्णधारानें आतां परादैपस्थांच्या सेनेचे सेनापतीत्व 
स्वाकारलें होत. 


: पोटोनोव्हो टा क्रूटला “* पाठ * दाखऊन हेदर मागे फिरला, 
त्याच्या पाठलागावर नऊ नव्या दमाच्या गोऱ्या फल्टणी निघाल्या. 
त्यांनी हेदरला ' पालिखोर ला हटकले, आपल्या * पिछाडी *चे 
दोंपूट तुट्ट देऊन हेदरने आपल्या बाकीच्या सेन्यासह्द “ शिवालिंगगड 
गांठले, क्रूटने त्याला तथे गाठले, परंतु तेवढखांत नानासाहेबांच्या 
स्वतःच्या विश्वासातला एक माणूस द्वैदरकडे निरोप घेऊन आला. 

तो निरोप आश्यादायक होता. फ्रेंच सेन्य इंग्रजाच्या आरमा- 
राच्या आतिराबाजीला बरोबर उत्तर देत देत पूर्वाकऱ्यावरती याच सुमा- 
रास उतरले, 

त्या फ्रेच सेन्याश्ी हातामळवणी होताच रेदर पुन्हा घनघ- 
ब्यासारवा उसळला. त्यानं क्रूटच्या कब्जातले कडलारे पुन्हा काबीज 


केले, 

त्याच्या “ बापले सवाई ? असलेल्या बेट्याने टिपूने तंज्ञाबरला 
कर्नल ब्रेथ बेटचे सारे सेन्य आपल्या गरम बंदुकीवरल्या नरम संगी- 
नानी ठायी ठायी भोसकुन काढले. 

आणि च्क्रयुद्धांत सापडलेला ' हैदर * मुलाच्या पहिल्या परा 
क्रमाची पुस्ती वाचता वाचता याच वेळी पैगबरवासी झाला. 

आणि वडिलांच्या मृत्युच्या दुःखार्ने छुदर्यांतल्या दयेच्या 
भावना रागाच्या दुआबात थिज्ञेऊन टाकलेल्या टिपू सुलतानाने बंग- 
ळूरला आणि बिटनूरळा आपल्या सेन्याच्या काढण्या लावल्या... 

एबढ्यांत इंग्रजानी फ्रेंचाशी वेगळा तह केला. आणि मग 
टिपूही तहास तयार झाला. 

3.4 “4 ४ ** 


शाहीराने आपल्या सहृबासांत श्रीमत सवाई माधवरावांना 
अनेक सदरगुणाची दिक्षा दिली. परंतु कांही वर्षे लोटतात तोंच त्याच्या 
मोठेपणांचा मत्सर वाटल्यामुळे श्रीमंतांच्या सानिध्यांतल्या कार्दी 
मतलबी लोकांनी त्याच्या विरूद्ध नाही नाद्दी त्या कंड्या पिकविल्या, 

...आणि '* इक्का ! आणि ' धक्का ? यांची किम्मत सारखीच 
करणाऱ्या संशयी गोपाळाने मग श्रीमंतांचा निराप घेतला. 

.-.मग त्या पुढल्या काळांत गोपाळाने आपल्याच गांबातल्या 
शेतकऱ्याच्या मुलांना घूळपाटीवर मुळाक्षरांची ओळख करून द्यावयास 
सुरवात केली. 

त्याला असें वाटत होत कीं श्रेष्ठ कवीचे खरे कतब्य ज्ञानाची 
ओळख सामान्य जनाना करून देणे हेच आहि. 

“ आणि असा हा ' ज्ञानदीप ? हातात घरून पुढे त्यानीं सह्याद्री 
पालथा घातला, पुढें त्यानी सातपुडा पालथा घातला... . 

त्याच्या या “ खुळे ? पणाला सोरे प्रतिष्ठित शाहीर इंसत, 

ते म्हणत ' लावणी ? लिह्ाावयाची सोडून हा गोपाळा हं काय 
करता आहे. 

ते म्हणत, वृत्तात आणि छेंदात कवने करावयाचे सोडून हा 
गोपाळा असे काय मोकळे लिख्वाण लिहित आहे. 

ते म्हृणत या गोपाळाच्य! या स्वेर प्रत्रत्तींच्या पोवाड्यांना 'काव्य 
ीोणीच म्हणणार नाह्दा, 

परतु गोपाळाने था थुंकणाऱ्यांच्या पारोशा तोंडाकडे न पद्दाता 
आपले प्रगतीपर पाऊड पुटेंच टाकीत हय!तभर प्रवास केला. 

आणि अते कतेव्य करांत असतांना त्याने सहस्त्रमुखाने पंच- 
वबटीतल्या एका पण फटीत मरणाच्या हातांत आपला हात दिला. 

ती मेला... ! 

कुठं मेळा ! केव्हां मेला १ 

छेः ळे: महाराष्ट्राला त्याबद्दल त्यावेळीदी कांही माहिती नव्हती... . 

आणि आजही... ! 

१. 44 9॥ “४ 


तळ्यातल्या गणतीचे- दरान घेऊन श्रीमंत पाटीलबाबांने! 
बरोबर घेऊन पुन्हा नौकाविहार करू लागले 

आता आसपास कोणीच नव्हते वल्ही सुद्धां ते वेभवसंपन्न चार 
हातच मार्रात होते. 

चांदणे टिपूर पडले होते. पारिजातकाच्या फुलांचे नको तेवदे 
पौक वरच्या आभाळात पिकले होते. आणि वरून केवड्याच्या 
पिवळ्याघधमक पानात बाधून ती प्रथ्वोवर सारखी फेकली जात होती. 

दूर झाळेळे ते विमद्दऱ्यांचे मंदिर एकाद्या गुलाबी स्वप्नात 
पाहिलेल्या दुघाच्या पेल्यास[रखे दिसत होते. 

डोळ्य़ासमोरच्या आंघरायांना कोकेळा आपल्या कंठातील 
पैचमाने- विरघळून टाकीत होत्या, 

त्या चांदण्यांत श्रीमताच्या पगडीवरील पाचचुंचा मोठा तुरा 
पाटिलब्राबाच्या कंठातील हिऱ्याच्या कंठ्याशी हुजत घाली तेव्हां चंद्र- 
किरणांना हिरमुसले बाटे, 

पाटिलवाबानी श्रीमताना अगदीं प्रसन्न करून सोडले होते. 
गेले काह्दी दिवस त्यानी आपळा मुक्क'म पुण्यातच ठेविला होता- 

वबानबडीला त्याच्या कवाइती फोजानीं आपले डेरे दिले होते. 
त्या सैन्याची संख्या एवढी होती काँ पुण्याच्या बाजाराची घारणा 
दद्दापटींनी वाढळी. 

बास्तबीक ते पुण्यास आले ते॑ अलिजा बहादुर आणि होळकर 
याचा त्याना जो वारंवार त्रास होत होता त्याची दाद मागावयासाठीं! 
त्याजबरोबर त्याना श्रीमताना इहइि तागावयाचे होते कॉ. टोपींवाला 
टिपूशी हुज्जत घालतो. आहे त्यामधे निजामाप्रमाणें मराठ्यानीही 
आपल्या बाजूने हात वर उचलावे अशी त्याची इच्छा आहे. परत'.. - 

या * परंतु ' चा अर्थ पाटीळबाबार्नी फार सूक्ष्मपण श्री म- 
तांना समज्ञाऊन सागितला. 

काशीवरून येतांना, याना करुन थेनाना गरेच्या पाण्याने गड्डू 
भरून आणावे तसे शिंदे उत्तरेतून दक्षिणेत आले होते. 

मलन कि पक 


दिल्लाच्या चादशहाची कुलमुखल्यारी ( बकील ई मुललक ) 
औ्रीमंतासाठीं प्रेऊन आले. यासाठीं दरबार भैरला तेव्हां पाटील श्रोमं- 
तांच जोडे ख्ाकेत मारून जवळच उभे राहिले. आणि श्रामंतांनी त्या 
गोष्टीबद्दल नापसंती दर्शविताच ता उत्तरेकडला “बाक? इंखून म्हणाला 
6८ श्रामंतांच्या आत्याने सारे आम्हांला लाभले. आम्ही आपल्या 
आश्रयार्नेच जमभिनीवरले आंज्राऱ्यात चढलो. परंतु वटवृक्ष कितीही वाढला 
तरी त्याच्या पारब्यांची झेप नम्नभाबाने १2 बीजाच्या दिदानेच नम- 
स्कारासाठीं खाला होते ”'' 

पाटीलबांबाच्या बोलण्याने भ्रीमतांना निरुत्तर केले, 

त्या वेळीं तसे झाले परंतु आज श्रामतांनी त्यांना निरुत्तर कले, 


कारभारीपणा, आपणास मिळावा याबद्दल पाटीलबाबानी 
श्रामंतांजवळ शब्द टाकतांच.. . 

वल्ह्यावरले हात बाजूला काढून ते पाटीलबाबांच्या खांद्यावर 
ठेवीत तरूण पेशवे नानासाहेबाचे आपल्यावरील उपकार आठवीत 
म्हणाले, 


“ शिंदे, तुम्ही माझे हात आहांत आणि नानासाहेब माझे 
मस्तक आहेत खडगाळा डोक्यारिवाय आणि डोक्याला खड्गा- 
शिवाय कवडीचे मोल नाही. आणि तुम्हां दोघादिवाय मला तरी 
काय मोल आहे ! 

मग पाटोलबाबा हसेल. 

मग श्रीमंतांनी स्वतःच्या हाताने आपल्या पानदानांतून त्यांना 
विडा दिला. 

क क हीस क 

या विड्याचा ओठावरला रंग विटला असेल किंवा नसेल, 

महाराष्ट्राच्या दुर्दैवाने ... नानासाहेबांच्या दुर्दैवाने पाटिलबाबा 
नवज्वराने आजारी पडले. आणि कांहीं दिवसानंतर दिकपालाना न 
पेलणाऱ्या पराक्रमाचे धनी असणारे ते काळेसावळे शरीर एका लहा- 
नद्या * छत्रीतले ' रइस्य होऊन गेलें. 

न रट >. 


काळ भावत होता. दिवस राव्लीचे राधाकृष्ण रामलक्ष्मणाप्रमाजे 
स्कंघाबर घेऊन काळ हनुमंतासारखा घावत होता. 
बारा महिने...... 
फक्त बारा महिने पुरे गेले. . . 
विनक्षपासष्ट दिवस... 
आणि... 
ि.& 4 9.4 श्र 
दसऱ्याच्या दरनारानंतर सिमोल्घनाच्या वेळी अंबारींतून 
खाली उडी घ्यावयाचा श्रीमतांनी प्रयत्न केला. , . 
आणि... 
त्यानंतर बरोबर दोन दिवसांनी रायार्ने गणपर्ता महालातील 
बारींलून खूप खूप उंचावरून आपला देह झुगारून दिला. 
.& 4 कै क 
आणणि कांहीं वेळाने खड्यांच्या लढाईतील विजयाने खदखदलेलं 
काळीज कारजांबर पडलेले आढळडें. ' कऱ्यारीवरलें लिंबू कट्यारी- 
वेगळे झालं 


महा १. श्या 


रवि मावळला ! 


पर्वंतीच्या पायऱ्या शांतपणे नानासाहेब वर चढत होते. 
संध्याकाळ झाळी होता. मुलासारख्या वाढवलेल्या सवाईमाघवरावाला 
अपघातांनें मरण देऊन काळ पुरुष पुढें चालला होता. 

आ!णि नानांच्या पापण्यांतून केदी होऊन पडलेल्या आसवांचे 
अर्ध्वैदान घेत आजदी रावे मावळत होता. 

। चुदें काय करावयाचे ! ' 

ह्वा प्रश्न नानासाहेबाच्या डोक्यात त्यावेळी चचिला जात होता. 
देहाने आता ते थकून गेळे होत. वस्तुतः त्यांच्या अफाट बुद्धीभत्तेला 
विस्मयात टाकणारी घटना विधात्यालाहि निर्माण करिता येणे अशक्य 
झाले असते, 

सवाई माधघवारावांबद्दल ज्या अपेक्षा नानाताहेबानीं आपल्या 
मनातल्या मनात केल्या होत्या त्या ते जिवंत असतानाच विफल 
झाल्या होत्या. 

आपल्या बापाचा खून करणाऱ्याच्या मुलाशी. . .बाजिरावाशी 
श्रीमेतांनी आलेकडे नानासाहेबांच्या नकळत पत्रन्यवहार सुरू केला 
होता, 

आणि याबद्दल नानासाहेबांनी पुराव्यानिशी त्यांना जाब विचा- 
रला तेव्हां भ्रमाच्या मोबऱ्यात सापडलेले श्रीमंत म्हणाले, “ आमची 
बेळ आता झाली, आम्ही इंद्राचे रेळवये उपभोगिले. आम्हांस आता 
राज्याची इच्छा नाहीं; आम्ही आता सूर्यमंडळ भेदून जाणार, *! 


म्ाळळातकळ> . छे (3... 


यावर नानासाहेब त्यांना एययाशी घरून म्हणाले होते, 
“ हू असे बोलावयाचे होते तर मला या पूर्वीच काशीला जाऊ 
द्यावयाचे दवोते, पाटीलबाबाची होस तरी भागविली असती. ?* 

यावर श्रीमंत नुसते इंसल होते. 

गोळे कांद्दी दिवस श्रीमंतांनी चित्तातडा ताळ सोडला होता. 

पंघरा दिवसापूर्वीच त्यांनी बाड्यांत वाघनखानें कुस्ती कर- 
णाऱ्य! शिंदे आडनांबाच्या पोराना आपल्या हासेसाठी आणि समा- 
घानासाठी इतके लढवले की रक्तपात झाल्यामुळे अग जागोजागी 
उसऊन गेलेली ती मुलें मलमपट्या वैद्याकडून विकटविल्या जात 
असतानांच मरण पावली. 

पर्बतीच्या रमण्यात महिन्यापूर्वी बोथाटीचा खेळ खेळतांना 
त्यांनी नानासाहेबांची पगडी उडविली होती, आणि, आणि ते 
इसल होते. 

आणि आपली पडलली पगडी उचळून घेत घेत नानासाहेब 


(44 


त्यांना म्हणाले होते कीं “ श्रीमंत माझी पगडी पडकी तर आपल्या 


डोक्‍्यावरलीहि स्थिर राहील का. नाही याबद्दल दोका आहे. ?? 

तात्पर्य, हं असं चालले होते-- 

श्रीमंतानी त्याचे तोंडही पाहू नये अशी नानासाहेबांची इच्छा 
होती. त्या बाजिरावाच्या आणि श्रीमंताच्या क्षेम खुशालीच्या 
विठ्याचपाय्या चालल्या होत्या, 

जुञ्नरास केदेत ठेवलेल्या बाजिरावाने श्रामंताना चोरून पाठ- 
बिलेली पत्नं शब्द लाघवानीं ओतप्रत भरलेली असत. 

आणि केदेत असलेल्या बाजिराबाला मग श्रीमंतानी हत्ती, 
घोडे, पालख्या, स्वार, शिपाई दार्दासी वगेरे शागीदपेशाचा सरंजाम 
बह्ाळ केला. 


या साऱ्या गाष्टांचा विचार करून झाल्यानंतरसुद्धा श्री म- 
ताच्या मरणानें नानासाहन दुःखी कष्टी झाले. 


देवदर्शन घेऊन ते परत पायऱ्या उतरून खाली येऊ लागले. 
पायऱ्या उतरता उतरता बरोबर असलेल्या सरकारकुनाला ते म्हणाले, 
“ शिंदे, होळकर, भोसले, पटवधंन, रास्ते यांच्याकडे साड- 
णीस्वार पाठऊन त्याना त्वरेने बोलाऊन घ्या. ” 
.& 9.4 १. 9.॥ 


आणि पुण्यास नानासाहेबांच्या ख्वलबतखान्यांत -- 
पटवधनापैकी परझुरामभाऊ, होळकर, शिंद्याच दिवाण बाळा- 
बातात्या आणि जिवबादादा हे सारे एकत्र जमले, 


बराच वेळ भवती न भवती झाली 

श्रीमताच्या कुटुंबाच्या, .. यक्षोदा बाईच्या मांडीवर गोत्रजा- 
कीप कोणीतरी दत्तक देऊन राज्यांचा कारभारापुढे सुरू ठेवावा असे 
ठरविण्यांत आले. मग नानासाहभानी आपली खास माणसे हुशार 
मुलाच्या संश्योधनासारठी गावोगावी पाठविढी, 


आणि तिकडे बाजिराव ! 


त्यानं पुण्यातील ब्राम्हणांना दक्षणा वाटावयास आरभ केला, मी 
ग्रादीवर आल्यास प्रत्येक ब्राम्हणास तीन मजली वाडा बाधून द्यावयाची 
माशी इच्छा आहे असे त्यार्ने बोलावयास आरभ केला. 


आणि बुभुक्षित आत्म्यावर त्याचा पारणाम असा झाला की ते 
आत्मे उष्ड उघड या ' दत्तक ' कल्पनोवरुद्ध बोलावयास लागल, 

आपल्या धाकट्या भावाचा, अमसृतरावाचा मेव्हणा शिंद्यांच्या 
लष्करांत होता हे त्याला ठाऊक होते. महाराष्ट्राच्या राजकारणात 
शिंद्यांचा पानाचा एका आपल्या हातात असावा असे नाजेरावाने 
मोठ्या विचाराती ठरविले, या मेव्हण्याकरवी वबाशोला लाऊन शिंद्यांचे 
दिवाण सदाशिव मल्हार यांख त्यानें जुनरास बोलाविले. 

कानाला ओठ लागले,--- 


ना २०२९ टू 


हेलक्या आवाजांत बातचीत झाली. ' सव्वाकोट रूपये रोख 
आणि पन्नास लक्षाची नवी जहागीर ? या ' देण्याःवर शिंद्यानी जाजि- 
रावाला गादीवर बसवाबयाचे वचन दिले, 

मग निवडून आणलेल्या मुलाच्याबद्दळ नानासाहघानी त्यांचे 
मत विचारले की शिंद्यांचे पुण्यातले बकील उत्तर द्यावयाची टाळा- 
टाळ करू लागले. 

,..मग नानासाहेबाना [नजामाचेह्रि उत्तर आले कीं... 

6६ शिंदे ' दुसरी 'कडचे होतात... .आणि तुमच्या घरांत ही 
असली कारस्थाने घाटत अतताना तुम्ही जागे होत नाही, !? 

दुःखाने आर्थांच दडपल्या गेलेल्या नानासाहेबांच्या दुःखाला 
यावेळी असह्य वेदना झाल्या, 

मग नानासाहेबानी पुन्हा एक वेगळाच डाव टाकला, 

त्यानी पुण्याला बोलाऊन अ'णळेल्या साऱ्याच मुळांना परत 
पाठऊन दिले आणि बाजिरावाचा धाकटा भाऊ चिमाजी अप्पा याला 
दत्तक घ्याबयाचा विचार केला, 


अ णि शिंद्याच्या जेरबद छाबणीत आश्रयाला गेलेल्या चिमा- 
जीला पुण्यास घेऊन यावयाची कार्मागरी त्यांनी परशुराम भाऊंना 
सा[गेतली. 


४0_ ७ क ७ 


त्याना निरोप देतांमा नानासाहेब म्हणाल, 

“ कृष्णाजी आणि कान्हाजी या दोघांना मी चिठ्ठी दिली 
आहे ती घ्या. ते दोघे आणि तुम्दी असे तिघे मनावर घेऊन पंच 
दृत्यारी झालात तर तुमच्या मार्गाने अडथळा आणेल अशी नदी नाही, 
असा पर्वत नाही, असा कोट किल्ला नाही, ” 

आणि मग भाऊ इंसले, 

आणि मग भाऊंचा पंबकल्याणी धाडा जमीनीबरळी घूळ 
दिंगंतात मिसळू लागला. 


ता" १०८३ "० 


चिमणाजी माधवराब असे नांव लाऊन ज्याला सिंहासनावर 
बसावयाचे त्याला आणावयासाठी परशुरामभाऊ निघाले ते बरोबर 
निवडक सरंजाम घेऊन निघाले, 

त्यांच्या स्वतःच्या फोजेला तर त्यांनी बरोबर घेतलेच होते 
परंतु याशिवाय तीन हजार गारदा, दोन बाणांच्या केच्या, दोन ल्हान 
तोफा, रास्ते आणि पंतप्रतिनिधी याची पथकही त्यांच्या सनिध होती, 

शिंद्यांचे लोक जुन्नरास येऊन बाजिरावाच्या भोवती संरक्षणाचा 
कोटाकेल़ा करीतापर्थेत भाऊना आपल्या हालचाली कराबयाच्या होत्या ! 

त्याच्या घोड्याच्या टापा बाजीरावाच्या दाराशी खडखडतात 
खडखडतात ताच पुण्याहून नानासाहेबानी मुद्दाम भाऊंच्या 
मदतीला घाडलेले जादेरोपंत मेहेंदळे आणि इरिपंत पिंगळे तेथें येऊन 
पोचले. . . 

परंतु... ! 

या साऱ्यांच्या आधी बाजीरावाकडे शिंद्यांचे खास वकील 
रामजी पाटील तेथें येऊन पावले होते. 

आणि त्या मुलाखतीतच भाऊसादंवांना कळून आले कां आपण 
ज्या प्रकरणात हात घातला आहवे ते जितके वाटले होते तेवढें सोपे 
नाही. 

बाजीराव त्या भेटीत भाऊना म्हणाला ““ मी आप्पास तुमच्या- 
कडे देणार नाही, तो माझा धाकटा भाऊ, थोरल्या भावाला धतुरा 
दाखऊन घाकड्याला अंबारीत चदढवावयाचा नसता जंग नानासाहेन 
कां बांघतात हे आ!हाला कळत नादी. एकतर मला कांदीं खूळ लागळे 
नाही, आणि लागलेले होते त्यालाही घेऊन नानासाद्देवानी राज्य 
राखलेच की नाही कालपावेतो! मल! मुख्यस्थानीं बसवावयाचे असले तर 
बसवा नाहीतर आम्हा बाहेरचा कणी दत्तक आणावयाचे ठरवा. 
द्वे न पटलं तर दुसरे काही करा, चिमाजीला गादी देऊन मला त्याची 


जल श्‌ द 


दिवाणांगेरी देऊ म्हणता तेही मो. वडील म्हणून मला मान- 
हानीकारक वाटते. आणि तुम्ही म्हणता मो.“ बाजिराव माधव ? 
होऊन गादीवर येऊ तर तसंद्दी मा करणार नादा. दुसऱ्याच्या ओटींत 
जाऊन पडावयाचे ब्रीद माझे नव्हे, तुमच्या नानासादेजाचा वंश खुटला 
त्याला आम्ही काय करावे ! मलाच गादीवर बसवा आणि बसवणार 
असलात तर “* बाजिराब रघुनाथ प्रधान? म्हणून बसवा, ?' 

बाजिरावाचे हे निश्चयाचे पहिल्या दिवशीचे बोलणे त्याने पुढील 
दह्या दिवसही असेंच चालू ठेविलें. 

तो शिद्याची वाट पहात होता, आणि ते तर अजून आले 
नव्हते, 

अशी निराशा झाल्यानंतर | 

एके दिवशी एकातात-- 

भाऊंच्या पायावर झोके कून हाताची अजला बाधून बाजि- 
शब म्हणाला, 

मागील द्वेष तुम्ही मनांत आणू नये. मा. आणणार नाह. 
बाढिलाच्या जागी मी मआाता आपणाठ मानता. माझा मनोदय आता 
या वेगळा नाही, मी आपल्या लेकरासारखा. धाकट्यास दोलत उप- 
भोगाबयात लानावी आणि मी बदीत दिव कठावे हे आपणास 
सुचते काय ? ” 

आणि असे बोलत असतांना बाजिशणिवानें आपल्या डोळ्यातून 
पाणी काढले, 

मग भाऊंच्या हृदयालाही अनुकंपेन कुरवाळले, 

त्यांनी पुण्यास गोविंद्राच पिंगळ्याना पाठाचेळे आणि झल्ल्या 
हाकिकतांचे कानोसे न!नासाहेजाच्या कानावर घालावयाची व्यवस्था 
कळी, 

टरक्डे दिद्याच्या ल्थ्करांतरी काही भाकस्मांक घडामोडी 
उत्पन्न झाल्या, जिवबादाद| अक्षी & जांबगाबच्या वेशीवर अकस्मात 
मरण पावले, बाळोबातात्यांदी सवे दु:ख गिळून टाकून बक्षींच्या 


क्क शै ०'५ जमी 


मरणानंतर शिंद्यांची बाजू उचळून धरडौ, त्यावेळीं बाळेबातात्यांच्या 
ट्‌ 


हातातच उत्तरेकडली तारी सुजे ह लो. दो तराव शिंदे ह्या केवळ 
हक्कदार होता. 


बाळोबातात्या बराच फोजफाटा त्रेऊन पुण्याच्या रोखाने 
निघाल्याची बातमी नानासादेबाच्या कानावर ज्या दिवश॥ आहे. 
त्याचदिवशी 3िंगळेही माऊकडीळ वतमान घेऊन पुण्यास आले. 

मग नानासाहेवानी ही वेळ पडते वेण्याची आई असं ओळखून 
टयेंगळ्यांना माऊकडे तता निरोष देऊन परत पाठविले, 

3.4 शी ह शै र 

त्याचे दुतर दिवशी रवि मावळता बाजीरावसाहइंब मोठ्या लवब्या जम्या- 
निशी पुण्याकडं यावयास निवराले 


जुनरच्या दक्षिणेस बाराबावडीवर बाजिरावानें माघवद्य तूतायेचा 
शुभमुडूत पाहून प्रस्थान ठोंबळे, बारावषांच्या बरमाजीउद्दी संगती घेतलें 
कुडेब आणि दुखरा भाऊ अम्तराव यास त्यानी जुनरास ठेविले, 

खडकीच्या दिशेनें बाजीराच चाळू लाग्ला, नानासादबांनी 
त्याला बसाबयासताठी कलाबुतीर्चा अंबारी पाठ'नेली होती, बाजिराबाने 
आपल्या नेहमीच्या पूजेतील इोभुमह्यादेबाची मूर्वा पालखीत घाढून 
बरोजर घेतली होती, सर्वात पुढें ती पालखी चालत होती. ल्ाादेवशी 
सूयौस्त झाला | राबे मावळला ! 


दुसरे दिवशी चतुक्षींचा उपास म्हणून फार हाल्यालळ झाली 
नादी, त्या दिवशी रावे मावळता मावळतां नाजिर!व अचारोतून घोड्यावर 
उतरला आणि शिवनेर्रांचा किल्ला उजवा घाढून शिवनवानीचे देन 
ध्यावयास निघाला. नंतर थ्रीपचालेंगेशवरांच दशन घेऊन तो कुकडी 
नर्दाच्या तीरावर येऊन संध्येस बसला, पुढे त्यानें “अेण्याद्री ? म्हणून 
गणपतीचे देऊळ होते त्याचे दर्शन धेतले, पुन्हा रवे मावळला ! 

नारायणगाव, खेड", चाकण, पर्यंत बाजितव थेऊन पोचला 
नानासाहेबाच्या काळजाचे लचक तोडीत तोडीत तां पुण्यास येत होता. 

ज्या घराण्याकडे राजषेपद जाऊ नरे म्णून आजवर नाना- 
साहेबांनी, आपल्या साऱ्या इयातीला पणाला लावळे त्या घराण्याला 


यवडडडी शै ९ द मडडावड 


४५ 


आता * आदत ? देऊन गादीवर बसवावयाचे त्यांच्या नदिबी 
आले ददोते, र 

चाकणच्या शिवेबर येताच पुण्याहून नानासाहेबानी पाठविलेली 
वस्त्रे, जबाहिर, कंठा, चौकडा, शिरपेच याचा अहेर बाजिरावाला 
करण्यांत आला, दोन भरजरी अन्दागिऱ्या नानासाहेबांनी आपल्या 
भावी “* धन्य! साठीं पाठविल्या ह्वोत्या, 

मोशीहून चौदा पंघरा घटकास कूच होऊन बाजीराव संध्याकाळी 
रवि मावळावयाच्या वेळेला खडकी जवळ येऊन उतरला. 

इंग्रजाचा पुण्यातील वकील मॅलेट यार्ने त्याच संध्याकाळीं 
बाजीरावांची गाठ घेतली, 

त्या राजी कलकत्त्याला पाठविलेल्या खलित्यांत मलेटने लिहिले, 

६ गोड बोलणारा, दांभीक, लाघबी, भोळसर, आणि परभे- 
श्घरावर आपला सारा भार टाकणारा असा ह्ाा बाजिराव आहे. आपल्या 
स्वाथासाठी बेळ आढी तर सर्वे पणाला लाऊन तो लढेल आणि; 
नानासाहेबांचा आणि त्याचा आज जरी वरवर मिलापा झालेला दिसतो 
तरी... 

--_- एकंदरीत हे असं आहे. मराठ्याच्या राज्याबरला भाग्यसूच 
आतां मावळावयाच्या बेतात आहे. ?? 


(मयाद शर हले ७७ >. 


ती दा 
-“-आणि अमावास्या फुलली ! 


खडकीला उतरलेल्या बाजीराबाला भेटावयासारठी नानासाहेब 
आपल्या लब्याजम्यानिश्ी गेले होते. 

आजवर एकमेकांच्या नाद्यासाठीं टपलेळे हे दोघे...या दोघांची 
ती तसळी पहिली भेट. 

बाजीरावाने गादीवरून उठून त्यांना बंदन केले. त्यांच्याशी 
तो थोडेच बोलला परंतु त्यांतही त्याने जरब ठेविटी होती. नानासाहे- 
बांनी,'“आज मुहूते चागला आहे, वाडयात प्रस्थान ठेवावे” अर्से म्हणतच 
बाजीरावाने ' आज आपली घातातथी आहे' असे उत्तर इसत इंसत 
दिले. 

या उत्तराने नानासाहेबांना काय कळावयाचे तें कळून चुकले. 
बाजीराव शिदे यावयाची वाट पद्दात द्वोता. 

“६ आपण केव्हां यावयाचे ते आपणच ठरवाबे...फक्त आधी 
खञर द्यावी म्हणजे लबाजम्याची तयारी करता येईल ?  नानासाइईज 
निरोप द्याबयासाठी बेठकींबरून उठत उठत म्हणाले, 


डेऱ्या बाहेरपर्यत बाजीराव त्यांना पोंचवावयास आला. 

- “. . .अर्य पहा ...झाले ते कृष्णापेण झाले, आत्ता मी परमेश्वर 
साक्ष सागतो कां गतगोष्ट्रीचा गिळला माझ्या मनी मानसी उरलेला 
नाह्दी, यापुढे तुम्हाहवी सत्य स्मरून वागावे, मी तुम्हांस [किंवा तुमच्या 

> १०८ > 


देणार नाही. आणि कोणी दुसरा तसं करूं लागला तर त्याचे पारिपत्य 
करीन, तुमच्या कीर्तीस कलंक लारोल असे माझ्याकडून कांही होणार 
नाई, आणि जर तसें करण्यास कोणी आम्हांस प्रवृत्त करूं लागेल तर 
त्यांची खत्रर आम्ही तुम्हांस देऊं, तुमच्या सम्मतीशिवाय राज्यातील 
केदी आम्हीं सोडणार नाही. जो काय राज्यकारभार करावयाचा तो 
तुम्ही आम्हा ।मेळून ठरवू, आजपासून तुम्हा जे जं कराल ते आम्ही 
केल अस समजावे, आम्ही आता तुमच्या बाबतींत निसंदद्दह आहोत. ?? 
यावर नानासाहेबांनी स्मित हास्य केलं. 


नानासाहेब आपल्या वाड्याकडे परत आले ता दारातच 
कान्होजी आणि कृष्णाजी उभे होते. 

त्यांना पह्वार्तांच नानासाहेबाना आश्चये बाटले, संधी मिळ- 
ताच त्या दोघानी नानासाहबांजबळ आपले हृदय उघडे केले, 


&£ दोलतरावाच्या चाकरीलून आता आम्ही निघालो आहोत. 
तलवारीच्या तेंजाला आता त्या चाकरीत चमकावयाला वाब नाही, 
शिवाय मुलाचे आणि मातोश्रींचे तटे-खटके अखंड चाठलू. त्यांत 
आमच्या सारख्या जुन्यानी बाजू कोणाची घ्यावयाची ! तसे पाहिले 
तर हेहि पाटीलबाबांचे आणि त्याही पाटीलबाबाच्या, तुमच्याकडे आलो 
ते येवढ्याचसाठी काँ काही देशाच्या सेवेसाठी चंदनासारखे झिज- 
ण्यासारखे काम असले तर आमचे चार हात तुमच्या स्वाधीन करतो, 
तुमच्या खेरीज आज दोलतीत जाणते नेणते कोणी नाही, ?? 

यावर नानासाहेब त्यांच्याकडे कोतुकाने पद्यात म्हणाळ, 

£ निराशा गराडू लागते आणि सवंत्र अमावास्येचा भंघार 
फुढून गेला असे वाटते. आणि मग आम्ही विचार करूं लागतो कीं 
अस्तमानाला सारा पसारा आवरावा, संन्यास घ्यावा आणि बद्रिकेदारी- 
नाथाच्या दिशेने वाट चाढू लागावे...!* 


व १ छे ९ कळकळ 


काहीं बेळ नानासाहेब स्वस्थ राहिले, 


“ वरतु. . . परंतु . . .तुम्हासारखी जुनी माणसे पुन्हा भेटतात 
आणे मग &ुदय पुन्हा जबाब देऊ लागते. अजून कांही ठार सरले 
नाही. बाजीरावाला हातातल्या बाहुल्यासारखा ठेविला तर अजूनही 
राज्यरक्षणाची उमेद आहे माझ्या मनांत. ?' नानासाहेच म्हणाले, * 

,.«.परंतु “ शिंदे तर कांही वेगळे बोलत होते. ” कृष्णाजी 
व्हराडे म्हणाला, 

“६ ते म्हणत होते की...! ” कान्होजी जाघव म्हणाला, 

मग नानासाहेब इंसले, 

4 3. व. .& 
बाजिरावाकडे एक दिवस परशुरामभाऊ भाजनास गेले होते, 
बेळ रात्रीची होती. स्थान खडकॉरच, 

पक्तींत एकाने सहज विचारले “आज भात कॉाणत्या तांदळाचा!” 

त्यावर तो आचारी कांही उत्तर देणार ताच श्रीमंतानीच तोंड 
उघडले. 

6 पुण्याचा क्षय आणि पापाचा उत्कष झाल्यामुळें वनस्पर्तांचे 
तेज गेले. !: 

या बोलण्याने भाऊ गंभीर झाले. 

बाजीराव शररिसामथ्यार्ने चांगला होता. गोरा होता. नाक- 
डोळे बरे होते. स्लान संध्या करण्यातच त्याचा बराच काळ स्वच होत 
असे, एकादशी तो केवळ निरशनाने करी, देवाब्राह्मणावर त्याची निष्ठा 
फार होती, दानघमात त्याचा हात सढळ होता. चिमाजाअप्पाजवळ 
हे सारे होते पण तो अम्मळ रागीट होता, विमाजी बाजीरावाच्या 
घाकांतच असे. 

जेवण चाळू असतांच पुन्हां चोलणी सुरूं झाली. 

“ तुम्ही बंधु किती !?? पटवर्धेनापैकी “ नारायण गंगाधराला ? 


बार्जीरावानें विचारले, 
न्न, ९११०७ ->> 


“६८ चोघे ! !? तो उत्तरला. 

6६ मातोश्री आहेत ! ?) श्रीमत (? ) 

५६ मातोश्री देवाधान झाल्या. सापत्न माता आईत ?? 

“६ त्यांस काय मुळे ! ?? 

या प्रश्नास नारायणाने कांहीं उत्तर दिले नाहीं, मग पटवर्धना- 
पैकी “ भ्रीपतराव मोरेश्वर ! म्हणाळे, 

५“ अत्याची मुले नाहींत, अजुन रजोदशनही झालं नाहीं, *! 

6 त्यांस वर्षे किती ! !? श्रीमंत 

६ सतरा वर्षे ! ” श्रापतराव. 

6: माझे मतें बीसबावीस वष असतील. तथापि या वयातही 
मुले होतील, ” नंतर श्रीमंत बिषय बदलून म्हणाल “ युदस्ता 
खड्यांच्या ळठाईत कामास आले ते विठ्ठलराव तुमचे कोण १ ?? 

६ आमचे चुलत चुलत बंधू *? नारायणाने उत्तर दिले, 

6६६ सारी पटवर्धन मंडळी किती होतील ! :! 

५६ तीस चाळीस असामी होईल | ? नारायण, 

“८ यंत लहान थोर आली... ! ” 

££ तसे मोजमाप केळे तर चाळीस बन्नास पुरुषच होतील, '' 
नारायण म्हणाला, 

£ योठे कुटुंब ! मोठे सरदार ! तुमच्याकडल हे सारे...पट- 
ब्घन मंडळी, होळकर, शिदे आहेत म्हणूनच राज्य क्षम आहे, '' 
श्रीमत म्हणाले- 

“ परंतु याहूनद्दी या साऱ्यामागे नानासाहबांचे चातुय आवक” 
नारायण म्हणाला, 

५ &: छ: या तलवारी नसत्या तर नानासाह्बाच्या नुसत्या 
चातुर्याने काय झाल असते !...काहही झाळे नसते. ” श्रीमंत म्हणाले, 
4 शै 3.5 9 
क 


तिकडे बाळोबातात्याला हे. चाळू झालेलं राजकारण बिलकुळ 
पसंत पडले नाही. श्रीमंतास परस्पर नानासाहेन पुंण्यीस घेऊन गेले... 
आणि तर्से श्रीमंत गेळे म्हणून त्या दोघाच्याबरही बाळोबा रुसळे, 
ते उद्गारले... 

६ नानांनींच ह्यातमर कारभार करावा असं काय म्हणून १ 
त्यांनी फार केळे आजवर. आता त्यांनीं सारे सोडून हरि “' हरि?! 
म्हणत घर्री बसावे. पेशवाईच्या स्वाजन्यांतील पेका जो कांहीं त्याज- 
पाशी असेल तो त्यानीं आम्हास फौजेचे खर्चाकरता द्यावा, शिवाय 
बाजीरावाने जे जे द्यावयाचे म्हणून ठराविळे होते ते रुपये आणि 
मुळख आमच्या स्वाधीन त्यानीं करावा. बऱ्या बोलाने नानासाईइबानी 
केल नाहां तर... ! 

शिंद्यांच्या मोठ्या फोजेनिशी बाळाबा पुण्याकडे? यावयास 
निघाला. 

नानासाहेबांनी -मग॒ आपल्या हालचाली करावयांस सुरवात 
केली. 

त्यानी आपल्या “ मंडळीस ! रायगडाबर पाठऊन दिले, 
आपल्या पक्षातील मडळीसही त्यांनी बायका मुलांना आणि जडजो- 
खिमीच्या बस्नूंना नेऊन दूर ठेवा असे सुचावले, 

आता आभाळावर आभाळें येऊं लागली होती. सूर्य आता 
अवूनही नसल्यासारखा वाटत होता, 

मग नानासाहेब पुन्हा बाजिरावाच्या भेटीला गेले, यापूर्वी 
डिद्याच्याकडे त्यांर्नी खुद्द बराजिरावाच्या हातचे पत्र पाठाविले होते कीं, 
“ येवढ्या सेन्यानिशी पुण्यास येऊ नका. ?! 

बाजिरावाकडे जाऊन नानासाहेब म्हणाले, 

६ आपले >पत्रह्मी पायदळी तुडऊन शिंद्यांची अंबारी पुण्याच्या 
दिशेने झुल लागली, त्याचे आमचे वाकडे पडले आहे. इथे आम्ही 
राहिलो तर परिणाम काही ठींक होणार नादी, काही दिवस मी 
साताऱ्यास जाऊन रहातो. !? 


नमना रो वट 


श्रीमंतानी प्रथम पुष्कळ आदेवेढे. घेतले. परंतु मग त्यांनी 
नानासाहबाना त्याच्या मताप्रमा्ण वागावयास सम्मती दिली. 

बाळाबाना नानासाहेब पण्याहून आपल्या हालचालीचे निमित्त 
दाखऊन इलतात अते कळताच अम्मळ अधिक अवसान आढे. 

त्यानें खासा स्वार पाठऊन नानासाहेबांना पत्र पाठविले. 

त्या . पत्रात-- 

६ ..,> या झआाठ अटीवर आपण तुमच्याशी, तद करतो. 
असं लिहिले. 

नानासाद्वेबानीं तो लखोटा वाचला आणि फाडून टाकला.आणि 
स्याचे तुकडे त्या स्वाराबरोबर परत पाठऊन दिले. 

बाळोंबा म्हणजे रिंद्यांचा चाकर, आणि नानासाहेब म्हणजे 
पाटीलबाबासारख्याशी तुल्यचलाने राजकारणाचे डाव खेळून जिंकलेले, 
थार मुत्सही. 

परंतु काळ फिरला कीं परागंदा होणाऱ्या थोरावर , परसातली 
कुश्रीही भुके लागतात. 

परंतु कुत्री भुंकू लागतात म्हृणून कांही थोर परागदा होत 
नसतात... 

केवळ शिंद्यांचे सेन्य येते एवढेच काही निमित्त नानासाहेबांना 
दूर जावयास पुरले होते असे नव्हे. 


खरें म्हटले तर “ राज्य ? निखळू द्यावयाचे नाही म्हणूनच 
ते राया कारंज्ञावर काळीज टाकून सूर्येमंडळ मेदून गेल्यानंतरच्या साऱ्या 
इ!ल्चाली करीत होते. 

सुतकाचे दिवस लोकीक दृष्ट्या संपले द्वोते तरी दुःखाचे दिवस 
कांहीं संपले नव्हते. बाजीरावाच्या पुढे उभे राहून त्याला “मान? 
देऊन बोलावयाचे प्रसंग जेव्हा जेव्हा येत तेव्हां तेव्हा] नानासाहेबांना 
पूर्वीचे सारे आठवे, आणि १ ?? 

-- ११३-- 


मोठ्या मनःसंयमान तं क्रांघा श्र आवरून ठंवींत; आण इास्यमुख 
रहात, 


क 


आतां ते इसत होते. परंतु त्या हास्यांत सुखाचा अरुणोदय 
नव्हता. .. 

आतां ते चालत होते, परंतु यांत प्रगता नव्हती, 

आतां ते बोलत होते परंतु त्यांत अथ नव्हता. 

आतां तें राजकारण करीत होते परंतु त्यांत प्रेम नव्हते. 

आता शानवारवाड्यांत ते जात तेव्हां त्यांना तो भरळेला अलू- 
नही ओका ओका वाटे 

एकदा त्यांना वाटले कॉ या प्रचंड बाड्याला मशाल लावावो 
आणि. . .आपण आणि आपल्या बरोबरच्या जुन्या निष्ठावंतांनी बायकां- 
मलांसकट त्या अग्नांत जोहाराच्या उड्या घ्याव्या . . . 

« परतु. . .! 

त्यांची प्रस्वर बाद्धमत्ता आज्ञाबादा होती. 

आणे याच आज्यावादानें ते सतराशे शह्ाण्णवच्या माच माई- 
न्यांताळ एकवीस तारखेस पुण्याहून कूच करून निघाले, 

अवघे पांचसहा इजार स्वार त्यांच्या बरोबर जावयास त्यावेळीं 
तयार झाल. 


दुसऱ्या दिवशीं ते पुरंदराच्या पायथ्यास जाऊन पोंचल, आणि 
पुढे सातारा.... 


त्याच दिवशीं पुण्यांत बाजिरावाच्या नांवाने चोघढ्याचा हत्तो 
हिंडला. दोलतराव शिंद्यांचे स्वागत करतांना बाजीरावाने आजवरच्या 
साऱ्या मर्यादा सांडून टाकल्या, 

आपल्या गळ्यांतोल मोत्याचा-कंठा त्यांनां दोलतरावाच्या 
गळ्यांत घातला, आपल्या पागोट्यातील फुलांचा तुरा त्यांनी त्यांच्या 
मस्तका लावला, 

£ मला पेशवाई आपणच दिलीत; आपणास मी कघोही अंतर 
देणार नाहीं. ? बाजीराव त्याला म्हणाला. 


"णार्रि 


मग शिंदे आपल्या गोंटात गेले, 

त्याच रात्री बाजिरावानें मोठ्या समारंभाने खडकीवरक्े आपले 
प्रस्थान सोडले. 

पुणे उजवे घाळून भवानी पेठ, रविवार पेठ, यांमधून बुघ- 
बारच्या झंड्याजवळ मोठ्या रस्त्यावर त्यांची मिरवणूक आली. सर- 
कारचा वाडा उजवा घऊन दिल़लोदरबाजाने तो आंत शिरला, 

रस्त्यातून तो रपये उघळत चाळला होता. त्यामुळें गोरग- 
रिबांचे त्याच्या बद्दलचे मत एकदम चांगले बनले. 

वाड्यांत गेल्याबरोबर प्रथम त्यानें देवघराकडे जाऊन देवांना 
साष्टांग नमस्कार घातला. नेतर यशोदाबाईकडे जाऊन तो एक घटका 
बसला, मग थोरल्या चौकात भेठक मांडळी होती त्या मसनर्दीवर तो 
तिला वंदन करून बसला. 

मग तो म्हणाला, 

५८ सवाई माघषरावांच्या राज्यारोहणाच्या वेळीं जवद्या 
तोफा डागिल्या तेवढयाच आता डागा, !! 

मग दरोग्यानीं साठ बार केल. 

मग बाजीरावानं हजारो रुपये तेथें जमा झालेल्या ब्राम्हणांना 
बाटले, 


दरबार संपला आणि त्राह्मण घरांकडे परतू लागल. 
:£ राव राजांबेंडे आहेत ? ' १ ? म्हणाला, 
५ कणाच अवतार ! ?? * २ ? म्हणाला. 
६६ शकर भक्त ?? € ३ ? म्हणाला, 
५६८ आतां घर्म बुडणार नाही ? * ४ * म्हणाला, 
4 ३ 4 शै 
त्या ब्राह्मणांच्या पलिकडल्याच बाजूळा एक दाहाणा माणूस 
चालला होता. 
तो पुटपुटला, 
६६ आतां धर्म राहोल परंतु राज्य जाईल ! ” 


न्न 4 ष्ठ ह 
घरानंतर फिरलेलें वासे 


६८ दोरे सरकार तुमच्याकडे भेटीला राची येणार आहेत ! ?! 
खासगीवाले बाळीर!वाला सागत होते. 


£ घरतु आजरात्री आम्ही पवतीला जाणार होतो, ” बाजीराव 


म्हणाळे, 

६तुसे मी त्यांना कळविले परंतु त्यांचा पुन्हा निरोप आला आहे 
कीं काम महत्त्वाचे असल्यामुळें शिंद्यांना भेटीची वेळ बदलावयास 
सवड नाही, !? खासगीवाले म्हणाले, 

“£ मृग आज आम्ही पर्बतीस जात नाहीं,” बाजीराव म्हणाला, 

आणि मग आपल्या मोठ्या लव्याजम्यानिशी दौलतराव शिंदे 
त्याच्या भेटीला आले. 

आरंभीचे ख्याली खुशालीचे बोलणें संपल्यावर घटकेची फुरसत 
न देता दौलतराबांनी मुद्याला हात घातला. 

“ आमच्या पैक्याचे काय १ ?? दौलतरावांनी शजीरावाला 
छवाळ टाकला, 

यावर बाजीराव स्मित हास्यपूर्वक शिद्याच्या पुढे विड्याचे 
तबक ठेवीत म्हणाला, 

“ ह पहा दोलतराव, तुमचा आमचा जो करार झाला होता 
तो आतां रद्द झाला, कराराप्रमाणे म्ही कुठे वागलात ! तुम्ही जुन- 
रास येऊन आम्हांस इथे आणून गादीवर बसवावे असे ठरले होते...ते 

"ण ११९६ -7 


वुम्ही आलात कुठे! परशुरामभाऊ तेथें आल्यानंतर देखील आम्ही आठ 
दिवस त्यांच्याशी तुम्ही याल या अंदाजाने सैळ जाबसाल करीत 
राहिलो. तरी तुमच्याकडून तेथें येणे झाले नाही, ती. हयगय झाली 
म्हणून सोडून दिली. इथें आम्ही झआाळो आज आठ दिवस झाले तेव्हा 
तरी तुम्ही कुर्ठे इजर होतात ! '? 


दौलतराबांच्या डोळ्यांत निखारा फुलू लागला. तो अंगार 
धोरणी बाजीरावालाहवि दिसला. 

५६ हू पद्दा दौलतराव, झाले ते झाल, करार तुम्ही मोडला, 
उश्चिरा आलात... .खारे झाल्यावर आलांत तरीं तुमच्या सेन्याच्या 
येण्यानाण्याचा खर्चे मला द्यावबयाला इवा येवढे मला समजते. आणि 
तशी माशी इच्छाही आई. ” बाजीराव म्हणाले. 


दोलतरावांचा राग किार्वित कमी झाला. « 
६६ परंतु; ” बाजीराव पुढें बोलूं लागला. 
दोलतरावांच्या मिवया कपाळांत घुसल्या. 


6. _ परंतु नानासाहेब इथे नाहीत आणि जामदारखान्यांत 
तर एक पेठाही नाही. नानासादेबास कारभारातून काढावयाचा हेका 
तुम्ही सोडून दिला तर सारे जमेल. नानासाइबानी मनावर घेतले तर 

थल्या प्रत्येक घरांतून इजारो रुपयाचे तोंडे चावडीवर आपखुषीनें 
इजर होतील, तुम्दी नानासाळ्जआाशी मिलाफ करा कीं मी तुमचे काम 
करले! ! 

बाजीराव कसा आहे हे. शिंद्याना त्या घटकेला कळले, परतु 
आपल्याला ते कळले आहे याची जाणीव प्रकटपणे न देता त्यानी 
डेंसतमुखाने बाजीरावाचा निरोप घेतला. 

$ साताऱ्यास महाराजांकडून पेशवाईची अधिकाराची वस्त्र 
ध्पावयासाठी जाण्याकरिता. आम्ही शनिवारी येथून प्रयाण करणार, 
तुम्ही व होळकर बरोबरीने असाव असे आम्हास वाटते. परंतु होळकर 

ना है 2 ७ नत 


भघोगाने आजारी आता तुम्ही तरी असावे. ” बाजीराव त्यांना 
निराप देता देता म्हणाला, 

6 बुर॑ आहे ! !' दिंदे उत्तरले, 

4 > च %. 

,-.आणि थेऊरला चाजीरावाने आपला पाहिला मुक्काम ठेविला, 
सातारकडे तो निघाला होता, पटवर्घनांकडली चार हजार फोज ह्वा 
त्य'चा सरंजाम होता. स्वारीबरोजर त्याशिवाय मानकरी, सरदार, 
होते. परंतु बाजिराबाच्या बरोबर त्याच्या स्वतःची अशी विश्वास 
ठेवण्यालायक राघोनादादाच्या वेळेपासूनची काद्दी मंडळी द्दोतीच- 
त्यांत बर्वे आणि केसोकृष्ण हे प्रमुख होते. « 

श्रीमंत कसे आहेंत हे कळल्यापाखून दोलतरावाचे कारभारी 
बाळोबा आणि परशुरामभाऊ यांची खासगी बोलणी होऊं लागली. 

आणि एकेदिवशी थेऊरच्या गणपतीच्या देवळांत... . .. 
बाळोंबातात्या, सदाशीव मल्हार दिवाण, घोंडो रामचंद्र, 
परशुरामभाऊ यांर्नी शपथा घेतल्या. . . 

५ डूतःउपर राज्यकारभारासनधाने ज्या ज्या मसलती करा- 
बयाच्या त्या सर्वानुमते करावयाच्या. ” | 

हा शपथविधी अत्यंत गुस रतीने झाला, त्यामुळे बवे, केसो कुष्ण, 
किंबा मानाजी काकडे यांना त्यांतले कांहींच कळलं नाही, 

यानंतर पुन्हां भाऊंच्या आणि शिंद्याच्या गुमभेटी अनेकदा 
झाल्या, आणि या अनेक मेटीतून असे ठरले का. ..! 


चिमाजी अप्पास यशोदाजाईंच्या माडीवर दत्तक द्यावे, बाजी- 
रावाला शिंद्यानी आपल्या केदेत ठेवावे. अल्पवयी पेशव्याचे कारभारींपण 
परझुरामभाऊने पतकरावें, शिंद्यानी आणि भाऊंनी पेशवा ताब्यांत 
ठेऊन सव राज्यकारभार पुढे एकदिलाने एकमेकाला मदत कररात 
चालबावयाचा. 
--. १८ -:« 


हे ठरळे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवन्षीं बाजीरावाला दोलळत- 
राव शिंद्यांनी आपली ओळख दिली, 

दिवस पाडव्याचा हाता, बाजीराव सातारकडे जावयासाठी 
मुक्काम हालबावयाच्या तयारीत होता. 

येबढ्यांत दोलतराब डेऱ्यांत दाखल झाले. त्यांच्याबरोबर त्यांची 
खाशा खाशी मंडळी द्वोती, 

५६ चलता ना सातारला ! ?! श्रीमंत म्हणाले. 

यावर दालतराव काहींच बोलले नाहीत. 

५६ हिंदे आज आपला 'हिसाब पुरा करून घ्यावयाला इथे 
आले आहत. ?” बाळोीबा म्हणाले. 

५. होय ! माझ्या रकमेचा फडशा करा आणि मग आपण 
इथून आपले डेरे सातारसाठी हृलवा, ?? दोलतराव म्हणाले, 


6६ तुमचा हिशोब काही दहावीस लाखाचा नाही. कोटी दीड 
कोटीच्या सबालाना मी या क्षेत्राच्या ठिकाणीं काय उत्तर देणार !?) 
ब!जीराव बोलला, 

५६८ दे आम्हालाही कळते. !? बाळोाबा म्हणाले, 

५ कळते म्हणता मग रस्ता कसा रोखता माझा !! बाजीराव 
म्हणाला, 

6 श्रीमत ! कांही झाले तरी तुम्ही आमचे मालक आहात. 
तुम्दी हूल दाखऊन गेलात तर तुमचे आम्ही काय करणार !' तुम्ही 
जामीन द्या म्हणजे आम्ही हाकाटी करीत नाईीं?? दोलतराव म्हणाले, 

५ आणि तो जामान कोणा लग्यासुंग्यांचा असेल तर आम्ही 
पत्करणार नादी, ” बाळोंबा म्हणाले, 

£ होय, नाहोंतर तुम्ही मानाजी काकडा किंबा केसोकृप्ण 
किंबा बर्वे पुढे आणून ठेवाल आमच्या. आम्हाला जामीन थोर असा- 
पोचा इवा, ?! दोलळतराब म्हणाले. 


ण टक र र र ग 


:: स्पष्टच सांगतो, परशुरामभाऊ खेरीज आम्ही दुसऱ्या 
कोण!चाच जामीन पत्करणार नाहीं. ? बाळाबा म्हणाले, 

मग बाजीरावाने भाऊंना बोलावले ! बराच वेळ मग चचा 
झाली. मग भाऊंनी ( पूर्वी ठरल्याप्रमाणे ) बाजिरावाच्या देखत 
दिंद्यांना सांगितले की, 

भश्रीगजाननाची शपथ घेऊन सागतो कीं श्रीमंतांनी तुमच्या 
कलमांचा फडशा केल्याचे तुः्ही खुद्द येऊन सांगेतोप्येत मी श्रीम- 
तांना सातारला वसते अ!णावयासाठीं जाऊ देणार नाही, या बाबती- 
तळो सारी जोखीम माझ्यावर आहे. ”' 

हे सारे नाटक झाल्यावर दिंदे निघून गेडे, आणि... 

पाडब्याच्या त्या झुभदिवश्यी बाजिरावाला कळून चुकले कीं 
प्रंमाची जी नाती चादीनें जुळली जातात ती सोन्याने तुटतात. 

त्या पाडव्याला बाजिराव शिंद्यांचा केदीो झाला असे म्हटले तरी 
चालेल, 

त्या दिवसापासून ' माऊ ” त्याचे ' रखवबाल !दार झाले, 


आणि त्या दिवसापासून त्याचे गति स्वातेच्य नष्ट झाळे. 
च्$ै- क चक *& 


दौलतराव शिंद्यांशी हात मिळवणी करण्यांत परशुरामभाऊनें 
आपलथ्यासाठी “ कारभारी 'पणाचे मोठे पद मिळविण्याचा इतु सिद्धीस 
नेला होता, 


: कारभारी ? ही ज'गा नानासहेबांची हाती, आणि नाना- 
साहेबांच्या गेरइजेरीत त्याची बाजू घेऊन शिंद्याशी गोलणें करावयाची 
सोय उरली न!दी असे अनुभवास येताच परशुरामभाऊनें हे पाऊढ 
टाकले. 

थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे नानासाहेघाचे राजकारणातले 
जिर्दीचे दिवस आतां सरले अता तके करूनच भाऊ या प्रकरणांत 
प्रवेश करून स्वार्थ साधू लागले. 


अळया श .'4 ५ अर 


घर फिरले म्हणजे घराचे वासेहि फिरतात दंच खरे ! 
नानासाहेबांच्या कानावर वरील साऱ्या गोष्टा गेल्या तेव्हां. .. 
9 3. हा खा - 

शिंदे परशुरामभाऊ याचे ठरल्याप्रमाणे हिंद्यानी एक दिवस 
पुन्हां बाजिरावाच्या दाराशी निकडीचे घरणे बसवले. स्वतः दोलतराव 
या मंडळीत नव्हते परतु बाळांबा आणि त्याशिवाय आठ हजार 
कंगणी पगडींचा उडता घोडा घेऊन जिवाजी बक्षी आले होते. शिवाय 
या 'तगाद्या'ला तत्पता याबी म्हणून फ्रेंच अमग्मलदारानी तयार केलेल्या 
काहीं कबाईती फलटणीही बाळोबानीं नजीक ठेविल्या होत्या. 

तगाद्याच्या हेतूने बाजिरावाला गराडून प्रकटपणे कंद करून 
टाकावयाचाच त्याचा विचार होता 

परंतु श्रीमताबरोबरही त्यावेळी कांही नागवी खड्गे त्यांच्याकडे 
खाल्लेल्या निमकाला जागणारी होती. 

रक्तपात होऊन बाजिरावाला केद॒ करण्यात मतलब नव्हता, 
मग शिंद्याकडली माणसं जाताना बाजीरावाला अद्वातद्वा बोलून गेला, 

वास्तवीक या वेळी बाजिरावानेच रागबाबयाचचे, परंतु लाने 
नेराळेंच बोलण काढलं, 

शिंद्याची मंडळी शिव्यागाळी करून आपल्या गोटात निघून 
जाऊन कांहीं वेळ झाला नसेल तो... 

£ हू पह्ा माऊ !' श्रीमंत भाऊंना म्हणाले “ ती ८डळी 
कांद्दीही बोलून गेली तरी ती लह्मान आहेत. ती गेली ती काही 
संतोषाने गेढी नाहींत, त्याचा रुसवा अजून ठिकाणावरच आहे. तो 
काढावयास आताच्या आत] जावयास हब, ?? 

आपण पुढे व्हावे, आज मला प्रदोष आहे, आतां सार्यकाळ 
झाली आहे. सान, पूजा, भोजन आटपून मी मागाहून येतो. 
भाऊंनी नम्नभावाने सागितले. 

7 १२१ --- 


च. “५७ 


मंग पाडुरग बारामतीकर, गोविंदा बर्वे, अप्पाजी सहस्रबुद्धे, 
बाबाजी पटवर्धन, नानाजी काकडे, हिशेजी पाटणकर, मालोजी, 
घोरपडे, रघुनाथ पटवर्धन येवढी मंडळी घेऊन बाजीराव शिंद्यांच्या 
गोटात गेले. 

रोंद्याकडील मंडळींना त्यांना तोफा झाडून सलामी दिली, 
आणि मोठ्या सन्मानाने डेऱ्यात नेले. चार घटका उभयपक्षी दोघांचे 
प्रेमाचे बोलणं झाले. 

दोन घटका सरल्या होया. आतां मंडळी बोलण्याच्या रंगात 
आली होती. इतक्यांत एक घोडेस्वार दौडत दोंडत डेऱ्याच्या दारा- 
पाशी आला. 

६ घात झाला ] घात झाला ! ?? तो ओरडला 

५६ अरे काय झाले ! '? असे सारी भंडळी आश्चथेचकित होऊन 
त्याला विचारतात तो... 

“६  परथुरामभाऊ चिमाजी आप्पाला घेऊन पळून गेले, ?? 

** -$- क ४ 

नानासाहेबांना बाजूला टाकून भाऊसाहेबानी आपल्या लला- 
टाच्या रेषा उजळ करण्याकरता जे हे * चिमणा ला ' पेशवाई 'चा 
घास भरवाबयाचचे प्रयत्न केळे त्यांत आता उत्तम यर येत चालले द्दोते. 
पुण्याहून आपत्या मोठ्य! वाड्यातून आज ते आपल्या घरच्या मंड- 
ळींना प्न लिहोत बसल होते, जुनरा घडीच्या कागदावर सोन्याचा 
ब लावलेला बोरू चमकदार काळ्या शाहईला सांडीत होता. 

॥। आ्री गणपती ॥ 

"पराव राजश्री, घळवतराव ब  रामचचद्रपंत प्रति 
परशुराम रामचद्र, आ।रोवबाद उपरी, छ. ७ जिल्काद रविवारी होळक- 
राचे डेऱ्यास गेळा होतो, राजश्री बाळोना पागनीस आले होते, 
निरोपाचे वेळी आम्हास शिरपेच व कंठी दिली, आज इंदुवारी दोलत- 
हत (ह वा बा 


राव शिंदे सरकारच्या वाड्यात आळे. श्री, श्रीमंत चिमाजीरावांजवळ 
भेठक दडिघटका झाली. मग श्रीमंत मातुश्री बाईसादेबाकडे गेले, नंतर 
सेवाघरमांची बोलणी .झाळी. “केला कारभार शेवट! स नतो. यात चल- 
बिचल नाही.? असे खातरजमेचे बाळून बाईसाद्दजाच्या पायावर हात 
ठेवेला, उपरांतिक विडे देऊन निंघाळे ते आमच्या घरास आले, 
खुद्दास वस्तू शिरपेच व कंठी इजीण दिली, बाळोबा पागर्नींसान! 
शिरपंच व वस्त्रं दिली, बाजिराव बंदोबस्तात थेऊरलळाच ठेविले आईत- 
दत्तविधान सातारोजात होईल. श्रीमंत नानासाहेब वाईस गेले आहेत, 
त्यास त्यानीं तेथे राहू नये असे शिंद्यांचे मत. त्यांनी टोक्‍्यास राहुन 
उत्तरपंथाची बाट पहावी असे दौलतराव बोलत होते. नानासाह्देच 
सुखासुखी न एकतील तर शिंदे म्हृणतात.... .. . 
.& 'श 4 ४ 

नानासाहेब बाइचा निरोप घेऊन मंदबारा रायगडाकडे निघाले, 
घाटापाखून महाडपर्यंत नानासाइबानी स्वतःच्या चौक्या बसविल्या, दारू- 
राळ्याची जमवाजमब करू लागले, ज्याच्यासाठी त्यानी किव्येकद। 
आपली प्रतिष्ठा पणास लावली ते भाऊ आता शिंद्याच्या हाताला ह्वात 
लाऊन त्यांना नाहींसे करू पहात होते. 


.- परंतु अस्तमानाला आलेला सर्वही पोर्णिमेच्यु चंद्रापेक्षां 
जास्त तेजस्वी असतो. प्रफुल तरड्यापक्षा सुकलेली बवुळांची फुलेच 
वास देतात. घड कट्याररापेक्षा खडित खड्गाचीा धार आधेक कार्यक्षम 
असते. जिबत लांडग्यापेक्षा हत्ती चे मढेदी जास्त मोल्यवान असते. 

महाडास पे!चल्यानंतर नानासाहेबांनी आपल्या विश्वा सातल्या 
आणि प्रमातल्या दोनतीनशे लोकांना ठेऊन धेऊन बाकीच्या सबोना 
निरोप दिला, 

घाटातली अनेक झाडें तोडून टाकून धाटाची बाट बुजवावबयाचे 
काम त्यानी कान्होजीला आणि कृष्णाजीला सागितले, 


पण (२९९३ - 


तै काम करीत असतानांच एका कड्यावरून पाय घसरून ते 
दोघे खाली खोल दरीत पडले, आणि जवळच भुकेलेंली वाघीण 
आपल्या पिलाला पाजीत होती... 


मग नानासाहेबानी कलमदान हातात घेतळे,ज्या लेखणीत दिल्लीला 
दहशत द्यावयाची सामथ्ये होती ती आता “* वारळा?च्या किल़याला 
सुरुंग लावाबयासाठी “ कुरू. * कुरु ? करू लागली, 


सूयचंद्राच्या झांजा 


र[यगडावरल्या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रहररात्री उटून 

नानासाईेब देवापार्वी पूजा करीत बसले होते. ऊद आणि 

घूप, कापूर आणि चंदन, केशर आणि कस्तुरी, प्वाफा आणि केवडा, 

गुलाबपाणी आणि खस यानीं त्या देवघरांतळे वातावरण अगदी 

: मंद-धुंद ? करून टाकले होते. कमलिनीच्या आंत बिसतंतुशी 

बाताचित करीत भ्रमराने बसावे तसं नानासाहेब आपल्या देवघरांत 
बदले होते. 

कांही वेळ गेला, महिन्म स्तोत्त त्यांनीं पुरे करीत आणले. 
पुढे देवाच्या आरतीला सुरवात झाली, 

: सुखकता दुःखहर्ता 'चीा वळल्य कुणी मोदक हातात घरला 
होता त्यांच्या हाताळा गुदगुल्या करून पुढे गेली; पुढें... 

: लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ' च्या आर्त हुंकाराने 
निर्माल्यांत सामील झालेल्या बिल्वदलाना नवतेजारन न्हाऊ घातलें. 
पुढे , . . 

“ घावरे रामराय! *च्या हांकेतील ळाख कानामात्रांच्या 
पिसारनी ते देवघर रामेश्वरावर नहावयास निघालं. पढे... 

* सत्राणे उड्डाण हुंकार वदनी?च्या टलकारानें साऱ्या सुगंधी 
कुळांना शक्ति तेज्ञाची अभ्यंगे घातली, पुढे... 

$ दुर्गदुधेट भारी ? नें देवीला संतोषविले, 

त्यानेतर नानासाहेबांच्या प्रस्फुट अधरदलांतून ' ३ यज्षेन 


यज्ञमयजत देवास्ताने घर्माणि... ही मंत्र पुष्पांजली बाहेर पडली. 


प्रसन्न चित्ताने नानासाहेब सोवळे सोडावयास उठले, त्यांचे 
सारे राजकारण आता सिध्द झालं होते. आज तें पुण्याकडे जाणार 
होते. 

:£ आणि प्याचे राजकारण येवढे यशस्वी रंगले कीं त्यांच्या 
विरुद्ध अद्वातद्वा बोलणाऱ्या “ बाळोबा?ला त्याच्या धघन्यानेच म्हणजे 
दालतराव शिंद्यानें मुसक्‍या बाधून अटकेत ठेविळे आणि “ फिरलेल्या 
बाशा *ला-परशुरामभाऊना आपला आवडता चिमणा राजा पाठीवर 
बांधून एकाद्या ठक पेदढाऱ्याच्या धिसाड घाईत जुन्नरच्या दिशेने पळून 
जावे लागले, 

4 .& च. 9. 


पर्वेतीच्या परिसरात नानासाहेब येऊन पोचताच होळकर, 
शिंदे, मसिरमुडुक इ त्यांना सामोरे गेले, 

परशुरामभाऊंचे “ पत्र ' घेऊन एक सरकारकून आले होते. 

“ आपला आमचा स्नेद्द पू्वीपावून चालत होता. परंतु मध्यें 
धुके-धुराळा खूप खूप उघळला. स्नेहृदीप मालवला गेला असंही 
अप्रबुद्धांनी अंदाज केले. मध्यंतरीचा विपर्यास आतां आम्ही सोडला. 
पूर्वी ज्या प्रमाणें स्नेह होता त्याप्रमाणेंच पुढें आपण चालऊं, यांत 
अतर आमचेकडून होईल तर श्री गजाननाने सारी झरिष्टे आमच्या 
माथ्यावर आदळावी. दी शपथ आणि तिच्या खात्रीच्या गजाननाच्या 
दुर्बा आमचा माणूस श्री वाडदेकर याचे बरोबर पाठविल्या आहेत.” 


पत्न वाचून नानासाहेब इंसठे. आणि त्यानीं भाऊसाहेबांना 
निरोप दिला. 


“झाले ते होऊन गेले... जुन्या धुरळ्यांनी हात माखाव- 
याची आमचा वृत्ती नाहीं. आज तर तसे करावयास अवधीच नाहीं. 
आतां निर्धास्त असावें. आम्हांकडून कांही वेरभाबाने होणार नाही, 
इषारा होतांच घोडा पुण्याकडे आमच्या अंगुली निदेशाकडे लक्ष देऊन 
वळवावा. मध्यंतरी वितुष्ट आलं ते कांही मासाचे. स्नेह़् होता तो 
क्षपातपांचा ! साऱ्या “ हिख्या 'पणी आपण दिल दिलाझ्याने हात 


नोन, ही. त. द. लम 


हातीं बांधन राजकारण खेळलो ते आयुष्याच्या अस्तमानांतून वितुष्टाच 
निखारे अस्तनींतून बाळगून अखेरची वाट चाळावयाची काय !” 
सार 'गेळेलेः सारे फिरून मिळवित नानासाहेब पुण्यास येऊन 
दाखल झाले. पेदावाइंचा दरारा * आसंतु हिमाचल ? बसाचैणाऱ्या 
नानासाहेबांना एक दोन सरदारांच्या आणि एका कारभाऱ्याच्या कार- 


र (२० &_ 


स्थानाचे कोळिष्टक पुण्याच्या शनिवार वाड्याच्या भिंतीवरून झाडाव- 
याला वेळ लागला नाही. 


त्यांनीं पाहिले कीं हे कारस्थान केवळ पैशाच्या आशेने एकत्र 
आलेल्या चार मंडळींच्या हाताने उभारले जात आहे. 

मग त्यांनी स्वतःच्या तिजोरीचे दार उघडल, ते दार उघड" 
ताच थेल्याची तोंड रिकामी झाली आणि आंतून रक्कमा बाहेर पडल्या, 

आणि त्या रिकाम्या झालेल्या येल्यात गारुड्याच्या पाळलेल्या 
मुंगसाप्रमाणें ' दौलतराव ? 'निझाम' त्याचा दिवाण: 'मशिद? उल्मुटल्क 
ग्हेखूरचा “ टिपू * ' मॅलेट ? आणि बाजीराव येऊन बसले, 

जे स्नेह चादीने जुळले जातात ते सोन्याने तुटतात हे नानासा- 
हेबांना ठाऊक होते. 

परंतु हे राजकारण यशस्वी करून नानासाहेबांना कांही विशेष 
आनंद झाला नाहीं. पार्थाला कणोशी लढतानाच आनद होतो. उदया- 
चलावरल्या रविबिंबाला काजव्याच्या पळत्या कळ्याकडे पाहून समाघा- 
नाचे हांसू गालावर फुलवावेस वाटत नाईी. 

शुभमुदूते पाहून नानासाहेबांनी थाराथोराचे मुजरे घेत परत 
वाड्यांत प्रस्थान ठेविले तरी त्याना कांद्दी समाधान वाटले नाहीं. 

आबा डोलूकरांना साताऱ्यांस धाडून नानासाहेबांनी बाजीरा- 
वासाठी वस्त्रं आणली. बाजीराव पेढावा, चिमाजी अप्पा, पेशब्यांचा 
दिवाण, नानासाहेब व्चिमाजी अप्पांचे नायब; अमृतराव-्बक्षी, वब 
फडके अमृतरावाचा नायब, अशी व्यवस्था झाली, 

नानासाहेबानी यानेतर दाजीरावाकडून बारा कलमे लिहून 
घेतली, त्याला राजहिताच्य( गोष्टी सांगितल्या, 


क. २२७ लनर 


अमृतरावाचे आणि बाजिरावाचे तंटे विकोपास जाऊ नयेत 
यांसाठी त्यांची समजूत नानासाहेबांनी काढली. 

आलेंबहाददरास पत्र लिहून त्यांनीं त्याचा व दाळतरावांचा तंटा 
कायमचा मिटऊन टाकला, 

लहूर्री बाजीरावाने एकदा रुखून जानवे तोंडून राख फावून 
साधु बनून पुण्याबाहेर पडावयाचे ठरविले त्याचीही समजूत नानासा- 
नांनी काढली, 

कुरडूचा घाट नीट करून घेतला. 

9 4 $ की 

काळ पुढें घाबत होता. आणि नानासाहदेबांचे प्रकृतीमान अधु- 
अधु होंत चालळे होते. पानपताचा वज्नाघात सहन करूनद्दी जो देह 
उभाच्या उभा राहिला होता तो आता वारके लागला होता. भ्रमितांच्या 
मृत्युने पूर्वी हाय खालेल्या हृदयाला आतां दोलतरावाच्या नित्याच्या 
कटकटी तापदायक वाटूं लागस्या. 

नारायणरावाच्या रक्ताने रंगलेल्या गणपती महालांत बयून राघोचा- 
दादाच्या आणि आनदीबाइईच्या...बार्जीारावांशी मसलतीचे बोलणें 
करताना मुखावर स्मित ठेवणें आतां त्याच्या अनेकदा ताणल्या गेलेल्या 
संथमालाही न झेपण्यासारखे वाटूं लागले, 

--. आणि बरोबरीची एकेक माणसं दूर...दूर.. .वृर. .. 
दिगता पर्लाकडे गेलेली. ... 

अशक्ततेमुळे नानासाहेब इलो बराचवेळ एकांतात घालऊ लागले. 
कालियामदनाची एक सुवणमूर्ती अगदी आलिकडे त्यानी तयार करून 
घेलळी होतीं, तिचे घ्यान करीत ते तासन्‌तास बसत, 

एक दिवस हिंद्यांच्या फलटणांनी त्याच्या वाड्याभावती 
राराडा घांतळा तरी त्यांना त्यांचे कांही वाटळडे नाही. 


एकदा स्वतःच्या सैन्यावरचा फिरगौी अधिकारी मि. गॉसन 


कांहीं लोकांनी सुरे हाणून कापून टाकला तरी त्याच्या मनाची चल 
बिचल झाली नाही. 

पुढें समझोता करून घेऊन शिंदे त्याच्याकडे आपणहून नमस्का- 
राला आले, तरी ते इंसले नाहींत. 

दषेखद ते मावळले? अशी त्यांची स्थिती झाळी होती. काही 
करावे असे आतां वाटत नव्हते. आणि..... ी 

जुने वाद आतां शक्‍य तितके मिटवून टाकावयाचे अक्ला 
घारणारने ते वागत होते, नगरच्या किल्यांत कैद करून ठेविलेल्या मोरोबा 
दादाला त्यानी शिरोळकराना पाठऊन पुण्यास आणविले. 

पुन्हा मतभेद होऊन, बाजीराव त्याना राज्यकारभारांतून उठऊ 
वागला. तेव्हां या कटकटी नकोत म्हणून “ मुकीर ! आपणास केद 
करणार आहे हें माद्दीत असूनही ते शिंद्यांच्या गोटात आपणहून 
गोले. . . 

पुढें नानासाहेबांना नगरच्या किल्याच्या भिंतीची उंचीही 

कांहीं दिवस मोजावा लागली. परंतु त्याचेही त्याना कारही वाटळे 


नाहीं. 


४२ 


एकांतात त्याना त्या भिंतीवरून पूर्वी आपल्या बद्दल भातापर्यंत 


नाना लोकांनी उच्चारलेला व लिडिळेली कोतुक वाक्ये पुन्हा ऐकू येत. 

हैदरखानाने म्हटले “ तुम्ही इंग्रजांचा घाक आहात, आपली 
मिजास मजबूत आहे. 

श्रीमत माधवराव म्हणाले “ आमचा विश्वास आपण आहांत, 
झाळस तुम्हास नाही. आतळे पुण्य आम्हांहून आधिक ?? 

सखारामबापू म्हणाले “ आपण जिकडे आहांत तिकडे 
'कॅकिरीळा ]फिरकावयाला फुरसत लाभत नाहा.!! 

मुधोजी भासले म्हणाळे “ . . आपल्या स्तुतीचा बयाना 
नामी काय लिहावा १ गुणाचे योग्य स्तवन करावयाळा आकाश- 
बाण्यांनाही आधिक सामथ्ये जमवावयास दवे. ? 


पण १२९९ --- 


इरकुवर म्हणाली, “' दूरच्या इंदुरावरहदी आपला आरसर ! 
आपण मुखावाटे “ करून देतो ? म्हटले की न होण्याची बिशाद 
पृथ्वीतलावर नाही. *! 

अहिल्या देवी म्हणाली...“ गोवे इनामे देऊन कागद पत्रे 
पाठविली तर आपण लिहेलेत. बहिणीने भावासाठी महेश्वरी बनाव- 
टीचा छानदार धोतर जोडा पाठवावा, त्यांत सब लाभले... .?? 

नजफरखान बादशहा म्हणाला, '“... दिल्लीलाही पुण्यातल्या 
बुमच्या अकलमंदीची अस्करा येऊन पोहोचली. आमची परवरदिगारला 
रोज प्राथना की आमच्या दौलतीस आपल्यासारखे कारभारी लाभावे. 

बाळाजी इेकर म्हणाले, “ पुणे द्रबारचे पुण्य आपण आहांत. 
आपण नव्हता तर वाड्याचे बुरूज बारा ठिकाणीं फुटून तडे खाते. 
गंगाजळ निमळ देवीने आपणास गोरविलं तें यथायोग्यच. ” 

राघोबादादा म्हप्णाले ““ आपणासारखा विरुद्ध पक्षाला ठाकता 
तर भगवतान।हदी विषण्णता येती. आपण हवोतात म्हणून जमीन आभा- 
ळालढा [भिडऊनद्दी आम्ही कोरडे राहिलो. 

गोपेकाबाई म्हणाली, “ संकटकाळांत आत्मदुःखानें चौत्फी 
दुःख्वाचे डेरे दिले तेव्हां आपणच आद्या घेऊन राज्य राखले, आपण 
नसतात तर घराघरातल्या [फेसादीने राज्य फाल्तूंच्या हाती पडून 
खापरी झाले असते. 

जेम्स अंडरसन म्हणाले “... मस्तकावरली टोपी मानमु्धत 
देण्यासाठी आपखुशीने हातात घ्याबीसारखी वाटावी अर्शाच आपली 
चाल चळणूक.. .” 

मलेट म्हणाला...“.. न्यायी, काटेतोळ भाषा, बुद्धीचे पेच. 
पाच, मुखावरळे तेज आपले कारही भागळेच, 

माशियर गाडर म्हणाले ““...' आडंर ऑफ संट टई?) हे 
मानव्चिन्ह आपल्याला देतांना मला त्णा चिन्हाचा गोरव केल्यासारखे 


वाटते. ” 


आ र्ह० टन. 


पार्टालबाचा म्हणाले “.. भांडला ते खरे, परंतु ध्यानी घरावे 
कीं मागे बहुत झाले आणि पुढें उदंड येतील जातील परंतु आपण 
थोर ते थोरच रह्वाल. / 

व. “4 4 34 

मग नानासाहेबांना त्या किल्ल्यांतून सोडऊन पुन्हा मान 
सन्मानाने पुण्यास नेले. तेव्हाही त्याना कांद्दी विशेष आनंद वाटला नाहीं, 

त्याना आतां कळून चुकले होते कीं आपण आता फार दिव- 
साचे सेवती नाहीं. आता ह्या देहाचा कपडा मरणाच्या घाटावर 
कृतांताचा परीट येऊन घेऊन जाणार आहे ! 


आता दिवसाला रात्र प्रासू लागली आहे. आतां खूर्यमंडळा- 
भोंबताली जहाजातून आलेल्या गौरवर्णीय ताडेलानी गराडा घातलेला 
आहे. 

मग ते 'निवांतात बसत आणि गुणगुणत... 


गतसड्रगस्थ मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतस; | यज्ञाया 5 5 चरतः कर्म 
समम्रं प्रविळीयते ॥ 


आणि काही वेळानं आपल्या वाड्याच्या चंद्रशाळेबरून आळे- 
दीच्या दिशेने पाहू लागत. 


ही | ७? ] ज्यावयाटहवकरळ 


40:10... 


आणि आतां....! 


आज बेल्यागेंत भगवान श्रीविष्णुखमोर नानासाहेबाचे कीतेन 

होते. अगदी नजीकच्या लोकांसमार ते उभे राहिले. 

त्यांचा देहृ आता थकला होता. अनेक उलाढाली केलेल्या आणि 

करणाऱ्या मेंदूचा न कंटाळता मागोवा घेऊन घेऊन ते ' साडेतीन 
हात आता सांघ्यासांध्यात वाजू लागले होते. 


पूणे उमलल्यानंतर फूल पाकळा पाकळींनी गळू लागते. सवाइई- 
माधवरावांच्या कारकीदांत नानानी आपली कीर्ती, वेभव, खपन्नतचे फूल 
पूणे उमललेलें पाहिले. 

त्यानंतरचे त्यांचे आयुष्य पाहिले म्हणच कारंज्यावर डसळ- 
लेल्या काळजातच नानाच्या कीर्तिसूयाच्याही खापऱ्या झाल्या असे 
म्हणावे लागते. 

परंत नाना निग्रह. होते आणि विवकी होते. जे घडत होते 
आणि घडले होते त्या सर्वे बऱ्या वाईट प्रसंगी त्यांनी आपली बुद्धी 
एकाद्या खेळ!डूसारखी ठोवेली होती, 

जीवन हे एक नाटक आहे हं त्याना समजले होते. राम आलें 
आणि गेले आणि पुढे कृष्ण आले आणि त्यांनाही जावे लागळे, 

अवतारांच्या पारेसमासीचा इतिहास त्यांना ज्ञात होता, अखंड 
प्रगत राहू इच्छिणाऱ्य! सृष्टीला मरणाच्या पायाने बार्धक्याचा चिरवल 

"ण १३.२ ० 


वुंडवंत तुडबतच नवीन मंदिरासाठी सुंदर विटा नि्णीण कराव्या 
लागतात ! 

नानासाहेबांना ठाऊक होते की, जगांतली अखेरची ओंबी 
पुनर्जन्माच्या अमृताची पैज जिंकणारी असते. 

ज्या 'जाण्याला' परत 'येणे' नाही अद्या जाण्याच्या पूवरगाला 
चाळीज्ञा नंतर प्रत्येक व्यक्तीळा सुरवात करावी लागते. 

आज नानासाहेबांनी प्रथमारभी सवाना वदन करुन सांगीतलेर्की 

“ज़ आज इथे जमले) आहेत ते सारे माझंच आहेत. जीवनात 
चालतांना सुद्धा चुकून माकून मुंगीबर पाऊल पडते, आतां पर्यंत राज्य 
राखण्याच्या माख्याफंदात अनेकाच्या बाबतींत कामिअधिकपणा आमच्या 
हातून झाला असणे अगदी शक्‍य आहे; परंतु गा श्रीविष्णु समोर मो 
उच्चार करून अशा रितीने कळत न कळत झालेल्या नुकसानी बद्दल मी 
सर्वांची माफी मागतो, राज्यराखाबायाचे म्हणून ज्यांच्या मळमळी 
झाल्या त्याची दलदल आता आम्हाला नाहीशी करावयाची आहे. 

या देवाच्या दारांत आतापर्यंत नमस्कार आणि मुजरे घेण्या- 
च्याच संबय असलेले हे माझे माथ मी दहादिशाकडे न्याहाळित अवनत 
करतो. जे हात भल्याभल्यांशी ठीकठाक झुंज खेळत आले त हात आतां 
झी अंजुली बांधण्यासाठी एकत्र आणले आहत. 

आताच मौ कांतनाला उभा राहिलो, माझ्या बेलबागेतल्या 
या श्रा विष्णु समोर मी माझ्या पद्धतीने कीतन करून प्रभूचें गुणगान 
करणार आहे. 

असे म्हणून त्यांनी पूर्वरंगास आरंभ केला. 

गळ्यातल्या बीणेवर पेशवाईची रियासत रंगविणारे बोट हळूवार- 
पणानें फिरू लागळ. 

आणि नानासाहेबांच्या अघरदलालून गोपाळ शाहीराने विराच- 
छेला एक तेजस्वी अभंग उदित होऊं लागला, 


विश्वाचा वारकरी मी । खयचद्र अमुच्या झाजा ! 

रेशीम घ्बजाला देती । तिन्ही त्रिकाळच्या तिन्हिसांजा ! 
हा अभंग म्हणून झाल्यावर ते म्हणाले. 

“ आता मी आयुष्याचे अध्यदान करावयास निघालेलो आहे. 
मनांत पूबो पुष्कळ होते आणि काही 'होते,' झाले कांही ' नव्हते 
शाले, परंतु मनांत होत ते मी फक्त एकाच व्यक्तीजबळ दिलखुलास 
करून आजवर बोलला. परंतु ती व्यक्ती आता विश्वेश्वराच्या उद्यागती 
जाऊन पोचलेली आहे. गोपाळ शाहीराला ओळखणार इथे कोणी 
असेल असे मला वाटत नाहीं. कारण तो इतर झाहीराहून 
अगदी वेगळा होता. तो शिखरावरल्या कळसासारखा शाहीर होता. 
जगाच्या डोळ्याना कळस अदाजानं मोजावयाची संवय असते आणि तो 
अंदाज “ विती दीडवितीचाच भ असतो, वास्तवीक गिखर खूप मोठे 
असते. झापल्या लायकींमुळें ते सामान्याच्यापक्षा उंच पातळीवर पोचलेळे 
असते. गोपाळ शाहीराने आपल्या हृदयाच्या तातीवर लावण्या छेडल्या 
नाहीत किंवा इतिहासातले खरे पराक्रम खोट्याच्या नावनिशीवर नाद- 
णारे पोवाडेही छेडले नाहींत, त्याने लिहिळे,->- 

मानवतेचे आम्ही पुजारी 
विश्वघमे केवारी ॥ चू ॥ 
ज्ञानेश्वर तुकयांच्या चरणरजानें 
समर्थाचिया जयनादानें 
शिवरायाच्या पराक्रमाने 
पावन केली पवित्र झाली त्या भूमीचे वारकरी ॥ १ ॥ 
प्रखरांतुनी तिमिरांतुनी 
शतका शतकांच्या परिवतेनी 

पडलेल्या उल्कांना चढवितो असितांबरी ॥२॥ 

राग मोह बिद्वेब जाळतो 


णा रै ढे > 


या विश्वाची पूजा कारंतो 

नेदादोपापरी अखंड जळतो तिमिरांतरी ॥३॥ 

असे त्याने लिहिल, आणि जे त्यानं लिहिले ते या नाना- 
साहेबांच्या मनालून भरलेले होते. 

आता मी. आधिक बोलत नाहीं, कीतनाला मी उभा आहे. 
आत्मनिष्ठ मला फार वेळ रदह्दाता येणार नाहीं. आज मी ''कुष्णावताराचे 
रइस्य” हे आख्यान घेणार आहे. 

यानंतर नानासाहेबांनी आपल्या उल्लेखनीय पद्धतीनें भगवं- 
ताच्या ब्षीवनाचे विवरण कले. 

आणि अगदी शेवर्टी ते * समार्सी ) जवळ येता येता म्हणाल, 

५६ दृतांताच्या शिलेदारांचे शोमले आता माझ्या अधु झालिल्या 
डोळ्यांनाही दिसतील येवढ्या जबळ आलेले आहेत, राजकारणांत मी 
पडलो तेव्हां जगणं अनेकदा मला मरणाकडे ताबेंगह्यमाण टाकावे 
लागले. विजयाची आशा असतांना पराभव मी पत्करले भआाणि पटा- 
बर, माझ्या बाजूळा मी प्यांदे आणि श्रीमंत राजे असे एकटेच उरलो 
असतानांही मी बु्जी केलेला आहे. विधिलिसितावर माझा विश्वास 
आई, आणि प्रयत्नावरद्दी माझा विश्वास आहे. चंदनासारखे पराकारणी 
झिजत जावे आणि शिजता झिजता नाहींत व्हावे असेंच माझ्या मनाचे 
ठेवे होते. आता मी झिजण्यासारखे देवतही उरल नाही. आणि देवत 
नाहीं &ही ठौक आहे. कारण या देहकाष्ठाचा सुगंघद्दी आता खेर!वेरा 
झाला आहे. 

तुळशीपत्राच्या सान्निव्यांत आता आम्ही आहोत. या तुळ शि- 
पत्राच्या मंगळ वातावरच विश्वाची बिदग्व वागिश्वरी विवेचकांना 
बदनीय वाटेल अशी काविता लिहृग्बयाला बसते. 

या पवित्र पानाबरूनच पुण्यवान पुरूषाचे पुण्य * निज्ञा *च्या 
: [नजा ? पापणीबर ठेवीत इद्द लोकांतून परलोकाकडे जाते. 

याच पवित्र पानावर भगवंताची गीता, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी, 
समथाचा दासबोध, तुकारामाची अभंगमाठा लिहिली गेळा, मरणाच्या 


याड र रै प डाका 


मेण्याला आंतून कातुकाची [केनकाफ मढवळली असतं, आन झाल... 
आजवर झाले त्यापेक्षा या तुळशिपत्रावरून आम्ही दूर दूर [दिगंतरांत जाऊ 
ळागलो कीं अधिकांतळे अधिक गौरव आम्हाला मिळतील. 

आतां... 

“आता आम्ही जातो अमुच्या गावा. . .?? कीर्तन संपवून नाना- 
साहेब मंडळींत येऊन बेठकीवर असले. आणि घटकाभरात त्यांना 


मृच्छा आली. 
श 3.4 यी 4 


अखेरच्या घटका मोजीत नानासाहेब आपल्या बिछान्यावर 
पडले होते. ते अत्यवस्थ आहेत हे साऱ्याना कळून चुकले होते. भातां 
अवघ्रे पुणे एका अझुमकासाठी आपल्या हृदयाला दगड करण्याच्या 
उद्योगाला लागले होते. 

उद्चागती बसलेल्या बाजीरावाला नानासाहेबानी ओळखले 
नाही, त्याच्या दुसऱ्या ब्राजुला बसलेल्या कनल थामरलाही नानानी 
ओळखले नाही. 

नामांकित वैद्य आपल्या ज्ञानाला पणाला लाऊन सहाणेवर 
मात्रा घाशीत होते. आणि या गोलाकृती “ वळशा? ना समातर अज्ञा 
प्रदक्षिणा पुण्ययान लोक नानासाहेभाना आयुष्यलाभ वहावा म्हणून 
देबळादेबवळात घालत होते, 

गावांतल्या प्रत्येक शिवमादरात अभिषेक सुरू होते... . 

आणि काही. ठिकाणी पचाक्षरीही ' लिंबे ) कापीत झेते... 

परंतु नानासाहेबांच्या पापण्यांच्या परिघात आता, आता 
तुफान वेगानें एक दिव्यत्व पिंगा घालीत होते. 

त्या दिव्यज्योतांच्या प्रकाशांत एका अजर पुरुषाने त्याना 
आपल्या स्कंधावर धेऊन मागे मागे पावलें टाकावयास सुरवात केली ,., 

आता गुरवार तारीख तरा माचे अठराशे इसवी सन होता... 

मागे चालत. ..चालता. .. 

सतराशे बेचाळीस ..फेब्॑रवारी ... बारा तारीख. . .स्थळ 
सातारा...रात्रीचे साडेदहा, 


- १२९६ - 


पाळण्याच्या परिसरांत इवले इवले हातपाय डोईवर टांगलेल्या 
कापडांच्या चिमण्यःशीं काजळ फासलेले टपोरे डोळ लदट॒ऊ लागले. 


पुढे मुंब. आणि पुढे ववाद... १७५२ ... एर .रातळी एक 
सुलगी गद्रच्यांच्या घरांतून निघाढी आजे फडणविसाच्या घरात दडून 
बसली. 

माणूस जन्माला येतो तो आई वडिलाचे आसरे घेऊन येतो. 
परंतु... ! 


६ क 


दूर दूर'' वाडेलानी उत्तर इिंदुस्थानांत आपले जीवन 
जनादनाच्या स्वाधीन केळे, १७५६... 


गालिचावर गाजेफांची गलत व्हावी तसे नानासाईजाच्या 


डोळ्यासमोर यूर्य चद्र सरमिसळलं जात होत. 


उद्यागती एक नेदादीप तेबत होता. त्या नंदादीपाच्या स्थिर 
ज्योतिच्या सूक्ष्म टोकावर अहमदशहा अबदाली उंटावरल्या डोजाला 
तोंफाना तोडे लावीत होता. त्याच्या पलिकडल्या बाजूला भाऊंना 
: झामरणात तुमचा * म्हणून वचन दिलेला इत्राइहिमखान गारदी 
आपल्याला रणांतून पळावयाची बुद्धी झाली तरी पळता येऊ नये 
म्हणून आपले पाय तोफेच्या गाड्याशी कुलुप बंद करून घेऊन अखे- 
रच्या घे घे मारीला उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला शिंदे होते, 
होळकर झोते, त्याच्या जरोबरच हेदरअल्ली आपल्या सजजारंगाच्या 
घोड्यावर बखून कोल्हापुरपासून तें तडक तंजावरपर्येतच्या,मद्रा सपर्यंतच्या 
मुलखाला चांद्सिताऱ्याला कुर्नसात करावयास लावीत ससाण्याच्या 
रातीनें निघाला ह्वोता. त्याच कनकरंगी ज्योतीबर नानासाइब होते, माध- 
बराव होते. नारायणराव होते, सवाईंराव होते. पार्टालबाया होति. 


उजवीकडून डावीकडे असे ते सारे कुठे तरी जात होते. 
क्षगाघांतून अलाताकडे, चाललेले ते बाटेत त्या खोलीत येऊन क्षणभर 


म्य 4 डर 6 झि! उभ्लहताकरळ 


य 


थांबले होते. आणि परत मागस्थ होतांना त्या युगायुगाच्या संईंवा- 
सांत नानासाहबांना आयल्प़ा सोचतीला चडा असे म्हणत हेते. 

त्या दिव्परज्योतीवर उत्तरेतळे आणि दक्षिगेतील, पश्चीमेकडले 
भाजे पूक्‍कडले मोठ्या मिनतवारीने घडऊन आणलेल्या तटाचे 
कागद इळइळू कापरासारखे जळत होते. ते कागद जळत असताना 
त्यावरील कलमवारीची अक्षर आपल्या कानामात्रांच्या हातापायांना 
रागावते आपटत होते वि 

त्याच ज्योतीवर नानासाहेबांची मोते ' श्री शिवचरनलीन 
मिरत जनादन सुत बाळाजी पंडीत ) ह्वा सत्वपरीक्षा करून घ्याबयासाठी 
जळत होती. 

त्याच ज्योतीबर सुताळकीची शिक्के कट्यार तेजाला आपले 
दिव्पत्वब पटऊन देत होती, 

त्याच ज्योतीवर दिलींच्या वजारांचे मिळालेळे फडणविश्ी 
कलमदान आपल्पा चादींचा कस तपाशीत होते. 


यांच ज्योतीबर नानासाइबानी गोंदावरीवर बांधलला घाट 
सापेक्षतेने उभा होता. व्या घाटाच्या खालच्या नदीमध्ये खघुनाथतवबाच्या 


कौ 0. त 
क 


हाती दिलळेडी नानासादेबाची कारभार्रापणाची वस्र भिजत पडडेली 
दिसत द्वोची 
याच ॥३य शलळाकेवर शनिवार वाड्याजवळच नानासाईबांनी 


सुरू केलळे आपल्या वाड्याचे बाबकाम दिसत होते. 
याच दिव्य ज्योतीवर पुणे, आंबेगाव, महाड, रायगड, बाई, 
बोरवण, खडं, बदामी, पंढरपूर, गंगापूर, कोकण, पुनवले, भोसेगांव, 
टोके, औरंगानाद, बऱ्हाणपूर, पुरदर, कोपरगांव, भोगूर नानासाहबांच्या 
पायांना आपापल्याकडे खेचून घेत असताना दिसत होते. 
याच दिव्यत्वाच्या दोेजारी पानपताचे पान पडले होते. 
नल र टेट --- 


याच दौपाच्या परिसरांत नानाठाहेबाना अटक करावबथास 
आलेले शिंदे, मुकीराव डील शिलेदार ॥दिसत होते, त्याच्या अतःकरणावर 
काळ्या कापडाचे वेष्ठन होते, 

याच दिव्य तेजाच्या सामथ्यांनं नानासाहेनाना त्या अधघारालून 
भूतकाळाच्या घुदीने दिसेनाश] झालेल्या अनेक गोष्टी, चादाची शिळड 
दिल्यासारख्या दि लागल्या. 

रायंगडावरला त्याना, [देलेंला नगारखाना आता. त्याच्या मंद 
श्वसनाक्रेयेला इलके हृळके हलके साथ करू लागला होता. 

सनईंने आता * भ्रूपा?च्या संगतीत स्वराच्या ख्थमी काढण्या: 
बरल्या हिंदोळ्यावर भअखून तिळा न पेलण्याजोग्या उंच उंच जागी 
स्प करण्यास सुरवात होता. 

दत्तक घेतलेल्या आपल्या मुलाला, दामोदर बळवंताला हातावर 
घेऊन नानासाइब नर्दाच्या वाळवंटाकडे "निघाले होते...त्याच्या पका 
मुठीत माती होती आपणि एका हाताच्या उघड्या पजावरल्या कनंतः- 
करण रेषेवर निराळया नवीन तऱ्हेचे नमुदेदार सत्य करीत होती. 

त्या निरादेचं रूपय दुदर होते. परंतु डाळे नका. द्वोते तेबदें 
काळे होते. आपल्या दुग्वरोर कायेवर तिनें काळ्या शिरशिर्शत मख 
मळीची वस्त्र पारथान कली हाती, आपल्या काळ्याकुरळ्या केसास 
तिने कस्तुरींचे अत्तर माखले होते. . . 

तिने खूप अलंकार घातले होते. परंतु त सारं शानी”च्या खड्यार्‍चे 
होते. “नि! हे रून तिचे आवडते होते. 

कानांतल्या कुडलात, नाकातल्या बिंदलीत चमकीत कपाळावरल्या, 

हातातल्या बिल्वरात, कठातल्या कर्यात, दुडावरल्या बा जुबंदांत, 
जिकडे तिकडे श्नांचे खडे बसविले होते. 

कांहीवेळाने आपल्य! नृत्यात ती मद्दालक्ष्मीचे अंगविक्षेप करू 
छागळी, ती आता मळवटभरून हातातली घागर एका विशिष्ट लयात 
फुंकू लागली, 


|] च क 


आणि तिच्या हातात तिने जा घट घरडा होता त्याचा आकार 
महाराष्रासारखा होता. 

त्या घटांनुन आपल्या भारलेल्या फुकरी भरून ठेवण्याच्या 
नादात ती सुंदर आणि नाजुक स्त्री तोल जाऊन पडली. 

तिच्या मस्तकाच्या घक्यानें तो आतावर्यंत अखंडपणे तेबत 
असलेला नंदादीप विझून गेडा.... ... 

नानाचोनेवाण झाले, 

राज्य़ातला दाज गेला, नेट गेळा, रुर्वारच्या अडी चप्रहर रात्री 
मानच्या तेरा तारखेला इसाधेसन अठगाशे मध्ये हे झाले, मराठी राज्य- 
तला समतोडयणा आता निमूट झाला, जो मोलाचा होता तो तोलाच्या 
महादजीकडे, माधवराबाकडे निघून गेला, दौलतीचा दुआ गेला, 
मद्दाराष्ट्र्या ' धडगत ? गेली, विशाल बुद्धिमतेचा माणूस नाहींसा झाला 


सारे पुणे देहाला घुरात दडऊन घराकडे परतले, पुण्यात्म्याहा 
सद्गती मिळावी म्हणून मित्लांनी लाखांनी धम केला, त्याच्या आत्म्याचे 
अ'गपन द्वोताच देव सिंह्मासनावरून आदराने उठले ! ! ! 


कन, पै ४6७ -->>< 


--- ९९9--> 


उपसंहार 


न्हा त्या मोठ्या फ्रेममधल्या चमकणाऱ्या बिगबाळी भवताली 

पूर्वीची नाहींसी झाळेली रंगल्ये पिकल्या सिताफळीवर 
साळुक्यांच्या थव्याने येऊन जमावे तशीं नमली. 

मग पगडी दिसूं लागली... आणि ती अशी दिव लागली की 
तिच्याकडे टक डावणाऱ्या जास्वंदीना आपळी मान अवनश्र करावा 
लागली, 

भोवऱ्या भोंबतालच्या रशनेप्रमाणे त्या लांबोड्या सुस्वच्छनीवर 
सुरकुत्या जमा होऊ लागल्या. 

त्या प्रत्येक सुरकुत्यांत एकेक तडकलेली महत्काकाध्हा आपल्या 
गागनाचे चुंबन घेणाऱ्या उंचउच निवासस्यानाची विल्हेवाट लागल्या 
नेतर बारीक बारीक भुऱ्या रंगाचीं पाले बांधून राहिल्या होत्या, 

रफ्फूकाम करणाऱ्याच्या बोच्क्यात अर्नंत रंगी घागेदोरे असावे. 
तर्से तें आडव्या उभा सुरकुत्यांनी विनटलेले तोंड होते. 

««.ते नानासाहेबांचे तांड होते आणि पेशवाहवरलळी फाट- 
लेली आभाळें ज्याने अनेकदा आपल्या अकलमंदीने धागेदोरे घाढून 
ठीक ठाक केली त्या बुद्धीच्या महासागराचे ते तोंड होते. 

-« -सुरकुतलेलं असूनही ते मुख अत्येत तेजस्वी दिव ढागले. 
त्या सुखावरील विशाल डळत्रांच्या दुआचांत विवेचनेत पडलेला वेलस्ली 
शिमुंसेला हेस्टग्ज, तोंबा तोबा करणारा टिपू सारे सारे विधेळत होते, 

न र४१ --. 


खणणे ऱ्या डोळपांच्या दुभ'चांत एक पसोठा सोगख्यांचा पट 
भांडश दोषा, आ'णे क'नांत बिग्व'ळी घातळेळा एक माणूस मनांत 


ल्क (4-१ 


आणील ते हुकथा हाताने हाकून दृर्बी ती. सोंगटी सिंहासनावर नेऊन 
ठेषीत होता. 

त्या डोळयांच्या दुआब'लून सडा कघाळावरल्या कुंकवाच्या 
टिकल्या हिरव्या चागड्याच्या होड्यात चसून चालल्या होत्या. 

त्या डोळयांच्या दुआबांत इतिहासाला जमा करावयाला लाग- 
लेला महाराष्ट्राचा मान होता. 

त्या डोळपाच्या दुआजांत त्या डोळपांनी हयातीत कधीही न 
सांडलेळे मा/गिक मोती होते. 

च ह्य 4 ची 

सवे रंगवलयें पुन्हा परत आली. आता प्रथमतः पहातांना होती तशीच 
ती नान साहेबाचे तजवबीर गोडनोल्याच्या डोळ्यांना दिसू लागली, 

तजबीर तीच होता. 

* आणि गोडबेोलाहि तेंच होते. 
परंतु... ... 
क 3 ् 

आतां गोडबोल्याच्या डोळ्यांत त्या चित्राकडे पर्ह्हांताना अअह- 
लनेचे भाव तरळत नव्हते. 

आता त्या चित्रित व्यक्तिच्यानद्दल कोतुक वाटण्याखरीज 
त्यांना गत्यंतर नव्हते. 

जी व्यक्ति नवती तर अखेरच्या अखेरचे अघशतक शझनवार 
वाड्यावर जरीपटका फडफडलाच नसता ! 

मग नारायणाला आधार नव्हता ? 

कदाचीत लो तोतया भाऊसाहवेबदी खरेपणाने गणपती महा- 
ळात बेठक माझडून राज्य करून गेळा असता. 

पि ब्र अकळ 


आणि तसा खुळा राजा झाला असतां तर प्रजा चेतन्यहीन होत 
हात परकीयांच्या अकीत झाली असती. 
आणि तसं झाले नाही, 


पुणे काचिज केले गोळे तरी धुमसत राहिले. प्रतिकुल पारीस्थर्तात 
थोडे पडते घ्यावयाचे परतु वेळ येतांच पुन्दा आपल्या इच्छित 
ध्येयाच्या मागावरून पुढें सरू पहावयाचे हे नानासादृबांनी महारा- 
ध्राला शिकविले. 


आणि त्या शिकतणीने मद्दाराष्ट्रातील जाणत्य!ची मने परकीय 
स्तेविरुद्ध सर्वश्ाः नि'डास्त्र केली असतानाही धुमसत राहिला, 

आणि नानासांद्वबांच्या कारकीदींचा रोजमेळ इतिहासांत 
नसत! तर, . .! 


> 


एलफिेस्टनने शनिवार वाड्यावर बावटा लाऊन सहा महिने 
झाले नव्हते तोंच पुण्याच्या आसपासचे... . 

सिंहगड 

लोइगड 

पुरंदर 

हे तीन [कल्ले एका रात्रीत दृ्ठा करून काबीज करावयाच्या 
प्रयत्नाला मेहुणपुऱ्यांतली शंभर ब्राम्हणांची मुळे लागली नसती. 

त्या प्रयत्नांत अपयश येऊन ती मुले केदी झाली. 

आणि...... 

आणि काही तोफेच्या ताडी दिले गेळे, आणि कांहींच्या जिभा 
देशस्वातंत्र्याच्या सिंहगजना कर्रात काळ्या टोपा खालीं घरंगळल्या. 

त्या तीन केल्ले सर करू पहाणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या 
अनामिक क्रांतीकारकांना नानासाहेबांची आठवण नव्हती तर... .! 

तर काय होते ! 


क १. का 


क्य ज्य 


शेवटच्या चाजीरावाच्या स्मृतीत क'हीं ते आपल्या देहाची दाने 
देशासाठी द्यावयाळ' निवाले नव्हते. 

ज्या चिवटपणाच्या विचारांचे वूत्र धरल्याविना त्याच्या हातून 
ते घडणारे नव्हते तें वूत्र नानासाहेबांच्याच जीवन ग्रेथात गुंडाळळेले 
हाते. 

आणि हवे नानासाहेब होऊन गेले म्हणून अठरासे छप्यनच्या 
नेतरचा इसविसन भारताच्या भाग्याची एक तेञअस्वी शलाका संभाळ- 
णारी संदुक झाला, 

नानासाहेबांच्या तसाभिरीकडे पहातांना आतां गोडबोल्यांना 
आभेमान वाटू लागला. 

ते आपल्या मनात म्हणाले “ छे, छे, मताशी आपण 

लस्ली बरोबर तुलना करून या थोर माणताला हिणकस ठरविताना 
केवढी अक्षम्प 'चूक करीत होतो १ ?? हया विच!र मनातून घुटमळू 
लागतांच त्याचे डोळे ओळे झाले. परकायांच्या पराक्रमाला नीट 
गोरविणारे कवि तिथे जिवत होते. सरस्वती सेवकाना ज्या देशात 
आपल्या लेखणोवर जगत। येते अश्या देशांतल्या देशमक्ताच्या मृत्युची 
नादें घडघाकटपणानें होते. 


7 कश 


८ होसे'ला मोल नाहीं म्हणून लिहिणाऱ्या मराठी शाहवीरांना 
६ अलंबुद्धिचे * या पोवाड्यापलिकडं लिहावयास फुरसत नव्हती. 

नारायणरावास!रख्या मोख्या मोइऱ्याच्या खुनावर ' दख्वनचा 
दिवा मालवला ? या पालेकडे कांद्दी दुसरे पोंबाडे शाहारांची मे'ल 
न अंमळणारी होशी लेखणी लिहू शकली नाही. 

नानासाहेबाच्या स्मृतीला टोपी काढून आणि तळ्वार खाली वाक- 

वून मुखातून धन्योद्रार काढणाऱ्या वेलस्लींच्या चरित्रासार्ठी जेवढी पाम 
इग्रजी भाषेत खच झाली तेवढी पाने मराठ्यांच्या शिवाजोपालूनच्य़ा 
मोठ्या प्रपंचाला सुद्धा खर्च झाळी नाहीत. 
क ररअ यि 


आपल्या देशाचे हे दुभोग्य आहे. 

कल्पनेचे ताजमहाल उभारू शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कदिंना 
इथे आपल्या कळमावर पोट भरता येत नाहीं म्हणून बंगले नाघाव- 
यांचे कलाट घेणाऱ्याकडे जमाखचे लिहावे लागतात, 

इथे काल अर्स चालल... 

आणि म्हणूनच नानास!हेबांचे चिक्न पाढून गोडनबोस्यांना प्रथम 
काही विशेष वाटले नाही, 

र]ुरूजी दुरुन सारे पहात होते, 

तिरस्काराच्या भावना दूर टाकून गोडबोले नानासाइनांबद्दळ 
कोतुकाने भारले गेळ आहेत इं त्यांनी ओळखले. 

गोडबोल्याच्यापेक्षां ते शाहाणे होते. गोडबोल्याना जे शान 

आतां झाले होते तें त्याना त्यापूर्बी च होते. 

गुरूजी असे गोडबोल्यांकडे पहात असतांनाच त्यांना दिसले, 

नानासाहेबांच्या त्या सोठ्या तजाविरीसमोर उमे असलेले गोड- 
बोळे आतां आपल्या हाताची अंजुली बांधू लागडे, 

आता गोडबोल्यांच्या डोळ्यातळे नानासाहेबांच्या बद्दलचे 
कोंतुक पृर्थ्वांवरल्या पहिल्या प्रलयांत स्निग्ध झाल्यामुळें भुवबिंदूपालून 
दळलेल्या, विरघळलेल्या बफा सारखे गालावरून वाहू लागले, 

त्या कोतुकाश्रुंचा हार नानासाहेबाच्या कंठात घालीत अस- 
तांना गोडबोल्यांचा गळा गदगदून गेला. 

काही वेळाने कुणाला कळतील न कळतील अज्ञा बेताने 
आपली आसवे रुमालाने पुसत तें इतर विद्याथ्यीत मिसळून त्या 
इमारती बाहेर पडले, 

कांही वेळ गेला, 

आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांना घेऊन भल्या सकाळी बाहेर 

पडलेळी ती मोटार पुन्हा कलिजच्या दिशेनें घाऊ लागडी, 
>>> १४५ -- 


गुरुजींचा निरोप घेऊन आणि वंदन करून सारे विद्यार्थी 
आपापल्या घराकडे वळले, 


गोडबोलेही आपल्या रस्त्याला लागले, 
. न 3.4 4 

आता भोवतालच्या परिस्थितीचा तें निराळया रीतीनें विचार 
करू लागले होते. 

नानासाहेबांच्या चरित्राने त्यांना अनेक गोष्टी शिकाविल्या 
होत्या. 

देशाला स्वातंत्र्य मिळूनहा देशांत अनेक गोष्टीतून समाधान 
लाभत नाहीं याच्या जाणिवेने पूर्वी ते निराश होत. 

,.--आज तर्से ते निराश होत नव्हते, 

तुरुंग फोहून बाहेर पडलेल्या केद़्ांचे बेड्यांचे हातावरले वळ 
कांद्दी प्ट॒क दोन दिवसात नाहींसे होत नाहीत, 

दास्य़राच्या इशुखला तुटल्या.........जे बोजे कधी अंमावर 
राज्यकत्यांनी पेहूच दिले नव्हतें ते अनुभव नसलेल्यांच्या अंगावर 
येऊन पडलं. 

जे स्वातंत्र्यासाठी लढले आणि लढता लढता तरले त्यांनाच 
तळवारी टाकून कलमदान जवळ करावे लागले, 

पण सारे रंग,.....मोंबतालचे सारे रंग निळे काळे असले 
तरी कपाळाला हात लाऊन बसण्याचे कांही कारण नाही. 

अशा वेळी नानासाहेब असते तर ? तर ते केवढ्या आक्षेनें 
कामाला लागले असतें...... 

श्र ऱ्क शक 

अमावास्येच्या अघारात ज्यानी व्याक्तेगत हेबेदावे मुठीत घरून 
मातीत मिसळून टाकले आणि साऱ्या महाराष्ट्राला उजेड पोंचनिणाऱ्या 
नारा नैदादीपाची प्रातिस्थापना केली त्या नानासाहेबांना आजचे 
१९५१ साल किती आह्यादायक वाटले असते..... 


अज्ञा वेळी नानासाहेबांनी व्याक्तिविपयक, जातिविषयक घर्म- 
तेट्याना विकोयाच्या बे पाळेकडे ब्रावरू दिक नसते, 

भावांनी भांडावयाचे असते ते घर साभाळावयासाठी ! घराची 
राख वाटून ध्यावयासाठी जी भावेडे भाडणे करतात ती दोन पायावरली 
माणसे नव्हेत, आणि आज अः'पण कुणासाठी भाडतो आहोत ! 
कुणाशी भाडतो आहांत १ कशाकरितां भांडत आहोत....- ! 

कि. व. १ .& भी 

नानासाहेञज आज असते तर काळाच्या गतिमान रथाचे सारथ्य 
त्यांनी पत्करिळे असते, 

जुने जग आता विरघळळे आहे. जुनें जग आतां वुर झाले आहे. 
इतिहासाची पुनरावात्ति कालपयंत झाली असेल तर होवो. ..... 


3. _%_ 


णार नाहींत. जगाच्या नकाहझयावरली 
ळल करून टाकली आहेत. 


परंतु आतां 'घमे-संप्राम 
“हळद? आतां क्रातींच्या 'कुकवा' 

समशेर | भाला ! दख्खन! हुजरात ! जारेपटका ! इ शब्द 
ऐकून आता खचलेल्या कंबरा ताठ होत नाहीत. 

नानासाहेबाच्या मृत्यूनंतर जग आतां कितीतरी प्रगत झालं आहे, 

परंतु आजही कांदी माणते 'रामा'च्या राज्याकडे सुम्रीबाच्या 
बुद्धीने पहात आहेत. 


न 
ने 


अग ! अवंती, अमराबती, आध्र, आयावते, इंद्रप्रस्थ, 
कलिंगा, कायरूप, कुरू, कोशत्री, कपिलवस्तु, कान्यकुन्, कुशनगर, 
कोसल, गाघारू, गोड, गुजर, चमण्वती, चढी, चेर, चोल, 
तक्षशिला, तोसाठी, दक्षिण पथ, दंडकारण्य,  घनवाटक, 
नाळंद, निषध, पल्लव, पांचाल, पांड्य, प्रतिष्ठान, पुरुषपूर, पाटलीपुत्र, 
पायोष्णी, मगघ, मरू, मत्स्य, मिथिळा, बलभी वंग, विदेह, 
वेशाली, वत्स, विदर्भ, वितम्ञा, ठारसेन, शतद, श्रावस्ती, 
शाकल, शाक्य, सोराष्टर, सरस्वती, हृस्तिनापूर, या साऱ्या * अफाटा ! 


काकडा शै कट (७. स्लत 


वर लक्ष ठेवणाऱ्या रामचद्रापेक्षां नानासाहेबांच्या डोळ्याची गस्त 
कांही “' आधेका ' वर होती, त्याना नेपोलियनच्या मायदेशाकडे पहावे 
वागले, त्याना इंग्लंडकडेही पहावे लागले. 

आणि आजच्या कालांत तर आपल्या जीवनाच्या वीणेला 
अध्हांशा रेखाश्यांच्या तारा जोडल्याशिवाय स्वरवल्ये स्फुरत नाहीत. 

आज आणि उद्या जयू इच्छिणाऱ्या माणसाला नानासा- 
हेबांनी हाच संदेश दिला असता की “ समन्वय ? करावयास शिक. 

3.4 3.4 व. 1. 

संकटांचे ससेमिरे सतावत असतानाच 'साधुसंत्त आणि सत्काव' 
: आकाशवाण्या *चा अर्थ विश्वाला उलगडून सांगून अवतार समाप्ती 
कारेतात, 

: आलल्यो भोगाशी सादर असावयाचे आणि देवावर भार टाका- 
वयाचे ' विचार अ पवूर टाकळें पाहिजत. 

खातिवेत लोककीवनी ' उद्याःला उजाळावयाचे असल तर 
गोपाळ झाहीरासारखे व्हावयास इवे, तसे ते झाले तर... ! 

आणि ते हाणार असतील तर त्यांना ' फिरकीचा तांब्या 
ही डोक्यावर घेण्याइतकी शक्ती नसताना गिरीश म्हणऊन घेणाऱ्यांच्या 
बाटेने जाऊन चालणार नादी. 
टीकेचा लाव्हा त्याला प्यावा लागेल; जीवन त्याळा “ भुकेकडे ? गहाण 
ठेवावे लागेल, आपल्या टाकाला त्याला भगदूर्सिंगाच्या हातातील पेट- 
लेल्या पिस्तुलाला खचे झालेल्या पोलादापासून तयार केलेळे ' निफ 


जोडवे लागेल. 

आजच्या जगाव त्याच्या डोळ्यादेखत त्याचा गोरब झालेळा! 
त्याला दिसणार नाही. स्वतःचा गाजावाजा जे करीत नाहीत ते आज 
अज्ञानांत रहातात आणि जे स्वतः ' अह्वोरूपम अहोध्वनी ' कां काय 
म्हणतात तें करीत रहातात; त्या 'मामुली'ची नांवे आज महर झाळेली 
आढळतात, 


--- १४८ -->> 


परतु “ गोपाळ ! शाहीर आज असता तर त्याने इथे लौकिर 
मिळट नाहीं म्हणून ' पारळोकिका/'ला सोडले नसते 

आणि आज नानासाईन अतते तर सत्नंग पुढारीपणाच्याहि तें 
पाठीमार्गे लागले नसते. 

गोडबोल्यांना हे आता कळू लागले, नानासाहेनांच्या आयु- 
ध्याचा सवे चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोरून घावत गेल्यानंतर... . 

निराशा त्यांच्या डोळ्यावरून आणि चित्तावरून दहा कदम 
दूर पळाली, अतृस्तीच्या पथावरूनच खऱ्या कमवीराला चालावे लागते, 

ज्याला शोवट नाही. अज्ञा शिखराला ओलांडावयाची दइषौ 
बांधूनच त्याला पुढें आणि पुढें चालावे लागते, 

पुढे आणि पुटें...... 

पुढें आणि पुटॅ...... 

शै 4 १ 
नानासाहंब आज असते तर आजच्या गोपाळ शाहीराच्या 


कानाशीं ते कांहीं कुजबुजले असते आणि मग गोपाळ शाहीराने आ- 
पल्या डफावर थाप मारली असती... . 


जाती बाबा दोन 
जगांतील जाती बाबा दोन ॥ धृ ॥ 


शी १ १ 4 


एक आहे ढेरपोट्या 
कीर्दी लिहितो खोट्या 
लक्ष्मीचंद 


मव रे ७. 


पितो दहा दुधाच्या लोट्या 
दुसऱ्याला तृषा तोडिते 
आतडे त्याचे भूक खवेडते 
कामकरी 
शेतकरी 
मृत्यू करितो रोज त्याला ' फोन ' ॥ घू ॥ 


ब हनक 6) क० 4 आळ